शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Best Bus Accident: भांडुपमध्ये भीषण अपघात! रिव्हर्स घेताना 'बेस्ट' बसनं प्रवाशांना चिरडलं; ४ जण ठार, ९ जखमी
2
Nashik: नाशिकमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शिंदेसेना एकत्र लढणार; भाजपचं काय?
3
TMC: ठाण्यात महायुतीचं जागावाटप फायनल; शिंदेसेना ८७ तर भाजप ४० जागा लढणार!
4
शिवीगाळ, दमदाटी, धक्काबुक्की...;  एबी फॉर्मवरून काँग्रेस कार्यालयात कार्यकर्त्यांमध्ये राडा!
5
Ahilyanagar: अहिल्यानगरमध्ये शिंदेसेनेची महायुतीकडं पाठ, स्वबळावर लढणार, गणित कुठं बिघडलं?
6
 Mira Bhayandar: भाजपच्या 'त्या' निर्णयामुळे आमदारपुत्र तकशील मेहतांची उमेदवारी धोक्यात!
7
Municipal Election: भाजपचा मोठा निर्णय; मंत्री, खासदार आणि आमदारांच्या नातेवाईकांना महापालिकेचं तिकीट नाही!
8
नाशिकनंतर पुण्यातही महायुती फुटीच्या उंबरठ्यावर; दोन्ही राष्ट्रवादीसोबत शिंदेसेना करणार युती?
9
तीन कोटींचा विमा आणि सरकारी नोकरीसाठी मुलाने रचला भयंकर कट, वडिलांना सर्पदंश करवला, त्यानंतर...
10
संभाजीनगरात 'हायव्होल्टेज' ड्रामा; जंजाळांच्या डोळ्यात अश्रू, शिरसाटांच्या घराबाहेर कार्यकर्ते जमा
11
BMC Elections: महानगरपालिकेसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली गर्जना; ७ उमेदवारांची यादी जाहीर!
12
BMC Elections: किशोरी पेडणेकर यांना अखेर एबी फॉर्म मिळाला; उमेदवारी मिळताच ठाकरेंची रणरागिनी गरजली!
13
जेवणावळीत ऐनवेळी भात संपला, संतापलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी मिळेल त्यावर ताव मारला, व्हिडीओ व्हायरल  
14
पॉलिटिकल 'स्टेटस' ठेवाल तर सरकारी नोकरी गमावून बसाल ! कर्मचाऱ्यांसाठी काय नियम ?
15
वर्षानुवर्षे द्वेष मनात विषासारखा पेरला जातो..; एंजेल चकमाच्या मृत्यूवर राहुल-अखिलेश संतापले
16
नाशिकमध्ये महायुतीत फूट! भाजपा स्वबळावर तर एकनाथ शिंदे अन् अजित पवारांचा पक्ष युतीत लढणार
17
Video:साडेचार कोटींचा दरोडा! डोक्याला लावल्या बंदुका, ज्वेलरी शॉप कसे लुटले? सीसीटीव्ही बघा
18
Kishori Pednekar: अर्ज भरण्यासाठी फक्त एकच दिवस शिल्लक, अजूनही एबी फॉर्म नाही; किशोरीताईंची मातोश्रीवर धाव!
19
"जे झालं ते झालं! आता मला पुन्हा शून्यातून सुरुवात करावी लागेल"; असं का म्हणाली स्मृती मानधना?
20
ज्यांनी ज्यांनी धनुष्यबाणाला मतदान केलं ते स्वर्गात जातील; शिंदेसेनेचे नेते शहाजीबापूंचं विधान
Daily Top 2Weekly Top 5

एअर इंडियाची नागपूरला सापत्न वागणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2018 10:51 IST

राष्ट्रीय विमान कंपनी एअर इंडियाने नागपूरकडे नेहमीच कानाडोळा केला आहे. ही कंपनी वेळेच्या बाबतीत नागपूरला नेहमीच दुय्यम दर्जा देत असल्याचे दिसून येत आहे.

ठळक मुद्देनागपूर-मुंबई विमानाला नेहमीच उशीर

वसीम कुरैशी ।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राष्ट्रीय विमान कंपनी एअर इंडियाने नागपूरकडे नेहमीच कानाडोळा केला आहे. ही कंपनी वेळेच्या बाबतीत नागपूरला नेहमीच दुय्यम दर्जा देत असल्याचे दिसून येत आहे. त्याच कारणामुळे गेल्या तीन महिन्यांपासून मुंबई-नागपूर आणि नागपूर-मुंबईच्या सायंकाळच्या उड्डाणांना नेहमीच उशीर होत आहे.जुलैपासून सुरू झालेल्या हज यात्रा फ्लाईट नंबर एआय-६२९/३० मध्ये ही समस्या येत आहे. एअर इंडियाच्या शेड्युलिंग शाखेने नागपूरला उड्डाण सेवेला दुय्यम दर्जा दिला आहे.सोमवारी एआय-६२९ हे विमान मुंबईहून निर्धारित वेळेत रवाना झाले नाही. रात्री १०.३० पर्यंत प्रवासी नागपुरात विमानाची वाट पाहत होते. नागपुरातून मुंबईकडे फ्लाईट नं. एआयई-६३० ची निर्धारित वेळ रात्री ९.४० आहे. पण हे विमान मुंबईवरून उशिरा आल्यामुळे रात्री रवाना झाले.एअर इंडियाच्या ताफ्यात येणाऱ्या नवीन विमानांपैकी नागपूरला मिळणारे एक विमान भुवनेश्वरला नेण्यात आले. या विमानाद्वारे भुवनेश्वर-बँकॉक प्रवास सुरू आहे. गेल्यावर्षीही नागपुरातून पाच शहरांसाठी उड्डाणे सुरू होण्याची चर्चा होती. इंदूर- नागपूर- जयपूर - इंदूरसह दक्षिण भारताकरिता काही उड्डाणे प्रस्तावित होती. पण तो प्रस्तावही थंडबस्त्यात आहे.

टॅग्स :Air Indiaएअर इंडिया