शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
4
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
5
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
6
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
7
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
8
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
9
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
10
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
11
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
12
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
13
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
14
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
15
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
16
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
17
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
18
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
19
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
20
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास

एअर इंडियाची नागपूरला सापत्न वागणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2018 10:51 IST

राष्ट्रीय विमान कंपनी एअर इंडियाने नागपूरकडे नेहमीच कानाडोळा केला आहे. ही कंपनी वेळेच्या बाबतीत नागपूरला नेहमीच दुय्यम दर्जा देत असल्याचे दिसून येत आहे.

ठळक मुद्देनागपूर-मुंबई विमानाला नेहमीच उशीर

वसीम कुरैशी ।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राष्ट्रीय विमान कंपनी एअर इंडियाने नागपूरकडे नेहमीच कानाडोळा केला आहे. ही कंपनी वेळेच्या बाबतीत नागपूरला नेहमीच दुय्यम दर्जा देत असल्याचे दिसून येत आहे. त्याच कारणामुळे गेल्या तीन महिन्यांपासून मुंबई-नागपूर आणि नागपूर-मुंबईच्या सायंकाळच्या उड्डाणांना नेहमीच उशीर होत आहे.जुलैपासून सुरू झालेल्या हज यात्रा फ्लाईट नंबर एआय-६२९/३० मध्ये ही समस्या येत आहे. एअर इंडियाच्या शेड्युलिंग शाखेने नागपूरला उड्डाण सेवेला दुय्यम दर्जा दिला आहे.सोमवारी एआय-६२९ हे विमान मुंबईहून निर्धारित वेळेत रवाना झाले नाही. रात्री १०.३० पर्यंत प्रवासी नागपुरात विमानाची वाट पाहत होते. नागपुरातून मुंबईकडे फ्लाईट नं. एआयई-६३० ची निर्धारित वेळ रात्री ९.४० आहे. पण हे विमान मुंबईवरून उशिरा आल्यामुळे रात्री रवाना झाले.एअर इंडियाच्या ताफ्यात येणाऱ्या नवीन विमानांपैकी नागपूरला मिळणारे एक विमान भुवनेश्वरला नेण्यात आले. या विमानाद्वारे भुवनेश्वर-बँकॉक प्रवास सुरू आहे. गेल्यावर्षीही नागपुरातून पाच शहरांसाठी उड्डाणे सुरू होण्याची चर्चा होती. इंदूर- नागपूर- जयपूर - इंदूरसह दक्षिण भारताकरिता काही उड्डाणे प्रस्तावित होती. पण तो प्रस्तावही थंडबस्त्यात आहे.

टॅग्स :Air Indiaएअर इंडिया