शहरं
Join us  
Trending Stories
1
'टॅरिफ'नंतर ट्रम्प यांचा नवा फतवा! भारतीयांसाठी 'अमेरिकन ड्रीम' महागणार! Visa साठी भरावे लागणार ₹८८ लाख
2
IND-Pak हँडशेकवरून लढत राहिले; तिकडे या संघाचा कप्तान भारतीय वंशाचा, अर्धे खेळाडू पाकिस्तानी वंशाचे निघाले
3
भारत टेन्शन फ्री... ४ वर्षात जे झालं नव्हतं ते आता झालं, 'हा' कोणता साठा आता जमा झाला?
4
"त्या २४८ शेतकऱ्यांना तीन महिन्यांत कर्जमाफी द्या", उच्च न्यायालयाने राज्य सरकारला झापले, आदेश काय?
5
घरची गरिबी, टोमणे सहन केले, पण मानली नाही हार, बनली बॉक्सिंगमध्ये वर्ल्ड चॅम्पियन, कोण आहे मीनाक्षी हुड्डा
6
Zero GST Product List: सोमवारपासून या वस्तू '0' जीएसटीत येणार, तुम्ही पाहिल्यात का? 
7
Akshay Kumar : सातवीत नापास झाला होता अभिनेता अक्षय कुमार; लहानपणी पाहिलेलं 'हे' स्वप्न
8
Road Rage Case: ट्रक चालकाचे अपहरण; पूजा खेडकरच्या वडिलांच्या ड्रायव्हरला अटक, आई- वडील फरार
9
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शाह यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
10
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
11
सूर्य ग्रहण २०२५: चंद्रग्रहणात केला तोच उपाय सूर्यग्रहणातही, साठवणीच्या अन्न-पाण्यावर ठेवा तुळशीचे पान 
12
२२ दिवसांपासून बेपत्ता, शोधूनही सापडेना! नेमकी कुठे गेली साक्षी? आईने केले गंभीर आरोप
13
असा पैसा काय कामाचा? "मी कामावर जाण्यापूर्वी रोज रडते"; ४० लाख पगार, पण समाधान नाही
14
Asia Cup: संजू सॅमसनची धमाकेदार फटकेबाजी! एका खेळीने धोनीला टाकलं मागे, केला मोठा विक्रम
15
भारताविरुद्ध युद्ध झाल्यास 'हा' देश देणार पाकिस्तानला साथ? संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ म्हणाले...
16
प्रिया मराठेच्या निधनानंतर पती शंतनू मोघेची पहिली प्रतिक्रिया; म्हणाला, "मधल्या काळात..."
17
भारत, चीन की...., कंडोमच्या वापरात कुठला देश आहे नंबर १, कुठल्या देशात आहे अधिक मागणी?
18
घरातच सूत जुळलं! काकीचा जडला पुतण्यावर जीव, ३ वर्षांपासून प्रेम; पोलीस ठाण्यातच केलं लग्न
19
ओबीसींच्या विकासासाठी योगी सरकारचा मजबूत 'प्लॅन', उचललं क्रांतिकारी पाऊल
20
ठाण्यातील अवजड वाहन बंदीचा ताप! मुंबई अहमदाबाद महामार्गावर देखील अवजड वाहनांना बंदी

एअर इंडियाची नागपूरला सापत्न वागणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2018 10:51 IST

राष्ट्रीय विमान कंपनी एअर इंडियाने नागपूरकडे नेहमीच कानाडोळा केला आहे. ही कंपनी वेळेच्या बाबतीत नागपूरला नेहमीच दुय्यम दर्जा देत असल्याचे दिसून येत आहे.

ठळक मुद्देनागपूर-मुंबई विमानाला नेहमीच उशीर

वसीम कुरैशी ।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राष्ट्रीय विमान कंपनी एअर इंडियाने नागपूरकडे नेहमीच कानाडोळा केला आहे. ही कंपनी वेळेच्या बाबतीत नागपूरला नेहमीच दुय्यम दर्जा देत असल्याचे दिसून येत आहे. त्याच कारणामुळे गेल्या तीन महिन्यांपासून मुंबई-नागपूर आणि नागपूर-मुंबईच्या सायंकाळच्या उड्डाणांना नेहमीच उशीर होत आहे.जुलैपासून सुरू झालेल्या हज यात्रा फ्लाईट नंबर एआय-६२९/३० मध्ये ही समस्या येत आहे. एअर इंडियाच्या शेड्युलिंग शाखेने नागपूरला उड्डाण सेवेला दुय्यम दर्जा दिला आहे.सोमवारी एआय-६२९ हे विमान मुंबईहून निर्धारित वेळेत रवाना झाले नाही. रात्री १०.३० पर्यंत प्रवासी नागपुरात विमानाची वाट पाहत होते. नागपुरातून मुंबईकडे फ्लाईट नं. एआयई-६३० ची निर्धारित वेळ रात्री ९.४० आहे. पण हे विमान मुंबईवरून उशिरा आल्यामुळे रात्री रवाना झाले.एअर इंडियाच्या ताफ्यात येणाऱ्या नवीन विमानांपैकी नागपूरला मिळणारे एक विमान भुवनेश्वरला नेण्यात आले. या विमानाद्वारे भुवनेश्वर-बँकॉक प्रवास सुरू आहे. गेल्यावर्षीही नागपुरातून पाच शहरांसाठी उड्डाणे सुरू होण्याची चर्चा होती. इंदूर- नागपूर- जयपूर - इंदूरसह दक्षिण भारताकरिता काही उड्डाणे प्रस्तावित होती. पण तो प्रस्तावही थंडबस्त्यात आहे.

टॅग्स :Air Indiaएअर इंडिया