शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

कृषी कायदा शेतकऱ्यांना गुलाम बनविण्याचे षड्यंत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2020 00:34 IST

Rajiv Satav, agriculture Act कृषी कायदा हे देशभरातील शेतकऱ्यांना गुलाम बनविण्याचे षड्यंत्र आहे, असा आरोप काँग्रेसचे खासदार राजीव सातव यांनी केला आहे. कृषी कायद्याबाबत खासदार सातव केंद्र शासनावर टीका करून या कायद्याच्या विरोधात शेतकरी रस्त्यावर उतरून आंदोलन करणार असल्याची माहिती दिली.

लोकमत  न्यूज  नेटवर्क

नागपूर : कृषी कायदा हे देशभरातील शेतकऱ्यांना गुलाम बनविण्याचे षड्यंत्र आहे, असा आरोप काँग्रेसचे खासदार राजीव सातव यांनी केला आहे.कृषी कायद्याबाबत खासदार सातव केंद्र शासनावर टीका करून या कायद्याच्या विरोधात शेतकरी रस्त्यावर उतरून आंदोलन करणार असल्याची माहिती दिली. दिल्लीला जात असताना त्यांनी विमानतळावर पत्रकारांशी चर्चा केली. त्यांनी कृषी, कामगार कायदा आणि हाथरस प्रकरणाबाबत भाजप सरकारवर टीका केली. ते म्हणाले, देशात बेरोजगारी वाढली आहे. आता कृषी कायद्याद्वारे शेतकऱ्यांची अधोगती सुरू करण्याचे षड्यंत्र रचले जात आहे. जीडीपीच्या आकडेवारीतून देशाच्या बिघडत चाललेल्या अर्थव्यवस्थेची कल्पना येते. शासनाकडे अर्थव्यवस्था चांगली करण्यासाठी काहीच योजना नाही. १२ कोटी नागरिक बेरोजगार आहेत. तर अडीच लाख शासकीय पदे रिक्त आहेत. दुसरीकडे शासन अर्ज करणाऱ्यांकडून १ हजार रुपये वसूल करीत आहे. यावेळी खासदार बाळू धानोरकर, प्रदेश काँग्रेसचे सचिव अतुल कोटेचा, मुजीब पठाण, शहर काँग्रेसचे महामंत्री रिंकू जैन उपस्थित होते.

टॅग्स :agricultureशेतीnagpurनागपूर