शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

कृषी कायदा शेतकऱ्यांना गुलाम बनविण्याचे षड्यंत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2020 00:34 IST

Rajiv Satav, agriculture Act कृषी कायदा हे देशभरातील शेतकऱ्यांना गुलाम बनविण्याचे षड्यंत्र आहे, असा आरोप काँग्रेसचे खासदार राजीव सातव यांनी केला आहे. कृषी कायद्याबाबत खासदार सातव केंद्र शासनावर टीका करून या कायद्याच्या विरोधात शेतकरी रस्त्यावर उतरून आंदोलन करणार असल्याची माहिती दिली.

लोकमत  न्यूज  नेटवर्क

नागपूर : कृषी कायदा हे देशभरातील शेतकऱ्यांना गुलाम बनविण्याचे षड्यंत्र आहे, असा आरोप काँग्रेसचे खासदार राजीव सातव यांनी केला आहे.कृषी कायद्याबाबत खासदार सातव केंद्र शासनावर टीका करून या कायद्याच्या विरोधात शेतकरी रस्त्यावर उतरून आंदोलन करणार असल्याची माहिती दिली. दिल्लीला जात असताना त्यांनी विमानतळावर पत्रकारांशी चर्चा केली. त्यांनी कृषी, कामगार कायदा आणि हाथरस प्रकरणाबाबत भाजप सरकारवर टीका केली. ते म्हणाले, देशात बेरोजगारी वाढली आहे. आता कृषी कायद्याद्वारे शेतकऱ्यांची अधोगती सुरू करण्याचे षड्यंत्र रचले जात आहे. जीडीपीच्या आकडेवारीतून देशाच्या बिघडत चाललेल्या अर्थव्यवस्थेची कल्पना येते. शासनाकडे अर्थव्यवस्था चांगली करण्यासाठी काहीच योजना नाही. १२ कोटी नागरिक बेरोजगार आहेत. तर अडीच लाख शासकीय पदे रिक्त आहेत. दुसरीकडे शासन अर्ज करणाऱ्यांकडून १ हजार रुपये वसूल करीत आहे. यावेळी खासदार बाळू धानोरकर, प्रदेश काँग्रेसचे सचिव अतुल कोटेचा, मुजीब पठाण, शहर काँग्रेसचे महामंत्री रिंकू जैन उपस्थित होते.

टॅग्स :agricultureशेतीnagpurनागपूर