शहरं
Join us  
Trending Stories
1
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
2
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
3
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
4
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
6
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
7
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
8
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
9
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
10
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
11
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
12
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
13
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
14
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
15
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
16
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
17
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
18
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
19
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
20
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?

श्रीराम, शंकराचार्य, रामदास स्वामींनंतर यात्रा करणारे राहुल गांधी हे चौथे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2022 19:03 IST

Nagpur News भगवान श्रीराम, पहिले शंकराचार्य आणि रामदास स्वामी यांनी कन्याकुमारी ते काश्मीर यात्रा केली. त्यानंतर अशी यात्रा करणारे राहुल गांधी हे चौथे आहेत, असे मत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ. नाना पटोले यांनी नागपुरात व्यक्त केले.

ठळक मुद्दे भारत जोडो यात्रेमुळे भाजपमध्ये अस्वस्थता

नागपूर : भगवान श्रीराम, पहिले शंकराचार्य आणि रामदास स्वामी यांनी कन्याकुमारी ते काश्मीर यात्रा केली. त्यानंतर अशी यात्रा करणारे राहुल गांधी हे चौथे आहेत. त्यांचीही यात्राही लोककल्याणासाठीच आहे. राहुल गांधी ह देखील धर्माचेच काम करीत आहेत, असे मत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ. नाना पटोले यांनी नागपुरात व्यक्त केले.

पटोले म्हणाले, राहुल गांधी यांची यात्रा सुरू झाली तेव्हापासून भाजपमध्ये अस्वस्थता सुरू झाली आहे. षडयंत्र आखून काँग्रेस आमदारांच्या फुटीच्या बातम्या पसरवल्या जात आहेत. झारखंड आणि बिहारमध्ये आमदार विकत घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. लोकशाही विकत घेण्याचे काम भाजप करीत आहे, अशी टीकाही त्यांनी केली.

मुख्यमंत्री मोदी, शहांचे हस्तक झाले

- महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी राज्याचं हस्तक असायला हवं; पण ते मोदी-शहा म्हणतात तसे ऐकतात. - महाराष्ट्राला लुटून गुजरातकडे पाठवले जात आहे. गुजरातच्या नेत्यांचा आशीर्वाद राहावा यासाठी महाराष्ट्रातील भाजप नेत्यांनी शरणागती पत्करली आहे. उद्या मुंबई गुजरातमध्ये गेली तर नवल वाटायला नको, अशी टीका करीत गेलेली कंपनी महाराष्ट्रात परत यायला पाहिजे, अशी मागणी पटोले यांनी केली. या मुद्द्यावर मुख्यमंत्री हे पंतप्रधान यांच्याशी बोलले. आता पंतप्रधान मुख्यमंत्र्यांना किती मान देतात हेही कळेल, असा टोलाही त्यांनी लगावला.

टॅग्स :Nana Patoleनाना पटोले