शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; स्ट्राँग रुम उघडण्यात आल्या, मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

१३ महिन्यानंतर गवसला बिसेनसिंग

By admin | Updated: April 18, 2016 05:29 IST

देशभरात खळबळ उडवून देणारे ‘जेल ब्रेक’ प्रकरण खतरनाक गुन्हेगार बिसेनसिंग उईकेच्या बायको-मुलाच्या विरहातून घडल्याचे

नरेश डोंगरे ल्ल नागपूरदेशभरात खळबळ उडवून देणारे ‘जेल ब्रेक’ प्रकरण खतरनाक गुन्हेगार बिसेनसिंग उईकेच्या बायको-मुलाच्या विरहातून घडल्याचे स्पष्ट झाले आहे. विशेष म्हणजे, ज्यांच्या विरहामुळे अस्वस्थ झालेला बिसेन कारागृह फोडून पळून गेला. त्या बायको-मुलाचा तब्बल १३ महिने शोध घेऊनही ते त्याला सापडले नाही. पोलिसांनी मात्र बिसेनला शोधून काढले. आता तो पुन्हा कारागृहात डांबला जाईल. एखाद्या सिनेमाची स्क्रीप्ट शोभावी अशी ही माहिती बिसेनच्या अटकेनंतर पुढे आली. खतरनाक राजा गौस टोळीचा सदस्य असलेल्या बिसेनला पोलिसांनी मोक्काच्या आरोपात कारागृहात डांबले होते. त्यावेळी त्याची पत्नी गर्भवती होती. काही दिवसातच पत्नीने एका मुलाला जन्म दिला. ही गोड बातमी कळल्यानंतर बिसेनने पत्नीला भेटायला येण्यासाठी कारागृहातून अनेक निरोप पाठविले. मात्र, प्रकृतीच्या कारणामुळे ती येऊ शकली नाही. तब्बल चार महिन्यानंतर ती बिसेनला भेटायला आली. चिमुकल्याला पाहून बिसेन कमालीचा हळवा झाला. कधी एकदा कारागृहाबाहेर पडतो आणि बायको-मुलाजवळ जातो, असे त्याला झाले होते. मुलाला घेऊन भेटीसाठी यावे म्हणून तो पत्नीला वारंवार निरोप पाठवत होता. परंतु त्याला प्रतिसादच मिळत नव्हता. त्यामुळे बिसेन कासावीस झाला असतानाच महिना-दोन महिन्यानंतर एक नातेवाईक त्याला भेटायला आला. ‘तुझ्या पत्नी आणि मुलाला विकण्यात आले‘, अशी बातमी त्याने बिसेनला दिली. ती ऐकून बिसेन वेडापिसा झाला. कारागृहाच्या बरॅकीत तो अक्षरश: आक्रोश करू लागला. सुरू झाला कट ‘अपने साथी के औरत और बच्चे को किसीने भगाकर बेचा है. उसके साथ अपनी भी इज्जत का सवाल है‘, असे म्हणत सत्येंद्र गुप्ताने शिबू खान, प्रेम नेपाली तसेच आकाश ठाकूरला कारागृहातून पळून जाण्याच्या कटात सहभागी करून घेतले. त्यानंतर कटर मिळवून हे पाच जण दररोज बरॅकीचे लोखंडी गज कापू लागले. यावेळी त्यांच्या बरॅकीत १५६ कैदी होते. मात्र, सत्येंद्र गुप्ता, बिसेन आणि अन्य आरोपींच्या खतरनाक इराद्यांचा भंडाफोड केल्यास जीव जाऊ शकतो, हे ध्यानात आल्यामुळे ते गप्प बसले. शेवटी ३० मार्चच्या मध्यरात्री खिडकीचे गज कापले गेल्यामुळे त्यांनी पळून जाण्याच्या कटाची अंमलबजावणी केली. पहाटे २.३०च्या सुमारास ते कारागृहाबाहेर पडल्यानंतर बकरा मंडी, कामठी मार्गाने छिंदवाडा मार्गावर पोहचले. तेथून ते बैतुलला पोहचले. आठ दिवसानंतर त्यांच्या मागावर असलेले पोलीस बैतुलात आल्याची कुणकुण लागताच हे सर्व भोपाळला पळाले.