शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
6
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
7
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
8
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
9
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
10
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
11
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
12
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
13
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
14
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
15
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
16
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
17
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
18
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
19
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
20
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा

बांधकामासाठी पिण्याचे पाणी वापराल तर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2019 11:06 IST

शहराला पाणीपुरवठा होणाऱ्या जलाशयात मर्यादित साठा आहे. याचा विचार करता जलप्रदाय विभागाने पिण्याच्या पाण्याचा बांधकामासाठी वापर करणाऱ्यांच्या विरोधात कडक कारवाई करण्याचा इशरा दिला असून अमंलबजावणीही सुरू केली आहे.

ठळक मुद्देमनीषनगरात कनेक्शन खंडितजलप्रदाय विभागाकडून गंभीर दखल

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शहराला पाणीपुरवठा होणाऱ्या जलाशयात मर्यादित साठा आहे. याचा विचार करता जलप्रदाय विभागाने पिण्याच्या पाण्याचा बांधकामासाठी वापर करणाऱ्यांच्या विरोधात कडक कारवाई करण्याचा इशरा दिला असून अमंलबजावणीही सुरू केली आहे. मनीषनगर येथील जय दुर्गा सोसायटीत राहणाऱ्य एका ग्राहकाने पिण्याचे पाणी बांधकामासाठी वापरल्याने त्याचे नळकनेक्शन खंडित केले आहे. कनेक्शन पुन्हा जोडावयाचे असल्यास आधी व्यावसायिक दरानुसार पाणीकर भरावा लागणार आहे.टिल्लू पंप वापरणाऱ्यावर कारवाईमहापालिका आणि जलप्रदाय विभागाने टिल्लू पंपाचा बेकायदेशीर वाापर करणाऱ्याच्या विरोधात कायदेशीर कारवाई आणि नळ कनेक्शन खंडित करण्याचा निर्णय घेतला आहे. बुस्टर पंपाचा वापर महापालिकेच्या पाणी उपविधीनुसार दंडनीय गुन्हा आहे. दोषीवर त्यानुसार कारवाई केली जाईल. कारवाई टाळण्यासाठी नागरिकांनी पिण्याच्या पाण्याचा गैरवापर टाळावा, असे आवाहन जलप्रदाय विभागाचे कार्यकारी अभियंता यांनी केले आहे.पाणी बचतीसाठी मनपाचे आवाहनकूलरमध्ये पिण्याच्या पाण्याऐवजी विहिरीच्या पाण्याचा वापर करा.गाड्या धुण्यासाठी विहीर, बोअरवेलचे पाणी वापरा.बांधकामासाठी पाण्याचा पुनर्वापर किंवा इतर पाणी वापरा.नळाला तोट्या लावा, घरातील नळांना गळती असल्यास बंद करा.जलवाहिनीवर गळती आढळल्यास मनपाला कळवा.पाण्याचा गैरवापर होत असल्यास मनपाकडे तक्रार करा.

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिका