शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

संचारबंदी भंग करणाऱ्यांवर कारवाई करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2020 04:08 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क काेंढाळी : राज्य शासनाने रात्रीच्या वेळी संचारबंदी जाहीर केली आहे. या संचारबंदीचा भंग करणाऱ्यांवर कठाेर कारवाई ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

काेंढाळी : राज्य शासनाने रात्रीच्या वेळी संचारबंदी जाहीर केली आहे. या संचारबंदीचा भंग करणाऱ्यांवर कठाेर कारवाई केली जाईल. त्यामुळे हाॅटेल्स, धाबे व रिसाेर्ट मालकांनी दक्षता घ्यावी, असे आवाहन ठाणेदार विश्वास फुलरवार यांनी काेंढाळी ठाण्यात आयाेजित शांतता समितीच्या सभेत केले.

नागपूर-अमरावती राष्ट्रीय महामार्ग तसेच काेंढाळी-वर्धा मार्गालगत काेंढाळी (ता. काटाेल) पाेलीस ठाण्याच्या हद्दीत हाॅटेल्स, धाबे व रिसाेर्ट संख्या माेठी आहे. नाताळच्या सुट्या व नवीन वर्षानिमित्त आयाेजित केल्या जाणाऱ्या पार्टीमध्ये नागरिकांची गर्दी काेराेना संक्रमणाच्या पथ्यावर पडणारी ठरू शकते. त्यामुळे ही सर्व प्रतिष्ठाने सकाळी ११ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंतच सुरू राहणार असल्याचेही तसेच प्रत्येकाने नियमांचे पालन करावे, असेही त्यांनी सांगितले.

राष्ट्रीय महामार्गावरील बाजारगाव येथे नाकाबंदी करून वाहनांसह चालक व त्यातील व्यक्तींची कसून तपासणी केली जाईल. नागरिकांनी लग्नप्रसंग व इतर सामाजिक समारंभही याच वेळेत किंवा रात्रा ११ वाजेपर्यंत पार पाडावे. यात कसून करणाऱ्यांविरुद्ध कठाेर कारवाई केली जाणार असल्याचे विश्वास फुलरवार यांनी स्पष्ट केले. सहायक पाेलीस निरीक्षक सुभाष साळवे यांनी प्रास्ताविकातून सभेच्या आयाेजनाचा उद्देश स्पष्ट केला. हाॅटेल्स, रिसाेर्ट व धाबे मालकांना पाेलिसांच्या वतीने संचारबंदीच्या नाेटीस बजावण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. या सभेला हाॅटेल्स, रिसाेर्ट व धाबे मालकांसह पाेलीस पाटील व सरपंच उपस्थित हाेते. यावेळी काेराेना काळात उत्कृष्ट कार्य करणाऱ्यांचा गाैरव करण्यात आला.