शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

वन विभागाच्या धाव चाचणीत टायमिंग, मार्क न सांगितल्याचा आरोप; पालकांनी घातला गोंधळ

By दयानंद पाईकराव | Updated: February 22, 2024 15:38 IST

वन अधिकाऱ्यांनी समजूत घातल्यानंतर झाले शांत

नागपूर : वन विभागाच्या मिहान परिसरात सुरु असलेल्या वनरक्षक पदाच्या भरतीत झालेल्या धाव चाचणीत गुरुवारी उमेदवारांना चाचणी पूर्ण केल्यानंतर टायमिंग न सांगितल्याचा आरोप करीत उमेदवारांच्या पालकांनी गोंधळ घातला. परंतु ही भरती प्रक्रीया ऑनलाईन आणि पारदर्शकपणे होत असून यात कुठलाच मानवी हस्तक्षेप करण्यात येत नसल्याचे वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी पटवून सांगितल्यानंतर संतापलेले पालक शांत झाले.

वन विभागाच्या वतीने वनरक्षक या पदासाठी महिला आणि पुरुष उमेदवारांची धाव चाचणी २१ फेब्रुवारी २०२४ पासून मौजा कलकुही, लुपिन चौक, मिहान येथे घेण्यात येत आहे. गुरुवारी मात्र या भरती प्रक्रियेत पालकांनी गोंधळ घातला. ३ किलोमिटरची धाव चाचणी पूर्ण केलेल्या महिला उमेदवारांना त्यांचे टायमिंग आणि मार्क सांगण्यात आले नसल्याचा आरोप पालकांनी केला. यामुळे काही काळासाठी येथे गोंधळाची स्थिती निर्माण झाली. अखेर अधिकाऱ्यांनी पालकांची समजुत घालून त्यांना भरती प्रक्रिया इन कॅमेरा व पारदर्शकपणे राबविण्यात येत असल्याची माहिती दिल्यानंतर पालक शांत झाले.

भरती प्रक्रिया पारदर्शक‘वन विभागाच्या वतीने राबविण्यात येत असलेली वनरक्षक पदाची भरती प्रक्रिया पारदर्शकपणे राबविण्यात येत आहे. यात सर्व प्रक्रीया आॅनलाईन असल्यामुळे कुठलाही मानवी हस्तक्षेप करण्यात येत नाही. सर्व उमेदवारांना त्यांचे टायमिंग आणि मार्क सांगण्यात येत आहेत. परंतु पालकांना टायमिंग आणि मार्क सांगणे ही वन विभागाची जबाबदारी नाही. आक्षेप घेतलेल्या पालकांना ही बाब समजुन सांगितल्यानंतर ते शांत झाले.’ -डॉ. भारत सिंह हाडा, उपवनसंरक्षक तथा सदस्य सचिव प्रादेशिक निवड समिती नागपूर

टॅग्स :nagpurनागपूर