शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

अपघातमुक्त शिलेदारांचा सत्कार

By admin | Updated: February 7, 2017 02:10 IST

जीवन सुरक्षा प्रकल्पाच्यावतीने शहराला अपघातमुक्त करण्याचा प्रयत्न करीत असलेल्या शिलेदारांचा नुकताच सत्कार करण्यात आला.

नागपूर : जीवन सुरक्षा प्रकल्पाच्यावतीने शहराला अपघातमुक्त करण्याचा प्रयत्न करीत असलेल्या शिलेदारांचा नुकताच सत्कार करण्यात आला. यावेळी प्रादेशिक परिवहन अधिकारी शरद जिचकार, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी रवींद्र भुयार, नलिनी देऊळगावकर, डॉ. प्रदीप येळणे, राजू वाघ, बबनराव वानखेडे व बाळासाहेब काटे उपस्थित होते. बहुतांश अपघात हे मानवी चुकीमुळेच होतात. हे टाळण्यासारखे आहे. यासाठी प्रत्येकाने वाहतूक नियम पाळणे आवश्यक आहे. अपघातमुक्त नागपूर अभियानात मोलाचे व विशेष उल्लेखनीय कार्यासाठी यावर्षी ‘पर्सिस्टंट फाऊंडेशन’, ‘डॉ. हेडगेवार रक्तपेढी’, ‘कळमेश्वर शाखा, जीवन सुरक्षा प्रकल्प’ व ‘एनआयटी पॉलिटेक्निक’ काटोल रोड यांना हा पुरस्कार देण्यात आला.(प्रतिनिधी)