शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीयांनी घाम गाळून ज्या वस्तू बनवल्या, त्याच तुम्ही खरेदी करा; व्यापाऱ्यांनीही पुढाकार घ्यावा; पंतप्रधान मोदींचं आवाहन
2
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
3
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
4
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
5
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
6
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
7
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
8
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
9
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
10
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
11
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
12
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
13
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
14
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
15
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
16
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
17
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
18
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
19
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
20
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना

अपघात विम्याचा घात

By admin | Updated: May 1, 2017 01:12 IST

शेतकऱ्याला सुरक्षा कवच मिळावे, त्याचे जीवन सुरक्षित व्हावे, त्याच्या कुटुंबाला वेळीच मदत मिळावी,

८६ शेतकऱ्यांचे प्रस्ताव नाकारले : कृषी विभाग गप्प का? जीवन रामावत  नागपूर शेतकऱ्याला सुरक्षा कवच मिळावे, त्याचे जीवन सुरक्षित व्हावे, त्याच्या कुटुंबाला वेळीच मदत मिळावी, या हेतूने राज्य शासनातर्फे शेतकऱ्यांसाठी ‘गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना’ राबविली जात आहे. मात्र कृषी विभागाच्या करंटेपणामुळे एका चांगल्या योजनेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. उपलब्ध माहितीनुसार मागील सात वर्षांत नागपूर जिल्ह्यातील एकूण ३५७ शेतकऱ्यांनी या अपघात विमा योजनेच्या लाभासाठी कृषी विभागाकडे प्रस्ताव सादर केले. मात्र आतापर्यंत त्यापैकी केवळ २१४ शेतकऱ्यांनाच या योजनेचा लाभ मिळाला असून, तब्बल ८६ प्रस्ताव फेटाळण्यात आले आहे. एवढेच नव्हे तर ४३ प्रस्ताव अजूनही प्रलंबित असल्याची माहिती पुढे आली आहे. जेव्हा की, राज्य शासनाने या योजनेच्या अंमलबजावणीबाबत मागील २५ नोव्हेंबर २०१६ रोजी जारी केलेल्या एका परिपत्रकात कागदपत्रांअभावी एखाद्या शेतकऱ्याचा प्रस्ताव विमा कंपनीकडे प्रलंबित राहिल्यास त्याची पूर्तता करण्याची सर्वस्वी जबाबदारी ही संबंधित जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी आणि तालुका अधिकाऱ्यांची राहील. असे स्पष्ट करण्यात आले आहे. परंतु असे असताना मागील पाच वर्षांपासून प्रलंबित ४३ प्रकरणाची कृषी विभागाकडून कोणतीही दखल घेण्यात आलेली नाही. शिवाय शेतकऱ्यांना त्याचा लाभही मिळाला नाही. शेती व्यवसाय करताना शेतकऱ्यासोबत अनेकदा अपघात घडतो. वीज पडणे, पूर, सर्पदंश, विंचूदंश, विजेचा शॉक बसणे, अशा अनेक नैसर्गिक घटना घटतात. शिवाय वाहन अपघात घडतो. यात अनेकदा शेतकऱ्याचा मृत्यू होतो, किंवा काहींना अपंगत्व येते. अशा परिस्थितीत त्याच्या कुटुंबाचे उत्पन्नाचे साधन बंद होते. त्यामुळे अशा अपघातग्रस्त शेतकऱ्यांस किंवा त्याच्या कुटुंबास आर्थिक लाभ मिळावा, या उद्देशाने मागील २००५-०६ पासून ही योजना सुरू करण्यात आली आहे.