शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
6
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
7
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
8
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
9
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
10
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
11
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
12
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
13
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
14
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
15
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
16
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
17
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
18
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
19
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
20
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
Daily Top 2Weekly Top 5

अपघात विम्याचा घात

By admin | Updated: May 1, 2017 01:12 IST

शेतकऱ्याला सुरक्षा कवच मिळावे, त्याचे जीवन सुरक्षित व्हावे, त्याच्या कुटुंबाला वेळीच मदत मिळावी,

८६ शेतकऱ्यांचे प्रस्ताव नाकारले : कृषी विभाग गप्प का? जीवन रामावत  नागपूर शेतकऱ्याला सुरक्षा कवच मिळावे, त्याचे जीवन सुरक्षित व्हावे, त्याच्या कुटुंबाला वेळीच मदत मिळावी, या हेतूने राज्य शासनातर्फे शेतकऱ्यांसाठी ‘गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना’ राबविली जात आहे. मात्र कृषी विभागाच्या करंटेपणामुळे एका चांगल्या योजनेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. उपलब्ध माहितीनुसार मागील सात वर्षांत नागपूर जिल्ह्यातील एकूण ३५७ शेतकऱ्यांनी या अपघात विमा योजनेच्या लाभासाठी कृषी विभागाकडे प्रस्ताव सादर केले. मात्र आतापर्यंत त्यापैकी केवळ २१४ शेतकऱ्यांनाच या योजनेचा लाभ मिळाला असून, तब्बल ८६ प्रस्ताव फेटाळण्यात आले आहे. एवढेच नव्हे तर ४३ प्रस्ताव अजूनही प्रलंबित असल्याची माहिती पुढे आली आहे. जेव्हा की, राज्य शासनाने या योजनेच्या अंमलबजावणीबाबत मागील २५ नोव्हेंबर २०१६ रोजी जारी केलेल्या एका परिपत्रकात कागदपत्रांअभावी एखाद्या शेतकऱ्याचा प्रस्ताव विमा कंपनीकडे प्रलंबित राहिल्यास त्याची पूर्तता करण्याची सर्वस्वी जबाबदारी ही संबंधित जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी आणि तालुका अधिकाऱ्यांची राहील. असे स्पष्ट करण्यात आले आहे. परंतु असे असताना मागील पाच वर्षांपासून प्रलंबित ४३ प्रकरणाची कृषी विभागाकडून कोणतीही दखल घेण्यात आलेली नाही. शिवाय शेतकऱ्यांना त्याचा लाभही मिळाला नाही. शेती व्यवसाय करताना शेतकऱ्यासोबत अनेकदा अपघात घडतो. वीज पडणे, पूर, सर्पदंश, विंचूदंश, विजेचा शॉक बसणे, अशा अनेक नैसर्गिक घटना घटतात. शिवाय वाहन अपघात घडतो. यात अनेकदा शेतकऱ्याचा मृत्यू होतो, किंवा काहींना अपंगत्व येते. अशा परिस्थितीत त्याच्या कुटुंबाचे उत्पन्नाचे साधन बंद होते. त्यामुळे अशा अपघातग्रस्त शेतकऱ्यांस किंवा त्याच्या कुटुंबास आर्थिक लाभ मिळावा, या उद्देशाने मागील २००५-०६ पासून ही योजना सुरू करण्यात आली आहे.