शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

आधार अपडेट दोन महिन्यापासून बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2020 09:19 IST

कोरोना संक्रमणामुळे आधार अपडेट गेल्या दोन महिन्यापासून बंद आहे. त्यामुळे नागरिकांची अनेक कामे रखडली आहेत. त्याचा नागरिकांना त्रास होत आहे.

ठळक मुद्देईपीएफओ सदस्यांना येताहेत अडचणी नागरिकांना होतोय त्रास

सैयद मोबीनलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोना संक्रमणामुळे आधार अपडेट गेल्या दोन महिन्यापासून बंद आहे. त्यामुळे नागरिकांची अनेक कामे रखडली आहेत. त्याचा नागरिकांना त्रास होत आहे. कोणत्याही सरकारी योजनेकरिता आधार कार्ड आवश्यक आहे. परंतु, त्यात मोबाईल क्रमांकाची नोंद नसल्यामुळे ऑनलाईन दुरुस्ती करणे अशक्य होत आहे.कोरोना संक्रमण लक्षात घेता भविष्य निर्वाह निधी संघटनेने (ईपीएफओ) सदस्यांना त्यांच्या खात्यातील ७५ टक्के किंवा तीन महिन्याच्या मूळ वेतनाएवढी रक्कम काढण्याची परवानगी दिली आहे. परंतु, अनेक सदस्यांना केवायसी अपडेट नसल्याने किंवा आधार व ईपीएफओमधील नाव जुळत नसल्याने या सुविधेचा लाभ घेणे अशक्य होत आहे. तसेच, सेवानिवृत्त होत असलेल्या कर्मचाऱ्यांनाही विविध अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. याशिवाय ईपीएफओने ई-नॉमिनेशन सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्यातही विविध समस्या येत आहेत. सर्व कागदपत्रांमध्ये नाव व जन्मतारीख समान असलेल्या सदस्यांचे काम सुरळीत होत आहे. इतरांना मात्र बराच त्रास सहन करावा लागत आहे.रेशन दुकानांप्रमाणे सुविधा का नाही?कोरोना संक्रमणामुळे रेशन दुकानांमध्ये ग्राहकांचे बायोमेट्रिक मशीनवर पंचिंग करणे बंद करण्यात आले आहे. सध्या केवळ रेशन दुकानदाराला पंचिंग करावे लागते. अशीच व्यवस्था आधार केंद्रांवर का केली जात नाही असा प्रश्न उपस्थित झाला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, आधार केंद्रे सुरू करण्याची परवानगी देण्यात आली आहे. परंतु, यासंदर्भात स्थानिकस्तरावर जिल्हाधिकाऱ्यांना निर्णय घ्यायचा आहे. निवासी उपजिल्हाधिकारी रवींद्र खजांजी यांनी यावर विचार करण्यात येईल असे सांगितले.

 

टॅग्स :Adhar Cardआधार कार्ड