शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

नागपुरातून ४० एसटींमधून ८८० मजूर रवाना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2020 21:20 IST

कोरोनावर मात करण्यासाठी लॉकडाऊन लागू केल्याने त्यात अडकलेले मजूर, विद्यार्थी, पर्यटकांना आपल्या गावाकडे पाठविण्यासाठी एसटी महामंडळाकडून विशेष बस सेवा सुरू झाली आहे. या अंतर्गत रविवारी सोडण्यात आलेल्या २५ बसेसनंतर आता सोमवारीही ४० बसेस सोडण्यात आल्या.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोनावर मात करण्यासाठी लॉकडाऊन लागू केल्याने त्यात अडकलेले मजूर, विद्यार्थी, पर्यटकांना आपल्या गावाकडे पाठविण्यासाठी एसटी महामंडळाकडून विशेष बस सेवा सुरू झाली आहे. या अंतर्गत रविवारी सोडण्यात आलेल्या २५ बसेसनंतर आता सोमवारीही ४० बसेस सोडण्यात आल्या. त्यातून अडकून पडलेल्या नागरिकांना मध्य प्रदेश आणि छत्तीसगडच्या सीमेवर (खवासा-देवरी चेकपोस्ट) सोडण्यात आले.एसटी महामंडळाचे विभागीय नियंत्रक नीलेश बेलसरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, यातील ३५ बसेस गणेशपेठ बस स्थानकावरून रवाना करण्यात आल्या. तर, दोन बसेस रामटेक आणि भंडारा रोडवरील चेकपोस्टवरून रवाना करण्यात आल्या. या शिवाय, छत्तीसगडमध्ये अडकून पडलेल्या महाराष्ट्रातील २२ मजुरांनाही देवरी सीमेवरून याच बसमधून भंडारा येथे आणण्यात आले. बेलसरे म्हणाले, ही सेवा १७ मे पर्यंत सुरू राहील. जिल्हा प्रशासन आणि पोलीस विभागाकडून शेल्टरहोम तसेच अन्यत्र निवाऱ्याला असणारे कामगार, विद्यार्थी, पर्यटकांची यादी महामंडळाला दिली जात आहे. या प्रभावित नागरिकांची वैद्यकीय चाचणी करून त्यांना बस स्थानकावर शरीरिक अंतर राखून बसविले जात आहे. प्रत्येक बसमधून फक्त २२ प्रवाशांना पाठविले जात आहे.एसटी बसची ‘ऑन दि स्पॉट’ सेवाविभागीय नियंत्रक नीलेश बेलसरे म्हणाले, गणेशपेठ बस स्थानकापासून लॉकडाऊन प्रभावितांसाठी बसेस सोडल्या जात आहेत. शहरातृून पायी जाणाऱ्या मजुरांना पारडी परिसरातील पोलीस थांबवित आहेत. त्यांना गणेशपेठ बस स्थानकावर पाठविण्याऐवजी थेट रामटेक-भंडारा रोडवर असलेल्या चेक पोस्टवरूनच त्यांच्यासाठी ‘ऑन दि स्पॉट’ बस सेवा सोमवारपासून सुरू केली आहे. या अंतर्गत सोमवारी सायंकाळी रामटेक आणि भंडारा चेक पोस्टवरून प्रत्येकी दोन बसेस ४४ मजुरांना घेऊन रवाना झाल्या आहेत.

टॅग्स :Migrationस्थलांतरणLabourकामगार