शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

उपराजधानीच्या अग्निसुरक्षेसाठी ८२२ कर्मचाऱ्यांची गरज, आहेत केवळ २६५

By मंगेश व्यवहारे | Updated: July 4, 2023 14:12 IST

नियमानुसार दोन लाख लोकसंख्येमागे हवे एक अग्निशमन केंद्र

नागपूर : उपराजधानीची लोकसंख्या सुमारे ३५ लाखाच्या घरात गेली आहे. लोकसंख्येच्या अनुपातात शहराच्या सुरक्षेसाठी किमान ८२२ कर्मचाऱ्यांची गरज आहे. परंतु सद्या शहराची अग्निसुरक्षा २६५ कर्मचाऱ्यांच्या हाती आहे. शहराचा विस्तार वाढत असताना पायाभूत सोयीसुविधा भक्कम करणे आवश्यक आहे. त्यातल्या त्यात नागरीकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने महत्वाच्या असलेल्या सेवांचे सक्षमीकरण होणे आवश्यक आहे. या सेवांचे सक्षमीकरण मनुष्यबळाच्या दृष्टीने महत्वाचे ठरते.

महापालिकेमध्ये सर्वाधिक दयनिय अवस्था अग्निशमन विभागाची झाली आहे. १९६५ साली पाच अग्निशमन केंद्र अस्तीत्वात होती. त्यावेळी १९३ कर्मचारी कार्यरत होते. अग्निशमन कायद्यानुसार २ लाख लोकसमंख्येमागे १ अग्निशमन केंद्र असणे आवश्यक आहे. सद्या ९ अग्निशमन केंद्र सुरू आहेत. २६५ कर्मचारी कार्यरत आहेत. अत्यावश्यक सेवा म्हणून राज्य सरकारने वैद्यकीय व अग्निशमन विभागातील पदे भरण्यास मंजूरी दिली आहे. त्यानुषंगाने नवीन २०० पदे मंजूर करण्यात आली आहेत. कर्मचाऱ्यांसंदर्भातील परिस्थिती गंभीर असून, तातडीने पदे भरण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.

- ही महत्वाची पदे आहेत रिक्त

फायरमन, लिडींग फायरमन, चालक किंवा यंत्रवाहक, वायरलेस ऑपरेटर, सब ऑफिसर्स, स्टेशन ऑफिसर, फायर ऑफिसर, डेप्युटी फायर ऑफीसर ही महत्वाची पदे मोठ्या प्रमाणात रिक्त आहेत. विभागात सद्या ५५७ अधिकारी कर्मचाऱ्यांची पदे रिक्त आहे. अग्निशमन विभागात सेवानिवृत्त होणाऱ्यांचे प्रमाण अधिक असल्याने पदांची भरती झाल्यास अग्निशमन यंत्रणा कोलमडण्याची दाट शक्यता दिसून येत आहे. अग्निशमन विभागातील रिक्त पदे तातडीने भरण्याची आवश्यकता आहे.

टॅग्स :Fire Brigadeअग्निशमन दलNagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिका