शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
3
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
4
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
5
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
6
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
7
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
8
काश्मीरच्या बडगाममध्ये CRPF च्या वाहनाचा अपघात; अनेक जवान जखमी
9
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
10
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
11
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
12
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
13
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
14
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
15
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
16
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
17
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
18
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
19
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
20
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण

वैदर्भीय भूमीने दिले राज्याला अष्टमंत्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2019 15:16 IST

राज्याच्या मंत्रिमंडळात सात कॅबिनेट मंत्री असल्याने विदर्भाचे पारडे जड झाले आहे. या आठ मंत्र्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे.

ठळक मुद्देविधानसभा अध्यक्षपदाचा मानही विदर्भाकडेच

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: महाविकास आघाडी सरकारच्या नव्या राज्यमंत्रिमंडळ विस्तारात विदर्भाच्या भूमीतील आठ मंत्री असून त्यात सात कॅबिनेट व एक राज्यमंत्रीपदाचा समावेश आहे. राज्याच्या मंत्रिमंडळात सात कॅबिनेट मंत्री असल्याने विदर्भाचे पारडे जड झाले आहे. या आठ मंत्र्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे.यात नागपूर जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे अनिल देशमुख, काँग्रेसचे सुनिल केदार, अमरावती जिल्ह्यातील काँग्रेसच्या यशोमती ठाकूर व प्रहारचे बच्चू कडू, बुलडाण्यातून राष्ट्रवादीचे राजेंद्र शिंगणे, चंद्रपूर जिल्ह्यातून काँग्रेसचे विजय वडेट्टीवार, यवतमाळ जिल्ह्यातून शिवसेनेचे संजय राठोड यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. यापैकी बच्चू कडू यांना राज्यमंत्रीपद मिळाले असून अन्य सर्वांना कॅबिनेटचा दर्जा मिळाला आहे.राज्य मंत्रिमंडळाच पहिल्या शपथविधीमध्ये काँग्रेसचे नितीन राऊत यांचा कॅबिनेट मंत्री म्हणून समावेश झाला होता तर काँग्रेसचे नाना पटोले यांना विधानसभा अध्यक्षपद मिळाले आहे. या दोन्ही पदांचा समावेश केला तर विदर्भाला सन्मानाची नऊ पदे मिळाली आहेत.असे असले तरी गोंदिया, गडचिरोली, वर्धा, अकोला आणि वाशिम या जिल्ह्यांना मात्र मंत्रिमंडळाच्या विस्तारात भोपळा मिळाला आहे. भंडारा जिल्ह्याला मंत्रिपद मिळाले नसले तरी नाना पटोले यांच्या रुपाने मिळालेल्या विधानसभा अध्यक्षपदावर त्याला समाधान मानावे लागले आहे.

टॅग्स :Cabinet expansionमंत्रिमंडळ विस्तार