शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

नागपुरात ४१ महिन्यात ७५ हजार लोकांना श्वानदंश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2020 22:12 IST

Dogs bites cases, nagpur news एप्रिल २०१७ पासून ४१ महिन्याच्या कालावधीत शहरातील ७५ हजाराहून अधिक लोकांना भटक्या व पाळीव श्वानांनी दंश केला. त्यातील ४६ टक्के दंश हे पाळीव श्वानांनी केलेले आहेत. माहितीच्या अधिकारातून ही बाब समोर आली आहे.

ठळक मुद्देलॉकडाऊनमध्ये प्रकरणात घट , पाळीव श्वानांकडून ४६ टक्के दंश

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर – उपराजधानीतील अनेक मार्गांवर भटक्या श्वानांच्या टोळ्या दिसून येतात व त्यांची अक्षरशः दहशत असते. मात्र शहरातील पाळीव कुत्रीदेखील याबाबतीत मागे नाही. एप्रिल २०१७ पासून ४१ महिन्याच्या कालावधीत शहरातील ७५ हजाराहून अधिक लोकांना भटक्या व पाळीव श्वानांनी दंश केला. त्यातील ४६ टक्के दंश हे पाळीव श्वानांनी केलेले आहेत. माहितीच्या अधिकारातून ही बाब समोर आली आहे.

उपराजधानीतील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी माहितीच्या अधिकारांतर्गत नागपूर महानगरपालिकेकडे विचारणा केली होती. २०१७-१८ ते सप्टेंबर २०२० या कालावधीत नागपुरातील किती लोकांना भटके श्वान चावले, इतर प्राण्यांचे प्रमाण किती होते, इत्यादी प्रश्न त्यांनी विचारले होते. मनपाच्या आरोग्य विभागाकडून प्राप्त झालेल्या अधिकृत माहितीनुसार, एप्रिल २०१७ ते सप्टेंबर २०२० या ४१ महिन्याच्या कालावधीत शहरातील एकूण ७५ हजार ५८७ नागरिकांना श्वानदंश झाला. यातील ३५ हजार ४९४ पाळीव तर ४० हजार ९३ श्वान हे भटके होते. सर्वाधिक ३२ हजार ४७५ दंश २०१८-१९ या एका वर्षात झाले.

लॉकडाऊनमध्ये ८३२ प्रकरणे

लॉकडाऊनच्या कालावधीत अनेक आठवडे शहरातील रस्त्यावर सामसूमच होती. त्यामुळे भटक्या श्वानांच्या हल्ल्याचे प्रमाण प्रचंड घटले. एप्रिल ते सप्टेंबर या कालावधीत श्वानदंशाची ८३२ प्रकरणे घडली. त्यातील ४२१ दंश भटक्या श्वानांकडून झाले.

वर्षनिहाय श्वानदंश

वर्ष - भटके श्वान - पाळीव श्वान - एकूण

२०१७-१८ - ५,३८९ - ४,४७१ - ९.८६०

२०१८-१९ - १७,०३२ - १५,४४३ - ३२,४७५

२०१९-२० - १७,२५१ - १५,१६९ - ३२,४२०

२०२० (सप्टेंबरपर्यंत)- ४२१ - ४११ - ८३२

टॅग्स :dogकुत्राRight to Information actमाहिती अधिकारnagpurनागपूर