शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

दहावीचा २९ टक्के, तर बारावीचा २५.८७ टक्के निकाल; पुरवणी परीक्षेचे निकाल घोषित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2021 21:27 IST

Nagpur News राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत सप्टेंबर ते ऑक्टोबर २०२१ दरम्यान पुरवणी परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेचा निकाल बुधवारी घोषित झाला.

नागपूर : राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत सप्टेंबर ते ऑक्टोबर २०२१ दरम्यान पुरवणी परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेचा निकाल बुधवारी घोषित झाला. राज्याचा दहावीचा निकाल २९ टक्के लागला असून, बारावीच्या निकालाची टक्केवारी २५.८७ टक्के आहे. (Results of supplementary examination announced)

या पुरवणी परीक्षेत दरवर्षीपेक्षा फार कमी विद्यार्थी प्रविष्ट झाले होते.

दहावीच्या परीक्षेत १२३६३ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. पैकी १०४७७ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. त्यापैकी ३०५३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले होते, तर बारावीच्या पुरवणी परीक्षेसाठी राज्यात २१०९ विद्यार्थ्यांची नोंद झाली होती. त्यापैकी १८०९ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. त्यातून ४६८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.

- विभागीय मंडळानिहाय दहावीच्या निकालाची टक्केवारी

पुणे - २६.५२

नागपूर - ३९.९०

औरंगाबाद - ३१.६४

मुंबई - २०.७३

कोल्हापूर - २९.७२

अमरावती - ३९.५६

नाशिक - ४९.५४

लातूर - ३७.६९

कोकण - १८.४४

- विभागीय मंडळानिहाय बारावीच्या निकालाची टक्केवारी

पुणे - २६.७२

नागपूर - २०.३५

औरंगाबाद - ३६

मुंबई - १५.०६

कोल्हापूर - २२.३६

अमरावती - ११.८२

नाशिक - ३०

लातूर - ३६.४९

कोकण - ०

टॅग्स :SSC Resultदहावीचा निकाल