शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

नागपूर रेल्वेस्थानकावर अचानक आल्या २५ गाड्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2020 02:05 IST

इटारसीत शुक्रवारी रेल्वे वाहतूक वाढल्यामुळे भुसावळवरून काही गाड्यांना नागपूरमार्गे पाठविण्यात आले. यामुळे नागपूर रेल्वेस्थानकावर रेल्वे कर्मचारी आणि रेल्वे सुरक्षा दलामध्ये खळबळ उडाली. जवळपास २५ रेल्वेगाड्या नागपूर मार्गे दरभंगासाठी रवाना झाल्या.

ठळक मुद्देवाहतूक वाढल्यामुळे गाड्या वळविल्या

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : इटारसीत शुक्रवारी रेल्वे वाहतूक वाढल्यामुळे भुसावळवरून काही गाड्यांना नागपूरमार्गे पाठविण्यात आले. यामुळे नागपूर रेल्वेस्थानकावर रेल्वे कर्मचारी आणि रेल्वे सुरक्षा दलामध्ये खळबळ उडाली. जवळपास २५ रेल्वेगाड्या नागपूर मार्गे दरभंगासाठी रवाना झाल्या. कोरोनामुळे लॉकडाऊन करण्यात आल्यामुळे बहुतांश कामगार आणि सामान्य नागरिकांसाठी श्रमिक स्पेशल आणि राजधानी एक्स्प्रेस चालविण्यात येत आहेत. मोजक्याच रेल्वेगाड्या धावत असल्यामुळे रेल्वेस्थानकावर कामही कमी असते. परंतु शुक्रवारी सायंकाळी रेल्वेस्थानकावरील कर्मचाऱ्यात धावपळ उडाली. रेल्वेस्थानकावर अचानक रेल्वेगाड्यांची गर्दी वाढली. बिहारच्या रेल्वेगाड्या आतापर्यंत भुसावळ मार्गे इटारसी, जबलपूर मार्गे बिहारला जात होत्या. परंतु या मार्गावर रेल्वेगाड्यांची संख्या वाढल्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली. त्यामुळे भुसावळवरून बिहारला जाणाºया २५ रेल्वेगाड्या नागपूरमार्गे बिलासपूर, बिहार, दरभंगा पाठविण्यात आल्या. शनिवारीही हीच स्थिती राहणार असल्याची शक्यता आहे.

टॅग्स :railwayरेल्वेNagpur Railway Stationरेल्वे स्टेशन नागपूर