शहरं
Join us  
Trending Stories
1
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
2
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
3
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
4
पत्नीला संपवलं अन् हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणाला साप चावला; दिव्यांग मुलींनी केली पित्याची पोलखोल 
5
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
6
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
7
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
8
"हा पुरस्कार मी...", राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानची पोस्ट, पण फ्रॅक्चर हात पाहून चाहते चिंतेत
9
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
10
आजचे राशीभविष्य २ ऑगस्ट २०२५ : कामात आघाडीवर राहाल, कौटुंबिक सौख्य लाभेल!
11
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
12
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
13
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
14
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
15
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
16
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
17
जनता दल सेक्युलरचे माजी खासदार प्रज्वल रेवण्णा दोषी, आज होणार शिक्षा; मोलकरणीचा लढा यशस्वी
18
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस
19
युतीबाबत कुठेही भाष्य नको, महापालिका निवडणूक...; राज ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या
20
ST महामंडळ पेट्रोल-डिझेल विकणार; केंद्र व राज्य सरकारचा भागीदारी प्रकल्प: प्रताप सरनाईक

नागरी सुविधासाठी २५ कोटी

By admin | Updated: July 19, 2015 03:10 IST

पर्यावरण संतुलित समृद्ध ग्राम योजना व जनसुविधासाठी राज्य सरकारकडून जिल्ह्यातील ग्रामपंचायतींना २०१५-१६ या वर्षात विकास कामासाठी २५ कोटी रु.चा निधी मंजूर करण्यात आला आहे.

नागपूर : पर्यावरण संतुलित समृद्ध ग्राम योजना व जनसुविधासाठी राज्य सरकारकडून जिल्ह्यातील ग्रामपंचायतींना २०१५-१६ या वर्षात विकास कामासाठी २५ कोटी रु.चा निधी मंजूर करण्यात आला आहे. यामुळे ग्रामीण भागातील विकास योजनांना गती मिळणार आहे. जिल्हा वाषिंक योजनेंतर्गत मोठ्या ग्रामपंचायतीला नागरी सुविधांसाठी १० कोटी तर जनसुविधासाठी विशेष अनुदान म्हणून १५ कोटी मंजूर करण्यात आले आहे. ग्रामपंचायतींना राज्य शासनाकडून थेट निधी उपलब्ध केला जातो. यातून पर्यावरण संतुलन ठेवून गावांचा सर्वंकष विकास योजना राबविण्याला मदत होणार आहे. पाच हजारोपक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या व समृद्ध योजनेत पात्र ठरलेल्या ग्रामपंचायतीला विकास कामासाठी ५० लाखापर्यंत लाभ देता येतो. पाच वर्षांच्या प्रकल्प काळात दोन कोटींचा लाभ देता येतो. यात ग्रामपंचायतीचा १० टक्के स्वनिधी खर्च करावयाचा असून, ९० टक्के शासनाकडून अनुदान प्राप्त होणार आहे. मागील वर्षात पात्र असूनही लाभ न मिळालेल्या ग्रामपंचायतींचा यात प्राधान्याने समावेश करण्यात आला आहे. यातून गावाचा नियोजनबद्ध विकास शक्य होणार आहे. यात बाजारपेठ, दिवाबत्ती, उद्यान, अभ्यास केंद्र, गावातील रस्ते, सांडपाणी व्यवस्थापन व साकव बांधकाम आदी विकास कामे केली जाणार आहेत. (प्रतिनिधी)