शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
2
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
3
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
4
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
5
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
6
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
7
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
8
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
9
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
10
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
11
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
12
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
13
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
14
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
15
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
16
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
17
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
18
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
19
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
20
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...

नागरी सुविधासाठी २५ कोटी

By admin | Updated: July 19, 2015 03:10 IST

पर्यावरण संतुलित समृद्ध ग्राम योजना व जनसुविधासाठी राज्य सरकारकडून जिल्ह्यातील ग्रामपंचायतींना २०१५-१६ या वर्षात विकास कामासाठी २५ कोटी रु.चा निधी मंजूर करण्यात आला आहे.

नागपूर : पर्यावरण संतुलित समृद्ध ग्राम योजना व जनसुविधासाठी राज्य सरकारकडून जिल्ह्यातील ग्रामपंचायतींना २०१५-१६ या वर्षात विकास कामासाठी २५ कोटी रु.चा निधी मंजूर करण्यात आला आहे. यामुळे ग्रामीण भागातील विकास योजनांना गती मिळणार आहे. जिल्हा वाषिंक योजनेंतर्गत मोठ्या ग्रामपंचायतीला नागरी सुविधांसाठी १० कोटी तर जनसुविधासाठी विशेष अनुदान म्हणून १५ कोटी मंजूर करण्यात आले आहे. ग्रामपंचायतींना राज्य शासनाकडून थेट निधी उपलब्ध केला जातो. यातून पर्यावरण संतुलन ठेवून गावांचा सर्वंकष विकास योजना राबविण्याला मदत होणार आहे. पाच हजारोपक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या व समृद्ध योजनेत पात्र ठरलेल्या ग्रामपंचायतीला विकास कामासाठी ५० लाखापर्यंत लाभ देता येतो. पाच वर्षांच्या प्रकल्प काळात दोन कोटींचा लाभ देता येतो. यात ग्रामपंचायतीचा १० टक्के स्वनिधी खर्च करावयाचा असून, ९० टक्के शासनाकडून अनुदान प्राप्त होणार आहे. मागील वर्षात पात्र असूनही लाभ न मिळालेल्या ग्रामपंचायतींचा यात प्राधान्याने समावेश करण्यात आला आहे. यातून गावाचा नियोजनबद्ध विकास शक्य होणार आहे. यात बाजारपेठ, दिवाबत्ती, उद्यान, अभ्यास केंद्र, गावातील रस्ते, सांडपाणी व्यवस्थापन व साकव बांधकाम आदी विकास कामे केली जाणार आहेत. (प्रतिनिधी)