शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

नागरी सुविधासाठी २५ कोटी

By admin | Updated: July 19, 2015 03:10 IST

पर्यावरण संतुलित समृद्ध ग्राम योजना व जनसुविधासाठी राज्य सरकारकडून जिल्ह्यातील ग्रामपंचायतींना २०१५-१६ या वर्षात विकास कामासाठी २५ कोटी रु.चा निधी मंजूर करण्यात आला आहे.

नागपूर : पर्यावरण संतुलित समृद्ध ग्राम योजना व जनसुविधासाठी राज्य सरकारकडून जिल्ह्यातील ग्रामपंचायतींना २०१५-१६ या वर्षात विकास कामासाठी २५ कोटी रु.चा निधी मंजूर करण्यात आला आहे. यामुळे ग्रामीण भागातील विकास योजनांना गती मिळणार आहे. जिल्हा वाषिंक योजनेंतर्गत मोठ्या ग्रामपंचायतीला नागरी सुविधांसाठी १० कोटी तर जनसुविधासाठी विशेष अनुदान म्हणून १५ कोटी मंजूर करण्यात आले आहे. ग्रामपंचायतींना राज्य शासनाकडून थेट निधी उपलब्ध केला जातो. यातून पर्यावरण संतुलन ठेवून गावांचा सर्वंकष विकास योजना राबविण्याला मदत होणार आहे. पाच हजारोपक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या व समृद्ध योजनेत पात्र ठरलेल्या ग्रामपंचायतीला विकास कामासाठी ५० लाखापर्यंत लाभ देता येतो. पाच वर्षांच्या प्रकल्प काळात दोन कोटींचा लाभ देता येतो. यात ग्रामपंचायतीचा १० टक्के स्वनिधी खर्च करावयाचा असून, ९० टक्के शासनाकडून अनुदान प्राप्त होणार आहे. मागील वर्षात पात्र असूनही लाभ न मिळालेल्या ग्रामपंचायतींचा यात प्राधान्याने समावेश करण्यात आला आहे. यातून गावाचा नियोजनबद्ध विकास शक्य होणार आहे. यात बाजारपेठ, दिवाबत्ती, उद्यान, अभ्यास केंद्र, गावातील रस्ते, सांडपाणी व्यवस्थापन व साकव बांधकाम आदी विकास कामे केली जाणार आहेत. (प्रतिनिधी)