शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
3
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
4
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
5
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
6
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
7
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
9
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
10
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
11
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
12
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
13
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
14
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
16
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
17
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
18
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
19
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर

जिल्हा परिषदेच्या २१ शाळा होणार 'स्मार्ट', नव्या शैक्षणिक धोरणाची चाहूल; साहित्य रवाना

By गणेश हुड | Updated: April 1, 2024 16:50 IST

राज्यस्तरावरून या शाळांना लागणारे सर्व साहित्य उपलब्ध होत आहे

गणेश हूड, लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर: केंद्र शासनाच्या नव्या शैक्षणिक धोरणाचा भाग म्हणून जिल्हा परिषदेच्या शाळा डिजिटल होत आहेत. कॉर्पोरेट शाळांच्या तुलनेत या शाळा मागे राहू नये, यासाठी २१ शाळा स्मार्ट बनविण्याचा निर्णय झाला आहे. राज्यस्तरावरून या शाळांना लागणारे सर्व साहित्य उपलब्ध होत आहे. 

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांतील दर्जा हा सुमार आहे. त्यामुळे दिवसेंदिवस ही पटसंख्या घटत आहे. आता समग्र शिक्षा अंतर्गत जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागातील २१ शाळांमध्ये केंद्राच्या माध्यमातून स्मार्ट क्लासरूमच्या निर्मितीसाठी निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. या शाळांमध्ये आवश्यक साहित्य उपलब्ध केले जात आहे. जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या १५१२  शाळा आहेत. जवळपास ७० हजार विद्यार्थी शिक्षण घेतात. शहरात महापालिकेच्या १४०  शाळांमध्ये सुमारे सात हजार विद्यार्थी शिक्षण घेतात. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांतील विद्यार्थी पटसंख्या टिकून राहण्यासोबतच येथे विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण उपलब्ध व्हावे. यासाठी मोफत पाठ्यपुस्तके, गणवेश, शालेय पोषण आहार, प्रवासभत्ता आदी योजना राबविण्यात येतात.

टॅग्स :nagpurनागपूर