शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

नागपुरात अवतरले १५० गांधीजी; देशातील पहिला उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2019 15:57 IST

महात्मा गांधीजींच्या वेशातल्या तब्बल १५० विद्यार्थिनी आणि कस्तुरबा गांधी यांच्या पेहरावातल्या १३ विद्यार्थिनींनी बुधवारी नागपुरात स्वातंत्र्यलढ्याचा इतिहास साकारला.

ठळक मुद्देशाळेच्या विद्यार्थिनींनी साकारला इतिहास

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: महात्मा गांधीजींच्या वेशातल्या तब्बल १५० विद्यार्थिनी आणि कस्तुरबा गांधी यांच्या पेहरावातल्या १३ विद्यार्थिनींनी बुधवारी नागपुरात स्वातंत्र्यलढ्याचा इतिहास साकारला.शहरातील भिडे कन्या शाळा व दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्राच्या वतीने हा अभिनव उपक्रम राबविण्यात आला. अभिवादन यात्रा असे नाव असलेल्या या उपक्रमात शाळेतील तब्बल १५० विद्यार्थिनींना गांधीजींच्या वेशात सादर करण्यात आले होते तर १३ जणींना कस्तुरबांचा वेश दिला होता. अशा प्रकारचा हा देशातील पहिलाच उपक्रम असावा अशी चर्चा यावेळी होती.

या अभिवादन रॅलीला जिल्हा परिषदेचे कार्याधिकारी संजय यादव यांनी हिरवी झेंडी दाखवून रवाना केले. ही रॅली व्हरायटी चौकातील गांधीजींच्या पुतळ््यापाशी पोहचली. तेथे गांधीजींची तीन भजने म्हणण्यात आली. हे घडत असताना एरव्ही गर्दीने ओसंडून वाहणारा हा चौकही काही काळ स्तब्ध होऊन पाहत होता.या रॅलीदरम्यान प्लास्टिकमुक्तीवरील पथनाट्य, गांधीजी की जीवनगाथा, मिठाचा सत्याग्रह, दांडी यात्रा, सूतकताई आदी पथनाट्येही व प्रसंग सादर करण्यात आली.दमक्षेचे सहसंचालक मोहन पारखी, शिक्षण उपसंचालक सतीश मेंढे, शिक्षणाधिकारी डॉ. एस.एन. पटवे, भिडे एज्युकेशन ट्रस्टचे डॉ. बाबा नंदनपवार, सचिव विवेक सोनटक्के आदी यावेळी उपस्थित होते. 

टॅग्स :Mahatma Gandhiमहात्मा गांधी