शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

१५ दिवसांत बोंडअळीग्रस्त पिकांचे पंचनामे होतील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2017 19:51 IST

राज्यात कापूस पिकाखाली ४१ लाख हेक्टरचे क्षेत्र असून विदर्भात अनेक ठिकाणी बोंडअळीचा प्रादुर्भाव झाला आहे. यासंदर्भात पिकांचे पंचनामे सुरू झाले असून १५ दिवसांत ही प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल, अशी माहिती कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी शुक्रवारी विधानपरिषदेत दिली.

ठळक मुद्देकृषी राज्यमंत्र्यांचे आश्वासनअर्ज देताना बियाण्यांचे ‘रॅपर’ लावणे अनिवार्य नाही

आॅनलाईन लोकमतनागपूर : राज्यात कापूस पिकाखाली ४१ लाख हेक्टरचे क्षेत्र असून विदर्भात अनेक ठिकाणी बोंडअळीचा प्रादुर्भाव झाला आहे. यासंदर्भात पिकांचे पंचनामे सुरू झाले असून १५ दिवसांत ही प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल, अशी माहिती कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी शुक्रवारी विधानपरिषदेत दिली. बोंडअळीग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्यासंदर्भातील मुद्दा अमरसिंह पंडित, सतीश चव्हाण, धनंजय मुंडे यांनी लक्षवेधी सूचनेच्या माध्यमातून मांडला.बोंडअळीचे संकट हे मानवनिर्मित आहे.शेतकऱ्यांचे यंदा यामुळे ५० टक्क्यांहून अधिक नुकसान झाले असून त्यांना एकरी २५ हजार रुपयांची नुकसानभरपाई देण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली. सोबतच अर्ज करताना बियाण्यांच्या पाकिटावरील ‘रॅपर’देखील सादर करण्याची अट रद्द करणार का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.याला उत्तर देताना खोत यांनी आतापर्यंत शासनाकडे पाच लाख तक्रार अर्ज आले असल्याचे स्पष्ट केले. अर्ज दाखल करताना ‘रॅपर’ सादर करणे अनिवार्य राहणार नाही. केवळ बियाणे खरेदीची पावती जोडली तरी अर्ज स्वीकारण्यात येतील, असे त्यांनी सांगितले. ‘नॉन बी.टी.’ तपासणीसाठी ९९६ नमुने काढण्यात आले. त्यापैकी १५१ नमुने अप्रमाणित आढळून आले. ११० प्रकरणांमध्ये कोर्ट केसेस दाखल करण्यात आल्या असून इतर प्रकरणांतदेखील असेच पाऊल उचलण्यात येईल, अशी माहिती त्यांनी दिली.कुठलीही कंपनी असो, गुन्हे दाखल होतीलअप्रमाणित नमुने आढळणाऱ्या कंपन्यांवर गुन्हे दाखल करण्यात येतील. कंपनी कितीही मोठी असली तरी तिच्यावर कारवाई करण्यात येईल, असे यावेळी खोत यांनी सभागृहाला सांगितले. शिवाय दोषयुक्त बियाण्यांना विक्रीअगोदर प्रमाणित करणाऱ्या अधिकाऱ्यांवरदेखील कारवाई होईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

 

 

टॅग्स :ministerमंत्रीagricultureशेती