शिक्षकांनी निबंध लिहायला सांगितला..
विषय होता... आळस म्हणजे काय..?
एका विद्यार्थ्यानं चार पानं कोरी सोडली..
चौथ्या पानाच्या शेवटी लिहिलं, यालाच म्हणतात आळस...
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2022 08:00 IST
शिक्षकांनी निबंध लिहायला सांगितला..
विषय होता... आळस म्हणजे काय..?
एका विद्यार्थ्यानं चार पानं कोरी सोडली..
चौथ्या पानाच्या शेवटी लिहिलं, यालाच म्हणतात आळस...