शिक्षकांनी निबंध लिहायला सांगितला..
विषय होता...
आळस म्हणजे काय..?
एका विद्यार्थ्यानं चार पानं कोरी सोडली..
चौथ्या पानाच्या शेवटी लिहिलं,
यालाच म्हणतात आळस...
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2023 18:02 IST
शिक्षकांनी निबंध लिहायला सांगितला..
विषय होता...
आळस म्हणजे काय..?
एका विद्यार्थ्यानं चार पानं कोरी सोडली..
चौथ्या पानाच्या शेवटी लिहिलं,
यालाच म्हणतात आळस...