शहरं
Join us  
Trending Stories
1
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
2
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
3
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
4
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
5
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
6
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
7
तारीख ठरली! इंडिया चॅम्पियन्स पुन्हा एकदा पाकचा धुव्वा उडवण्यासाठी उतरणार मैदानात
8
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
9
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
10
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
11
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
12
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
13
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
14
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
15
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
16
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
17
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
18
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...
19
"परेश रावल यांच्याशिवाय...", 'हेरा फेरी ३'च्या वादावर सोनाक्षी सिन्हा म्हणाली असं काही...
20
इंदिरा गांधींचा निर्णय संविधानिक, ११ वर्षांपासून सुरू असलेल्या अघोषित आणीबाणीचे काय?: सपकाळ

Marathi Jokes: भविष्यात कशी असतील नवरा-बायकोमधील भांडणं?; वाचा आणि मनमुराद हसा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2020 08:00 IST

सोशल मीडियावर लग्न जुळलेल्या मंडळींची भांडणं कशी असतील?

आम्ही सोशल मीडियावर भेटलो.. तिथे मैत्री झाली.. त्याचं रुपांतर प्रेमात झालं.. मग त्यानंतर आम्ही लग्न केलं.. अशा लव्ह स्टोरी सध्या खूप जणांकडून ऐकायला मिळताहेत.. 

सोशल मीडियामुळे लगीनगाठ बांधलेल्यांची भविष्यातली भांडणं कशी असतील?  

पत्नी- न जाणे कोणत्या मुहूर्तावर तुमची फ्रेंड रिक्वेस्ट ऍक्सेप्ट केली होती मी... 

पती- मीच मूर्ख होतो ग.. तुझ्या डीपी खाली नाईस पिक डिअर अशी कमेंट केली.. 

पत्नी- हो ना.. मी पण बावळट.. तुमच्या फोटो खाली हँडसम लूक कमेंट करून बसले.. 

पती- तिथंच थांबायला हवं होतं मी.. तरीही गेलो मेसेंजरवर कडमडायला, जेवलीस का विचारत.. 

पत्नी- मलाही अक्कल नव्हती.. इतक्या फालतू प्रश्नाला उत्तर दिलं ना मी... 

पती- त्याच वेळी तुला अनफ्रेंड केलं असतं ना, तर आज हा दिवस पाहावा लागला नसता.. 

पत्नी- तेच ना तेच.. तुम्हाला तेव्हाच ब्लॉक केलं असतं ना, तर वाचले असते मी.. त्या सोशल मीडियामुळे तुमच्यासारख्या माणसाला आयुष्यभर सोसावं लागेल, याची कल्पना नव्हती ना मला...