शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाकटात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
3
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
4
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
5
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
6
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
7
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
8
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
9
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
10
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
11
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
12
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
13
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
14
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
15
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
16
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
17
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
18
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
19
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
20
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”

घर ते पाठीशी हवंच!

By admin | Updated: April 9, 2016 14:53 IST

आत्महत्त्या- मग ती एखाद्या फेमस स्टारची असो नाहीतर कुणाला माहिती नसलेल्या कुण्या सामान्य स्त्री-पुरुषाची, ती एक दुर्दैवी घटना असते. आणि ती व्यक्ती त्या निर्णयार्पयत का पोचली असावी या प्रश्नाचं उत्तरही सरळ-साधं नसतं.

एकटय़ाचा-एकटीचा टिकाव लागणं मुश्कीलच!
 
सोनाली कुलकर्णी
 
आत्महत्त्या- मग ती एखाद्या फेमस स्टारची असो नाहीतर कुणाला माहिती नसलेल्या कुण्या सामान्य स्त्री-पुरुषाची, ती एक दुर्दैवी घटना असते. आणि ती व्यक्ती त्या निर्णयार्पयत का पोचली असावी या प्रश्नाचं उत्तरही सरळ-साधं नसतं. प्रत्युषा माङया क्षेत्रतली होती, तरीही तिने इतकं टोक का गाठलं असावं, याच्या कारणांची छातीठोक खात्री देणं मला चुकीचं आणि असंवेदनशील, असभ्यच वाटतं. त्या एका घटनेने अख्ख्या इंडस्ट्रीवर एका विशिष्ट आरोपाचं सरसकट लेबल लावणं हेही मला मान्य नाही.
ग्लॅमरच्या जगातल्या माणसांना त्यांच्या कामाचा भाग म्हणून बरं-वाईट नाव मिळतं, त्यांच्या चेह:याला ओळख मिळते. त्यांची व्यक्तिगत सुख-दु:खं, यश-अपयश, त्यांची नाती, त्यातले ताण-तणाव या सगळ्या गोष्टी फार चटकन लोकांच्या पुढे येतात आणि लोकांनाही त्यात विशेष रस असतो म्हणून चर्चा होते. अन्यथा ताण आणि कामाचे प्रेशर, स्पर्धा, त्यातून निर्माण होणारी असुरक्षितता सगळीकडेच आहे. प्रत्येक क्षेत्रत आहे. करिअरच्या वेगवेगळ्या टप्प्यावर मिळणारं यश-अपयश, त्यातून निर्माण होणारा ताण तुम्ही कसा हाताळता हे तुम्ही किती महत्त्वाकांक्षी आहात, तुमची वाढ कशा वातावरणात झाली आहे या सगळ्या गोष्टींवर अवलंबून असतं. तुमची व्यक्ती म्हणून जडणघडण कशी झालेली आहे यावरून तुम्ही मानसिक पातळीवर किती कणखर आहात, हे ठरतं. या क्षेत्रत त्या कणखरपणाची जरा जास्तच गरज असते, हा मुख्य फरक!
तुमच्या वर्तणुकीचा समतोल तुमच्या कुटुंबावरही अवलंबून असतो. तुम्ही कोणाबरोबर राहता, तुमचे मित्रमैत्रिणी कोण आहेत, हेही महत्त्वाचं आहे. मुंबईसारख्या शहरात एकटय़ाने राहणा:यांच्या बाबतीत हा प्रश्न फार कठीण ठरू शकतो. ठरतोच.
हे क्षेत्र अनप्रेडिक्टेबल आहे. काहीवेळा अतक्र्य आहे. समतोल राखत प्रवास करायचा असेल तर कुटुंब बरोबर हवं. परस्परांवर विश्वास हवा आणि त्यांचा भक्कम पाठिंबा हवा.