शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA : बुमराह-वरुण चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
5
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
6
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
7
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
8
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
9
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
10
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
11
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
12
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
13
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
14
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
15
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
16
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
17
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
18
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
19
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
20
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

घर ते पाठीशी हवंच!

By admin | Updated: April 9, 2016 14:53 IST

आत्महत्त्या- मग ती एखाद्या फेमस स्टारची असो नाहीतर कुणाला माहिती नसलेल्या कुण्या सामान्य स्त्री-पुरुषाची, ती एक दुर्दैवी घटना असते. आणि ती व्यक्ती त्या निर्णयार्पयत का पोचली असावी या प्रश्नाचं उत्तरही सरळ-साधं नसतं.

एकटय़ाचा-एकटीचा टिकाव लागणं मुश्कीलच!
 
सोनाली कुलकर्णी
 
आत्महत्त्या- मग ती एखाद्या फेमस स्टारची असो नाहीतर कुणाला माहिती नसलेल्या कुण्या सामान्य स्त्री-पुरुषाची, ती एक दुर्दैवी घटना असते. आणि ती व्यक्ती त्या निर्णयार्पयत का पोचली असावी या प्रश्नाचं उत्तरही सरळ-साधं नसतं. प्रत्युषा माङया क्षेत्रतली होती, तरीही तिने इतकं टोक का गाठलं असावं, याच्या कारणांची छातीठोक खात्री देणं मला चुकीचं आणि असंवेदनशील, असभ्यच वाटतं. त्या एका घटनेने अख्ख्या इंडस्ट्रीवर एका विशिष्ट आरोपाचं सरसकट लेबल लावणं हेही मला मान्य नाही.
ग्लॅमरच्या जगातल्या माणसांना त्यांच्या कामाचा भाग म्हणून बरं-वाईट नाव मिळतं, त्यांच्या चेह:याला ओळख मिळते. त्यांची व्यक्तिगत सुख-दु:खं, यश-अपयश, त्यांची नाती, त्यातले ताण-तणाव या सगळ्या गोष्टी फार चटकन लोकांच्या पुढे येतात आणि लोकांनाही त्यात विशेष रस असतो म्हणून चर्चा होते. अन्यथा ताण आणि कामाचे प्रेशर, स्पर्धा, त्यातून निर्माण होणारी असुरक्षितता सगळीकडेच आहे. प्रत्येक क्षेत्रत आहे. करिअरच्या वेगवेगळ्या टप्प्यावर मिळणारं यश-अपयश, त्यातून निर्माण होणारा ताण तुम्ही कसा हाताळता हे तुम्ही किती महत्त्वाकांक्षी आहात, तुमची वाढ कशा वातावरणात झाली आहे या सगळ्या गोष्टींवर अवलंबून असतं. तुमची व्यक्ती म्हणून जडणघडण कशी झालेली आहे यावरून तुम्ही मानसिक पातळीवर किती कणखर आहात, हे ठरतं. या क्षेत्रत त्या कणखरपणाची जरा जास्तच गरज असते, हा मुख्य फरक!
तुमच्या वर्तणुकीचा समतोल तुमच्या कुटुंबावरही अवलंबून असतो. तुम्ही कोणाबरोबर राहता, तुमचे मित्रमैत्रिणी कोण आहेत, हेही महत्त्वाचं आहे. मुंबईसारख्या शहरात एकटय़ाने राहणा:यांच्या बाबतीत हा प्रश्न फार कठीण ठरू शकतो. ठरतोच.
हे क्षेत्र अनप्रेडिक्टेबल आहे. काहीवेळा अतक्र्य आहे. समतोल राखत प्रवास करायचा असेल तर कुटुंब बरोबर हवं. परस्परांवर विश्वास हवा आणि त्यांचा भक्कम पाठिंबा हवा.