शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

कुटुंब-दाह

By admin | Updated: May 14, 2016 14:07 IST

एरवी कुटुंब घडते-बिघडते, चालते-अडते ते त्यातल्या नात्यांच्या भरवशावर! बदलत्या काळाने माणसे बदलवली, तसे कुटुंबांचे रंगही पालटले.

मुलामाणसांची ताटातूट करणारी दुष्काळव्यथा
 
एरवी कुटुंब घडते-बिघडते, चालते-अडते ते त्यातल्या नात्यांच्या भरवशावर!
बदलत्या काळाने माणसे बदलवली, तसे कुटुंबांचे रंगही पालटले.
जुन्या विणी सैल झाल्या, जुन्या सवयीच्या समीकरणांवर हरकती आल्या,
मर्यादा तोडून स्वातंत्र्याचे ङोंडे फडकले, जुने मोडले-तुटले; तसे नवे घडतही गेले!
- पण हे सारे मुख्यत: शहरांच्या आधाराने.
 
गावखेडय़ातल्या कुटुंबांचे जुने काच तुटण्याआधी 
नव्या अडचणींचे काटेच वाटेत आले.
गावेच्या गावे कोरडय़ा वणव्यात लोटणारा दुष्काळ  हे ताजे कारण !
या दुष्काळाने पेकाट मोडलेल्या कुटुंबांतल्या माणसांची ताटातूट केली आहे.
तरणी माणसे मुंबईसारख्या बडय़ा शहरांच्या आस:याला गेली आहेत आणि
गावचे घर सांभाळत मागे राहिलेले म्हातारे-कोतारे 
गोठय़ातल्या जनावरांसह पावसाची वाट पाहत पाण्यापाठी वणवणत मुलांच्या परतण्याकडे डोळे लावून आहेत.
 
एरवी कधी कुणापुढे हात न पसरणा:या मायबापांना
परक्या शहरातल्या अन्नछत्रंच्या रांगेत बसणो भाग पडते आहे,
मालकीच्या शिवारात अधिकाराने राबणा:या शेतक:याच्या घरधनिणी
धुण्या-भांडय़ाची, साफसफाईची कामे मिळवण्यासाठी
शहरांपुढे हतबलतेने वाकत आहेत.
 
कुटुंबे तुटली, पांगली आहेत.
एरवी मुंबईतल्या दुष्काळी छावणीत राहणा:या देवीदासची एकटी आई आम्हाला
नांदेड जिल्ह्यात बापशेटवाडीच्या 
तांडय़ावर भेटती ना!
 
पाऊसपाण्याकडे डोळे लावून ताटातूट सोसणा:या
कुटुंबांच्या या हतबल काफिल्यांची एक खबर
- आजच्या आंतरराष्ट्रीय कुटुंब दिनाच्या निमित्ताने!