शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
2
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
3
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
4
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
5
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
6
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
7
प्रवाशांनो… वंदे भारत, राजधानीने प्रवास करताय? ‘हा’ नियम अनिवार्य; अन्यथा तिकीट मिळणार नाही!
8
५१००० हजारांचे कोल्हापुरी चप्पल थेट निघाले प्राडाच्या गावी; एक ग्रॅम ही वजनात फरक नसलेली एकमेव जोड
9
डोंबिवलीत पुन्हा प्रदूषण; रस्त्यावर गुलाबी रंग; पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, 'तथ्ये तपासून कारवाई करू'
10
सिडकोच्या घरांमध्ये मोठी सूट; लॉटरीपूर्वीच किमती १० टक्क्यांनी घटल्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
11
जंगलात एक कोटींच्या शेळ्या सोडणे हास्यास्पद; वनमंत्र्यांच्या बिबट्यांच्या उपायांची अजित पवारांनी उडवली खिल्ली
12
'धन्यवाद तिरुवनंतपुरम'; थरूर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा! पंतप्रधान मोदींनी मानले केरळच्या जनतेचे आभार
13
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
14
साता जन्माची साथ ८ दिवसांत सुटली; नववधू बॉयफ्रेंडसोबत पसार, नवऱ्याची शोधण्यासाठी वणवण
15
“महापालिका निवडणुकीत युतीबाबत चर्चा करून एकत्र निर्णय बसून घेऊ”; अजित पवारांनी केले स्पष्ट
16
...तर थेट मुख्य सचिवांवरच हक्कभंग आणू; राहुल नार्वेकरांचा विधानसभेत संताप, नेमके काय घडले?
17
नवा ट्विस्ट! "पवन सिंहला धमकी दिली नाही, जे करतो ते..."; लॉरेन्स बिश्नोई गँगचा ऑडिओ व्हायरल
18
शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत राहुल गांधी आणि गौतम अदानी आले आमने-सामने, त्यानंतर घडलं असं काही...
19
Lionel Messi : Video - "फ्रॉड करून गेला, १२ हजारांचं तिकीट..."; मेस्सीची झलक न दिसल्याने फॅन्स प्रचंड चिडले
20
लग्नाच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचा सौदा; राज ठाकरेंच्या पत्रावर CM फडणवीस म्हणाले, "९० टक्के मुली परत आल्या"
Daily Top 2Weekly Top 5

मराठवाड्यात यंदा चांगला पाणीसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2018 04:52 IST

जलयुक्त शिवारची झालेली कामे आणि समाधानकारक पावसामुळे मराठवाड्यात गतवर्षीच्या तुलनेत यंदा चांगला पाणीसाठा आहे. गेल्या वर्षी रेल्वेने पाणी आणाव्या लागणाऱ्या लातुरात अद्याप एकही टँकर सुरू झालेला नाही.

औरंगाबाद : जलयुक्त शिवारची झालेली कामे आणि समाधानकारक पावसामुळे मराठवाड्यात गतवर्षीच्या तुलनेत यंदा चांगला पाणीसाठा आहे. गेल्या वर्षी रेल्वेने पाणी आणाव्या लागणाऱ्या लातुरात अद्याप एकही टँकर सुरू झालेला नाही.औरंगाबादकरांची भिस्त जायकवाडीवरच राहणार आहे. जिल्ह्यातील चार तालुक्यांत कमी पाऊस झाल्यामुळे टंचाईसदृश स्थिती आहे. १५१ गावांमध्ये १८६ टँकरने पाणीपुरवठा सध्या सुरू असून, १७९ विहिरी जिल्हा प्रशासनाने अधिग्रहित केल्या आहेत. जिल्ह्यात पावसाळा सुरू होईपर्यंत किमान ५०० टँकर लागण्याचा अंदाज आहे. जायकवाडीमध्ये ७५ टक्के पाणीसाठा आहे. १४ मध्यम प्रकल्पांत २५ टक्क्यांपेक्षा कमी साठा आहे. ६९ लघु प्रकल्पांत २५ टक्क्यांपेक्षा कमी पाणी आहे.हिंगोली जिल्ह्यात यंदा कमी पाऊस झाल्याने अनेक गावांत पाणी टंचाईची ओरड सुरू झाली आहे. नांदेड जिल्ह्यात टंचाईच्या झळांना प्रारंभ झाला आहे. १०६ प्रकल्पांमध्ये केवळ ३०़८४ टक्के उपयुक्त जलसाठा आहे. जालन्यात १५ गावांना १८ टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. बीड जिल्ह्यातील सर्व प्रमुख प्रकल्पांमध्ये मार्चच्या दुसºया आठवड्यापर्यंत ५० टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे. उस्मानाबाद जिल्ह्यात २१९ प्रकल्पांत ३६ टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे़ परभणीसह नांदेड आणि हिंगोली जिल्ह्याची तहान भागविणाºया येलदरी प्रकल्पात केवळ ४़४१ टक्के पाणी उपलब्ध आहे़>लातुरात अद्याप एकाही टँकरचा प्रस्ताव नाहीलातूर जिल्ह्यात ८ मध्यम प्रकल्प असून त्यात सध्या ३८ टक्के जलसाठा आहे़ गेल्या वर्षी रेल्वेने पाणी आणाव्या लागणाºया जिल्ह्यात आतापर्यंत टँकरचा एकही प्रस्ताव नाही. आठ मध्यम प्रकल्पांत ३८.८ टक्के जलसाठा आहे.

टॅग्स :Waterपाणीwater transportजलवाहतूक