शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
2
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
3
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
4
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
5
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
6
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
7
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
8
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
9
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
10
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
11
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
12
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
13
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
14
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
15
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
16
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
17
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
18
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
19
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
20
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!

मराठवाड्यातील जलयुक्त योजनेमधील २,४१६ कोटींची कामे संशयाच्या भोवऱ्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2020 03:39 IST

६ हजार २० गावांमध्ये केलेली कामे : १ लाख ७४ हजार १६१ कामांचा दावा

औरंगाबाद : जलयुक्त शिवार योजनेतील कामांची चौकशी करण्याचे राज्य सरकारने ठरविल्याने आता या योजनेंतर्गत मराठवाड्यात करण्यात आलेली सुमारे २ हजार ४१६ कोटी रुपयांच्या कामांचीही चौकशी होण्याची शक्यता असल्याने ही कामे केलेल्या कंत्राटदारांचे धाबे दणाणले आहे.

२०१५ ते २०१९ पर्यंत मराठवाडा विभागात केलेल्या ६ हजार २० गावांतील १ लाख ७४ हजार १६१ कामे संशयाच्या भोवºयात आली आहेत. मराठवाड्यातील अनेक कामांमध्ये गुत्तेदारांची मर्जी राखली गेल्याचे २०१७ मध्ये समोर आले होते. यामध्ये अनेक गुत्तेदार हे तत्कालीन सरकारच्या मजीतील होते, असे आरोप तत्कालीन विरोधी पक्षाने केले होते. ३१ मार्च २०२० पर्यंत औरंगाबाद जलसंधारण विभाग, विभागीय आयुक्तालयांतर्गत असलेल्या रेकॉर्डनुसार विभागात या योजनेतील कामांवर ९२.२३ टक्के खर्च करण्यात आला आहे. ९४.१८ टक्के कामे झाली आहेत.

योजनेतून किती पाणी साचले ?चार वर्षांत ११.१४ टीसीएम पाणीसाठी साचल्याचा दावा रेकॉर्डनुसार दिसतो आहे. २२.२८ लक्ष हेक्टर सिंचन यातून झाल्याचाही दावा करण्यात आला आहे. २०१५ ते २०१९ पर्यंत दरवर्षी ३.३० ते १.५८ टक्क्यांदरम्यान टीसीएम पाणीसाठा निर्माण झाला.

वर्ष गावांंची संख्या झालेला खर्च२०१५-१६ १,६८५ ९६३ कोटी२०१६-१७ १,५१८ ७९० कोटी२०१७-१८ १,२४८ ३५२ कोटी२०१८-१९ १,५६९ ३११ कोटीएकूण ६,०२० २,४१६ कोटी

टॅग्स :Jalyukt Shivarजलयुक्त शिवार