शहरं
Join us  
Trending Stories
1
'देशाच्या राजकारणातील आशादायी नेतृत्व...'; संजय राऊत यांची नितीन गडकरींसाठी खास पोस्ट
2
कॉलेजमध्ये मराठीत बोलल्याने विद्यार्थ्याला हॉकी स्टिकने मारहाण, जिवे मारण्याची धमकी देऊन आरोपी फरार
3
"महायुती सरकारने महाराष्ट्राचा बनवला तमाशा, विधानसभेत क्लब तर बाहेर WWF चा आखाडा’’, काँग्रेसची बोचरी टीका  
4
वाखारीत न्यू अंबिका कला केंद्रात गोळीबार;आमदाराच्या भावासह चौघांवर गुन्हा दाखल
5
IND vs ENG: चेंडू खेळला नाही म्हणून पंचांनी गिलला दिलं OUT; स्टोक्सच्या गोलंदाजीवर काय घडलं? (VIDEO)
6
बहीण मित्रासोबत गेली लॉजवर, पाठलाग करत पोहचला भाऊ, रंगेहात पकडलं आणि...
7
IND vs ENG : यशस्वीची फिफ्टी ठरली खास; कारण ओल्ड ट्रॅफर्डच्या मैदानात ५० वर्षांनी असं घडलं
8
Nala Sopara: नालासोपाऱ्यात १२व्या मजल्यावरून पडून तीन वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू!
9
मुंबईकरांसाठी खुशखबर! शहराला पाणीपुरवठा करणारा तानसा तलाव ओसंडून वाहू लागला!
10
३२ लाखांची FD, संपत्तीची हाव... दत्तक मुलाचं आईसोबत भयंकर कृत्य, आता मिळाली शिक्षा
11
VIDEO: कॉलर पकडली, डोक्यावर फाईट मारली.. भिवंडीत टेम्पोचालक व पोलिसांमध्ये तुंबळ हाणामारी
12
चार किलो सोनं चोरलं, जुगारात २५ लाख जिंकले, पण सेकंड हॅड मोबाईलच्या नादात अडकला चोर  
13
...अन् यशस्वी जैस्वालची बॅट दांड्यातून निखळली; किती वेगाने आला होता चेंडू? जाणून घ्या बॅटची किंमत
14
गुजरात ATS ची मोठी कारवाई; अल-कायदाशी संबंधित चार दहशतवाद्यांना अटक
15
मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपातर्फे आयोजित रक्तदान कार्यक्रमाने रचले २ विश्वविक्रम
16
"तुम्ही लहान होतात, तुमच्या आई-वडीलांच्या सरकारमध्ये..."; नितीश यांनी तेजस्वी यादवांना सुनावलं
17
भारत-नेपाळ सीमेवर एसएसबी जवानांशी झटापट; गोळीबारात जवानाच्या डोक्यात लागली गोळी, हल्लेखोरही जखमी
18
'आम्हाला चुकीचे मृतदेह', अहमदाबाद विमान अपघाताबाबत ब्रिटिश कुटुंबांचा धक्कादायक दावा
19
बॉयफ्रेंडला धोका, उद्योगपतीशी लग्न... आता पतीपासून वेगळी राहते 'ही' बिग बॉस विनर?
20
Maharashtra Rain Alert: मुंबई, पुण्यासह 'या' जिल्ह्यांना अतिवृष्टीचा इशारा, हवामान विभागाकडून रेड अलर्ट

जिजाऊंच्या राज्यात महिला असुरक्षित

By admin | Updated: October 6, 2014 04:36 IST

आई जिजाऊंच्या महाराष्ट्रात महिला असुरक्षित आहेत. त्यांचा सन्मान होत नाही. अत्याचारी लोकांना वाचविण्याचे काम राष्ट्रवादी व काँग्रेसचे सरकार करीत आहे

जळगाव : आई जिजाऊंच्या महाराष्ट्रात महिला असुरक्षित आहेत. त्यांचा सन्मान होत नाही. अत्याचारी लोकांना वाचविण्याचे काम राष्ट्रवादी व काँग्रेसचे सरकार करीत आहे, असा आरोप केंद्रीय मानवसंसाधन मंत्री स्मृती इराणी यांनी रविवारी प्रचारसभेत केला. इराणी म्हणाल्या, राज्यात कुणी नागरिकांच्या समस्या ऐकायला तयार नाही. महागाईचा फटका बसत आहे. केंद्रात बदल झाला आता राज्यातही बदल होईल. काँग्रेस, राष्ट्रवादीची मंडळी अहंकारी आहे. अजित पवारांकडे पाणी मागितले होते. त्यांनी धरणे भरण्याबाबत खालच्या पातळीचे विधान केले. मावळमध्ये शेतकऱ्यांवर सिंचनासाठी पाणी मागितले तर गोळीबार झाला. शेतकरी कर्जात बुडत आहे. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांना न वटणारे धनादेश देऊन त्यांची थट्टा काँग्रेसने केली आहे. पण ही निवडणूक भाजपा किंवा भाजपाच्या उमेदवारांची नाही ती शेतकऱ्यांची आहे. अनेक युवक बेरोजगार आहेत. आत्महत्या करण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. नाईलाजाने त्यांना रिक्षा चालवावी लागते. आम्ही देशाचा विकास करण्यास कटीबद्ध आहोत. बदल आम्ही घडवू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. (प्रतिनिधी)