शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाकटात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
3
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
4
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
5
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
6
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
7
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
8
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
9
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
10
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
11
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
12
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
13
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
14
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
15
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
16
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
17
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
18
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
19
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
20
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”

जिजाऊंच्या राज्यात महिला असुरक्षित

By admin | Updated: October 6, 2014 04:36 IST

आई जिजाऊंच्या महाराष्ट्रात महिला असुरक्षित आहेत. त्यांचा सन्मान होत नाही. अत्याचारी लोकांना वाचविण्याचे काम राष्ट्रवादी व काँग्रेसचे सरकार करीत आहे

जळगाव : आई जिजाऊंच्या महाराष्ट्रात महिला असुरक्षित आहेत. त्यांचा सन्मान होत नाही. अत्याचारी लोकांना वाचविण्याचे काम राष्ट्रवादी व काँग्रेसचे सरकार करीत आहे, असा आरोप केंद्रीय मानवसंसाधन मंत्री स्मृती इराणी यांनी रविवारी प्रचारसभेत केला. इराणी म्हणाल्या, राज्यात कुणी नागरिकांच्या समस्या ऐकायला तयार नाही. महागाईचा फटका बसत आहे. केंद्रात बदल झाला आता राज्यातही बदल होईल. काँग्रेस, राष्ट्रवादीची मंडळी अहंकारी आहे. अजित पवारांकडे पाणी मागितले होते. त्यांनी धरणे भरण्याबाबत खालच्या पातळीचे विधान केले. मावळमध्ये शेतकऱ्यांवर सिंचनासाठी पाणी मागितले तर गोळीबार झाला. शेतकरी कर्जात बुडत आहे. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांना न वटणारे धनादेश देऊन त्यांची थट्टा काँग्रेसने केली आहे. पण ही निवडणूक भाजपा किंवा भाजपाच्या उमेदवारांची नाही ती शेतकऱ्यांची आहे. अनेक युवक बेरोजगार आहेत. आत्महत्या करण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. नाईलाजाने त्यांना रिक्षा चालवावी लागते. आम्ही देशाचा विकास करण्यास कटीबद्ध आहोत. बदल आम्ही घडवू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. (प्रतिनिधी)