शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

...तरच या कायद्याचा वचक बसू शकेल; वंशाच्या दिव्यासाठी २२% महिलांचा छळ 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2021 09:26 IST

२०१९ साली राज्यात एकूण ८,४३० तक्रारी नोंदवण्यात आल्या. त्यात एकूण ८,५६१ पीडिता होत्या.

रवींद्र राऊळ

केवळ वंशाला दिवाच हवा, या अट्टाहासापायी महिलांचा अनन्वित छळ होत असल्याचे समोर आले आहे. कौटुंबिक हिंसाचार संरक्षण कायद्यान्वये पोलिसात दाखल होणाऱ्या एकूण तक्रारींपैकी तब्बल २२ टक्के तक्रारी या वंशाला दिवा हवा म्हणून करण्यात येणाऱ्या छळासंबंधित आहेत. 

२०२० मध्ये कौटुंबिक हिंसाचाराची प्रकरणे : ६७२९वंशाला दिवाच हवा म्हणून छळ झालेल्या महिला : १४८०कौटुंबिक हिंसाचारात छळाची वेगवेगळी कारणे : ७३ 

२०१९ साली राज्यात एकूण ८,४३० तक्रारी नोंदवण्यात आल्या. त्यात एकूण ८,५६१ पीडिता होत्या. त्यात १,८५४ प्रकरणात मुलगा होत नसल्याने छळ केल्याचे म्हटले होते. २०१८ साली एकूण ६,८६२ प्रकरणांमध्ये पती अथवा त्याच्या नातेवाईकांकडून छळ होत असल्याच्या तक्रारी होत्या. त्यात ६,८८२ पीडिता होत्या तर त्यातील १,५०९ प्रकरणांमध्ये मुलगा होत नसल्याचे कारण होते. 

राष्ट्रीय कुटुंब आरोग्य विभागाचा अहवाल काय सांगताे?तब्बल ७८.८ टक्के महिला अत्याचार झाला हेच सांगत नाहीत, ७.८ टक्के प्रकरणांत महिला कोणतीही मदत घेत नाहीत. केवळ १८.८% प्रकरणांतच महिला संबंधित यंत्रणांकडे मदत मागतात. यामुळे समाजात घडणाऱ्या छळसत्राचे प्रमाण कित्येक पटींमध्ये

कौटुंबिक हिंसाचाराच्या गुन्ह्यात गुन्हा दाखल होऊन दोन महिन्यांत खटल्याचा निकाल लावला तरच या कायद्याचा वचक बसू शकेल. - ॲड. वर्षा देशपांडे, सामाजिक कार्यकर्त्या

अशा तक्रारी संवेदनशीलपणे हाताळल्या जातात. त्यामुळे महिलांनी निर्भयपणे पुढे येऊन तक्रारी नोंदवाव्यात, त्याची दखल घेतली जाईल.- संजय पांडे, पोलीस महासंचालक

न्याय का मिळत नाही?पोलिसांकडून दिरंगाई/राजकीय दबावतक्रार दाखल करून घेण्यास विलंबदोन-दोन महिने ताटकळत ठेवणे

टॅग्स :Womenमहिला