शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवारांना डेटा सेंटर म्हणून एवढी मोठी सूट मिळाली, पण...; पुण्यातील जमीन घोटाळ्यात मोठी माहिती समोर
2
'जरांगे, थोतांड करू नका! आरोपी यांचेच, आरोपही हेच करणार'; हत्येची सुपारी दिल्याच्या आरोपावर धनंजय मुंडेंचा संताप
3
"मते चोरून सत्तेत आलेल्यांनीच जमीन चोरली, कारण त्यांना..."; राहुल गांधींचा पार्थ पवार भूखंड खरेदी प्रकरणावरून घणाघात
4
हात मिळवता मिळवता एकमेकांचे पाय खेचू लागले चीन-अमेरिका; China च्या एका निर्णयानं ट्रम्प यांचा तिळपापड
5
केक कापला, डीजे लावला आणि..., शेतकऱ्याने दणक्यात साजरा केला रेड्याचा वाढदिवस
6
१० लोकांना संपवलं, २७ जणांना मारण्याच्या तयारीत; नर्स रुग्णांच्या जीवावर का उठली? कारण ऐकाल तर..
7
माझी अन् त्यांची एकदा नार्को टेस्ट करा; जरांगे पाटलांच्या आरोपांवर धनंजय मुंडेंचे प्रत्युत्तर
8
चिकन नेकजवळ भारतीय लष्करानं केलं असं काम, शत्रूची प्रत्येक चाल होणार फेल
9
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दर घसरले; खरेदी करण्यापूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे लेटेस्ट रेट
10
मी काका झालो! कौशल कुटुंबात आला छोटा पाहुणा; विकीचा भाऊ सनीने व्यक्त केला आनंद
11
IPS Aakash Shrishrimal : एक नंबर! वडील उद्योगपती, आई LIC एजंट, बहीण CA... अभिनेत्रीचा पती आहे IPS ऑफिसर
12
Crime: चाकूचा धाक दाखवून परप्रांतीय कामगाराला मारहाण; पाय चाटण्यास भाग पाडले!
13
सर्वात व्यस्त दिल्ली विमानतळावर ‘ट्रॅफिक जाम’! ३०० हून अधिक विमानांना विलंब; पार्किंगलाही जागा नाही!
14
घर खरेदी करण्याची योग्य वेळ कोणती? तुमच्या पगारावर EMI चा किती बोजा असावा, 'हे' गणित तपासा!
15
ज्ञानेश कुमार निवृत्तीनंतर शांतपणे आयुष्य जगता येणार नाही..; प्रियंका गांधींचा निवडणूक आयुक्तांना इशारा
16
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतली अण्णा हजारेंची भेट; नेमके काय बोलणे झाले? चर्चांना उधाण
17
'इंग्रजांची साथ; 52 वर्षे तिरंगा फडकवला नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा भाजपा-RSS वर गंभीर आरोप
18
बँक कर्मचाऱ्यांनी स्थानिक भाषेतच बोलावं, अर्थमंत्री निर्मला सीतारामन का म्हणाल्या असं?
19
'चांगल्यापैकी पोटगी मिळतेय'; मासिक १० लाख मिळवण्यासाठी हसीन जहाँ सुप्रीम कोर्टात, मोहम्मद शमीला नोटीस
20
'तुमच्या मुलाचा दोष नाही', एअर इंडिया विमान अपघातातील पायलटच्या वडिलांची सर्वोच्च न्यायालयात धाव

वादळी वाऱ्याचे राज्यात चार बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2018 05:42 IST

वादळी वा-यासह आलेल्या जोरदार पावसाने लातूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यात चार जणांचे बळी घेतले.

लातूर/सांगली/सातारा : वळवाच्या पावसाने राज्यात हजेरी लावण्यास सुरुवात केली आहे. मराठवाडा आणि पश्चिम महाराष्टÑाच्या काही भागामध्ये सोमवारी वादळी वाºयासह आलेल्या जोरदार पावसाने लातूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यात चार जणांचे बळी घेतले.निलंगा (लातूर) शहरासह परिसराला सोमवारी दुपारी वादळी वाºयासह अवकाळी पावसाने झोडपले. या वेळी शेतात काम करणारे नारायण लादे (६५) हे स्वत:चा बचाव करण्यासाठी पळत असताना अडखळून पडल्याने त्यांचा मृत्यू झाला. तसेच अनेक ठिकाणी विद्युत खांब, मोबाइल टॉवर आणि मोठमोठी वृक्षही उन्मळून पडले. त्यामुळे तालुक्यातील काही गावांतील वीजपुरवठा, मोबाइल सेवा खंडित झाली होती.जत (जि. सांगली) शहर व तालुक्यात सोमवारी सायंकाळी वादळी वाºयाने दोन बळी घेतले. भीमराव शिवाप्पा हिंचगेरी (४०, रा. जाडरबोबलाद) यांचा वीज कोसळून, तर आंबुबाई आबासाहेब जगताप (४०, रा. निगडी खुर्द) यांचा अंगावर मातीची भिंत कोसळून मृत्यू झाला. वादळी वाºयामुळे अनेक गावांचा वीज पुरवठा खंडित झाला होता.तसेच सातारा जिल्ह्यालाही मुसळधार पावसाने झोडपून काढले. यात फलटण तालुक्यातील झिरपवाडी येथे अंगावर भिंत पडल्याने छाया साहेबराव जाधव (५२) या महिलेचा मृत्यू झाला.