शहरं
Join us  
Trending Stories
1
शुबमन गिल प्लेईंग ११ बाहेर बसणार, संजू सॅमसनला संधी? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता...
2
भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशीच एकनाथ शिंदेंचे X अकाऊंट हॅक; राजकीय वर्तुळात खळबळ
3
Viral Video : चीनला पोहोचलेल्या भारतीय व्यक्तीने दाखवलं असं काही की पाहणारेही झाले थक्क! तुम्हीही कमाल बघाच
4
चिंता वाढली! एलियन्स, AI आणि तिसरे महायुद्ध; बाबा वेंगाची 2026 वर्षाबद्दल भविष्यवाणी काय?
5
मनोज जरांगेंच्या बैठकीत मधमाशांचा हल्ला, सहकाऱ्यांनी अंगावर उपरणी टाकून पाटलांना वाचवलं
6
"माझ्याशी लग्न कर, तुला सगळ्या सिनेमात घेईन...", प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने अभिनेत्याला दिलेली ऑफर, नकार देताच करिअर संपवलं
7
हैदराबाद विद्यापीठाच्या निवडणुकीत ABVP चा मोठा विजय; NSUI ला नोटापेक्षा कमी मते...
8
VIRAL : फक्त तिकीटच नाही, तरुणीचे इन्स्टाग्राम अकाऊंटही तपासले! रेल्वेतील टीटीईचा धक्कादायक प्रताप
9
टॅरिफ, H1B व्हिसानंतर अमेरिकेचा आता भारतीय कोळंबीवर डोळा! मच्छीमारांवर संकट येणार?
10
पती, पत्नी आणि तो... वेगळचं प्रकरण! माहेर अन् सासरच्यांनी मिळून केलं विवाहितेचं अपहरण; पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
11
लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या गर्लफ्रेंडची हत्या; सुटकेसमध्ये भरून मृतदेह १०० किमी दूर नदीत फेकला
12
५००० परदेशी लोकांना नोकरीवर बसवले, १६ हजार अमेरिकींना काढले...; ट्रम्प प्रशासनाने H-1B चा पाढाच वाचला...
13
'तुम्ही कुणाला त्रास दिला, तर अजिबात ऐकणार नाही'; अजित पवारांचा इशारा
14
निवडून आलेल्याला २ कोटी मात्र आमदार नसतानाही मला २० कोटी मिळतात; सदा सरवणकरांचं वादग्रस्त विधान
15
पंतप्रधान मोदी आज देशवासियांना संबोधित करणार; पाच वाजता कोणत्या विषयावर बोलणार?
16
शेअर बाजारातील जोखीम घटक काय असतो? तुमची गुंतवणूक वाचवून चांगला नफा कसा कमवायचा?
17
हुंड्यासाठी सुनेला मारहाण, खोलीत कोंडून विषारी साप सोडला; सासरच्यांनी गाठला क्रूरतेचा कळस
18
स्वप्नातील एसयूव्ही खरेदीची संधी! महिंद्रा स्कॉर्पिओ झाली ₹२.१५ लाखांनी स्वस्त; जाणून घ्या नवीन किंमत
19
Nagpur Crime: घरातून बाहेर पडला अन् कारमध्ये मिळाला व्यावसायिकाचा मृतदेह; मृत्यू की हत्या?
20
युद्ध युरोपच्या दाराशी! रशियन ड्रोनची नाटो देशांच्या हद्दीत घुसखोरी, तिसऱ्या महायुद्धाचा धोका वाढला?

वादळी वाऱ्याचे राज्यात चार बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2018 05:42 IST

वादळी वा-यासह आलेल्या जोरदार पावसाने लातूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यात चार जणांचे बळी घेतले.

लातूर/सांगली/सातारा : वळवाच्या पावसाने राज्यात हजेरी लावण्यास सुरुवात केली आहे. मराठवाडा आणि पश्चिम महाराष्टÑाच्या काही भागामध्ये सोमवारी वादळी वाºयासह आलेल्या जोरदार पावसाने लातूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यात चार जणांचे बळी घेतले.निलंगा (लातूर) शहरासह परिसराला सोमवारी दुपारी वादळी वाºयासह अवकाळी पावसाने झोडपले. या वेळी शेतात काम करणारे नारायण लादे (६५) हे स्वत:चा बचाव करण्यासाठी पळत असताना अडखळून पडल्याने त्यांचा मृत्यू झाला. तसेच अनेक ठिकाणी विद्युत खांब, मोबाइल टॉवर आणि मोठमोठी वृक्षही उन्मळून पडले. त्यामुळे तालुक्यातील काही गावांतील वीजपुरवठा, मोबाइल सेवा खंडित झाली होती.जत (जि. सांगली) शहर व तालुक्यात सोमवारी सायंकाळी वादळी वाºयाने दोन बळी घेतले. भीमराव शिवाप्पा हिंचगेरी (४०, रा. जाडरबोबलाद) यांचा वीज कोसळून, तर आंबुबाई आबासाहेब जगताप (४०, रा. निगडी खुर्द) यांचा अंगावर मातीची भिंत कोसळून मृत्यू झाला. वादळी वाºयामुळे अनेक गावांचा वीज पुरवठा खंडित झाला होता.तसेच सातारा जिल्ह्यालाही मुसळधार पावसाने झोडपून काढले. यात फलटण तालुक्यातील झिरपवाडी येथे अंगावर भिंत पडल्याने छाया साहेबराव जाधव (५२) या महिलेचा मृत्यू झाला.