शहरं
Join us  
Trending Stories
1
आयटी पार्क पुण्यातून बाहेर चालले..! अजित पवारांनी हिंजवडीच्या सरपंचांनाही सुनावले खडेबोल
2
२६ जुलै हा दिवस मुंबईकर कधीच विसरू शकत नाही! २० वर्षापूर्वी काय घडलं होतं त्या दिवशी?
3
Thailand- Cambodia Conflict :'सीमेवर प्रवास टाळा', थायलंड- कंबोडिया संघर्षादरम्यान भारताच्या पर्यटकांसाठी दूतावासाने सूचना दिल्या
4
विवाहित वर्गमैत्रिणीला भेटला; पत्नीला घटस्फोट देत तिच्यासोबत लिव्ह इनमध्ये राहिला, मग जे घडलं...
5
कॉलेजला जाण्यापूर्वी हवी होती लीन बॉडी; ऑनलाईन ट्रेंड, लिक्विड डाएट बेतलं जीवावर, मुलाचा मृत्यू
6
आता सैनिकांसाठी अरबी भाषा आणि इस्लाम शिकणे अनिवार्य, इस्रायलचा मोठा निर्णय! कारण काय?
7
अरेरे! 'सैयारा' पाहून तुफान राडा; गर्लफ्रेंडसाठी थिएटरबाहेर भिडले २ तरुण, लाथा-बुक्क्यांनी मारहाण
8
Rain Update : ठाणे, रायगड, मुंबईत मुसळधार, ऑरेंज अलर्ट, पालघरसाठी रेड अलर्ट, भरती-ओहोटीबाबतही इशारा
9
५ वर्षांत १० पट वाढला TATA Sons चा नफा; समूहाच्या 'या' कंपनीनं केली सर्वाधिक कमाई, तुमच्याकडे स्टॉक आहे का?
10
'मला बुटाने मारा', सिद्धरामय्या अन् शिवकुमार यांच्या विशेष अधिकाऱ्यांमध्ये दिल्लीत हाणामारी; कारण काय?
11
शाहरुख फिटनेससाठी कोणते पदार्थ खात नाही? किती वाजता झोपतो? काय जेवतो? जाणून घ्या एका क्लिकवर
12
पहिल्यांदा नोकरी करणाऱ्यांना सरकार देणार १५ हजार रुपये; फक्त पूर्ण कराव्या लागतील 'या' २ अटी
13
"तुम्हाला आनंद देणाऱ्या गोष्टींवरदेखील खर्च करा..," राधिका गुप्ता यांनी दिला हृदयस्पर्शी सल्ला
14
आमदार रोहित पवारांच्या अडचणीत वाढ; मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीकडून मोठी कारवाई
15
महायुतीत २ मंत्र्यांमध्ये रंगलं मानापमान नाट्य; शिंदेसेनेचे मंत्री नाराज, भाजपा मंत्र्यांचा पलटवार
16
सुनील शेट्टीने 'हेरा फेरी ३'मधील परेश रावलच्या एंट्रीवर दिली प्रतिक्रिया, म्हणाली- "नजर लागते..."
17
२ मुलांना विष पाजलं, पत्नीचा गळा दाबला अन् मग पतीने...; एकाच कुटुंबातील चौघांची जीवनयात्रा संपली
18
धक्कादायक घटना! एक वर्षाच्या मुलाने नागाचा चावा घेतला, कोब्राचा मृत्यू झाला; पण मुलगाही...
19
पाकिस्तानने अमेरिकेसमोर TRF'वर सूर बदलला! म्हणाले, आम्हाला काही हरकत नाही', हुशारीही दाखवली
20
₹३० वरुन ₹३००० पार गेला हा शेअर; आता कंपनीनं मोठ्या गुंतवणुकीची केली घोषणा, तुमच्याकडे आहे का?

दप्तराचे ओझे कमी होणार की नाही?

By admin | Updated: April 7, 2015 04:46 IST

दिवसेंदिवस वाढत चाललेले दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल झाली असून, यावर उद्या मंगळवारी

मुंबई : दिवसेंदिवस वाढत चाललेले दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल झाली असून, यावर उद्या मंगळवारी सुनावणी होणार आहे. स्कूल बॅगच्या ओझ्याने विद्यार्थ्यांवरचा मानसिक व शारीरिक ताण वाढत चालला असल्याने याबाबत न्यायालय काय आदेश देणार, याकडे विद्यार्थी, पालक व सर्वसामान्यांचे लक्ष लागले आहे. चेंबूर येथील स्वाती पाटील यांनी अ‍ॅड. नीतेश नेवसे यांच्यामार्फत ही जनहित याचिका केली आहे. शिक्षण क्षेत्रात गेल्या काही वर्षांत कमालीची स्पर्धा वाढली आहे. त्यामुळे दप्तरातील वह्या व पुस्तकांची संख्या वाढत चालली आहे. मात्र आता प्रत्येक शिक्षक त्याच्या विषयाचा अभ्यास विद्यार्थ्यांना देत असतो. परिणामी विद्यार्थ्यांना त्या त्या विषयांच्या वह्या व पुस्तके शाळेत घेऊन जावी लागतात. याचा विद्यार्थ्यांच्या पाठीवर व मानेवर दुष्परिणाम होत आहे. दप्तराच्या ओझ्याने विद्यार्थ्यांना मानेचे व पाठीचे आजार होत असल्याचे केईएम रुग्णालयाने आधीच स्पष्ट केले आहे. तेव्हा विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी तरी दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी न्यायालयानेच आदेश द्यावेत, अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)