शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
4
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
5
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
6
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
7
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
8
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
9
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
10
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
11
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
12
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
13
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
14
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
15
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
16
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
17
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
18
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
19
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
20
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 

विरोधकांना नामोहरम करण्यासाठीच कायद्यात बदल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2017 02:46 IST

सत्ताधारी पक्षांना राजकीय फायदा पोहोचविण्यासाठी एखाद्या कायद्यात बदल करणे चुकीचे असून या नवीन कायद्याद्वारे विरोधी पक्षांना नामोहरम करण्याचा डाव सरकार करत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शशिकांत शिंदे यांनी केला.

मुंबई : सत्ताधारी पक्षांना राजकीय फायदा पोहोचविण्यासाठी एखाद्या कायद्यात बदल करणे चुकीचे असून या नवीन कायद्याद्वारे विरोधी पक्षांना नामोहरम करण्याचा डाव सरकार करत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शशिकांत शिंदे यांनी केला.विधानसभेत सरकारच्या वतीने आणलेल्या महाराष्ट्र स्थानिक प्राधिकरण सदस्य अनर्हता विधेयकावर बोलताना शिंदे म्हणाले, राज्य सरकारने तीन महिन्यांपूर्वीच केलेल्या कायद्यात पुन्हा बदल करण्याचा प्रयत्न केला आहे. नवीन कायद्याने स्थानिक स्वराज्य संस्थाच्या सदस्यांना तीस दिवसांच्या आत सरकारकडे अपील करणे बंधनकारक असणार आहे. सरकारमधील मंत्र्याकडे निर्णय अधिकार येणार असल्याने त्यांच्याकडून सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांना झुकते माप देण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो, तसेच एखाद्या सदस्यावर स्वपक्षाला पाठिंबा देण्यासाठी दबाव टाकला जाऊ शकतो. हे विधेयक आणून सरकारने निर्णय अधिकारी असणारे जिल्हाधिकारी व आयुक्तांवर एकप्रकारचा अविश्वास दाखविला आहे. जसे सरकारने अपिलासाठी ३० दिवसांचे बंधन घातले आहे.