शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
9
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
10
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
11
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
12
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
13
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
14
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
15
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
16
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
17
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
18
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
19
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
20
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  

विरोधकांना नामोहरम करण्यासाठीच कायद्यात बदल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2017 02:46 IST

सत्ताधारी पक्षांना राजकीय फायदा पोहोचविण्यासाठी एखाद्या कायद्यात बदल करणे चुकीचे असून या नवीन कायद्याद्वारे विरोधी पक्षांना नामोहरम करण्याचा डाव सरकार करत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शशिकांत शिंदे यांनी केला.

मुंबई : सत्ताधारी पक्षांना राजकीय फायदा पोहोचविण्यासाठी एखाद्या कायद्यात बदल करणे चुकीचे असून या नवीन कायद्याद्वारे विरोधी पक्षांना नामोहरम करण्याचा डाव सरकार करत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शशिकांत शिंदे यांनी केला.विधानसभेत सरकारच्या वतीने आणलेल्या महाराष्ट्र स्थानिक प्राधिकरण सदस्य अनर्हता विधेयकावर बोलताना शिंदे म्हणाले, राज्य सरकारने तीन महिन्यांपूर्वीच केलेल्या कायद्यात पुन्हा बदल करण्याचा प्रयत्न केला आहे. नवीन कायद्याने स्थानिक स्वराज्य संस्थाच्या सदस्यांना तीस दिवसांच्या आत सरकारकडे अपील करणे बंधनकारक असणार आहे. सरकारमधील मंत्र्याकडे निर्णय अधिकार येणार असल्याने त्यांच्याकडून सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांना झुकते माप देण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो, तसेच एखाद्या सदस्यावर स्वपक्षाला पाठिंबा देण्यासाठी दबाव टाकला जाऊ शकतो. हे विधेयक आणून सरकारने निर्णय अधिकारी असणारे जिल्हाधिकारी व आयुक्तांवर एकप्रकारचा अविश्वास दाखविला आहे. जसे सरकारने अपिलासाठी ३० दिवसांचे बंधन घातले आहे.