शहरं
Join us  
Trending Stories
1
"प्रत्येक भारतीय संतापलाय..."; पंतप्रधान मोदी यांचा CJI गवईंना फोन, हल्ल्याचा केला निषेध
2
अभिनेता विजय देवरकोंडा याच्या कारला अपघात, दुसऱ्या कारने मागून दिली धडक
3
NDA, MGB अन् JSP मध्ये थेट सामना, बाकीचे रेसमध्येही नाहीत! बिहार निवडणुकीच्या घोषणेनंतर, काय म्हणाले प्रशांत किशोर?
4
हनिट्रॅप, शारीरिक संबंध आणि पैशांची मागणी, निवृत्त अधिकाऱ्यांना जाळ्यात अडकवणारी सुंदरी अशी सापडली
5
न्यूझीलंड विरुद्ध तझमिनची विक्रमी सेंच्युरी; स्मृती पडली मागे! दक्षिण आफ्रिकेचा पहिला विजय
6
तुमचा मित्र कुठे आहे? सहज शोधू शकाल, इन्स्टाग्रामने आणलं खास फिचर, मिळेल अशी माहिती
7
सरन्यायाधीशांवर बूट फेकणाऱ्या वकिलाचं पुढे काय होणार? गवईंनी घेतला मोठा निर्णय 
8
बाकी सगळं मान्य, पण शस्त्र टाकणार नाही..; हमास कुणाचंच ऐकेना, इजिप्तमध्ये बैठकीत काय होणार?
9
‘मेट्रो  ९ मार्गिका १५ डिसेंबरपर्यंत आणि मेट्रो ४ मार्गिका ३१ डिसेंबर पर्यंत सुरू करा’, परिवहन मंत्र्यांचे आदेश 
10
भारताविरूद्ध 'अतिआगाऊपणा' पाकिस्तानच्या महिला फलंदाजाला पडला महागात, ICCने सुनावली शिक्षा
11
सरकारचा मोठा निर्णय! राज्यातील सार्वजनिक विद्यापीठात अध्यापकांच्या भरती प्रक्रियेस मान्यता
12
बिहार निवडणुकीपूर्वीच समोर आला धक्कादायक सर्व्हे! महाआघाडीला मोठा झटका, NDA ला किती जागा मिळणार? जाणून थक्क व्हाल!
13
वनडेत ५६४ धावा! प्रतिस्पर्धी संघाला ८७ धावांवर All Out करत या संघानं ४७७ धावांनी जिंकली मॅच
14
Bihar Election 2025 Date: बिहारमध्ये निवडणुकीचा बिगुल! विधानसभेच्या २४३ जागांसाठी दोन टप्प्यांत मतदान; बालदिनी निकाल
15
ब्रेस्ट सर्जरी केली, ९ महिने खेळापासून दूर राहिली...; आता पाहा कशी दिसते 'ही' टेनिसस्टार!
16
बिहारामधील मागच्या ४ निवडणुकांत दिसलाय असा कल, नितीश कुमार ज्या बाजूला तोच विजेता 
17
“भाजपाने तारखा दिल्या, ज्ञानेश कुमारांनी वाचून दाखवल्या”; बिहार निवडणुकीवरून विरोधकांची टीका
18
बिहारसह ‘या’ ७ ठिकाणी होणार पोटनिवडणुका, निवडणूक आयोगाकडून मतदान, निकालाची तारीख जाहीर
19
VIDEO: पिल्लासाठी काहीपण... 'बेबी जिराफ'ची आई सिंहिणीला भिडली, जवळ येताच लाथ मारली अन्...
20
महिला वनडे वर्ल्ड कपच्या इतिहासात दुसऱ्यांदा असं घडलं; न्यूझीलंडसह सुझीच्या नावे लाजिरवाणा विक्रम

पानसरेंना मुंबईला का हलविले?

By admin | Updated: September 22, 2015 02:05 IST

प्राणघातक हल्ल्यानंतर कोल्हापुरातील रुग्णालयात उपचार घेत असलेले गोविंद पानसरे यांच्या प्रकृतीमध्ये लक्षणीय सुधारणा होत असतानाही त्यांना अचानक मुंबईला का हलविण्यात आले

कोल्हापूर : प्राणघातक हल्ल्यानंतर कोल्हापुरातील रुग्णालयात उपचार घेत असलेले गोविंद पानसरे यांच्या प्रकृतीमध्ये लक्षणीय सुधारणा होत असतानाही त्यांना अचानक मुंबईला का हलविण्यात आले, असा सवाल माजी पोलीस महानिरीक्षक शमशुद्दीन मुश्रीफ यांनी सोमवारी येथे उपस्थित केला.पानसरे यांच्या खुनानंतरच्या घटनाक्रमाची माहिती देण्यासाठी शहीद गोविंद पानसरे विचार मंचतर्फे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत मुश्रीफ बोलत होते़ यावेळी उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती बी़ जी़ कोळसे-पाटील हे उपस्थित होते.मुश्रीफ म्हणाले, पानसरे यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असताना तत्कालीन जिल्हाधिकारी राजाराम माने आणि जिल्हा शासकीय रुग्णालयाचे प्रमुख वैद्यकीय अधिकारी डॉ़ रघुराज थोरात हे पानसरेंना मुंबईत हलविण्यासाठी अ‍ॅस्टर प्रशासनावर सातत्याने दबाव आणत होते, असा आरोपही मुश्रीफ यांनी केला. पानसरे हे अ‍ॅस्टरमध्ये उपचार घेत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे १७ फेबु्रवारीला जत (सांगली) दौऱ्यावर होते़ या दौऱ्यावर असतानाही ते पानसरे यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी आले नाहीत़ पानसरे यांचा अंत्यविधी शासकीय इतमामात करण्यात आला नाही किंवा त्यांच्या अंत्यविधीस शासनाचा प्रतिनिधीही उपस्थित नव्हता़, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. तपास प्रकरणात राज्यकर्त्यांचा हस्तक्षेप टाळण्यासाठी तपास उच्च न्यायालयाच्या प्रत्यक्ष नियंत्रणाखाली व्हावा , अशी मागणी कोळसे-पाटील यांनी केली़