शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
2
"हिंदू वेळीच एकवटला नाही तर भारतात गल्लोगल्ली बांगलादेशसारखा..."; धीरेंद्र शास्त्रींचा इशारा
3
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
4
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
5
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
6
नाताळाला गालबोट; महाराष्ट्र, केरळसह काही राज्यांत तोडफोड अन् झटापटीच्या घटना...
7
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
8
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
9
कर्क राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? स्वप्नपूर्ती आणि मानसन्मानाचे वर्ष; पण आरोग्याबाबत राहा सतर्क!
10
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
11
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
12
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
13
एसबीआयमध्ये मॅनेजर असल्याचं सांगून तरुणीला जाळ्यात ओढलं; भेटायला बोलावलं अन् लुटून झाला पसार!
14
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
15
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
16
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
17
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
18
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
19
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
Daily Top 2Weekly Top 5

विखे-पाटील यांचा बोलविता धनी कोण?

By admin | Updated: September 15, 2015 02:23 IST

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब विखे-पाटील यांना वारंवार पक्ष बदलण्याची सवय आहे. सध्या त्यांची पावले सत्तेकडे पडत आहेत. त्यामुळे ते शरद पवार यांच्यावर सतत टीका करत

मुंबई : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब विखे-पाटील यांना वारंवार पक्ष बदलण्याची सवय आहे. सध्या त्यांची पावले सत्तेकडे पडत आहेत. त्यामुळे ते शरद पवार यांच्यावर सतत टीका करत असल्याचे सांगत त्यांचा बोलविता धनी कोण, असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी येथे पत्रकार परिषदेत केला.राष्ट्रवादी दुष्काळाचे राजकारण करत नाही. पक्षाध्यक्ष शरद पवार राज्यातील सर्वाधिक अनुभवी नेते आहेत. त्यांनी स्वत:हून मुख्यमंत्र्यांची तीनदा भेट घेऊन दुष्काळ हाताळण्यासाठी सूचना केल्या. आम्ही आणखी काय करणे अपेक्षित होते. तरीही सरकार हलत नाही. ते शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे काम करत नाही, हे लक्षात आल्यावर महिन्याभराची सूचना देऊन आम्ही जेलभरो आंदोलन केले. झोपेचे सोंग घेणाऱ्या सरकारने आता तरी शरद पवार यांनी सुचविलेल्या उपाययोजनांची अंमलबजावणी करावी, अशी मागणीही तटकरे केली.शिवसेनेला सत्तेत राहून काहीच मिळत नाही. त्यामुळे ते विरोधी पक्षाप्रमाणे बोलतात की काय अशी शंका येते. आशिष शेलार फार बडबडत असतात. मुंबई महापालिकेमधील आॅक्ट्रॉय आणि नालेसफाई घोटाळ्यावर बडबडण्यापेक्षा त्यांनी सरकारकडून त्याची चौकशी करून घ्यावी, असेही तटकरे म्हणाले. (प्रतिनिधी)