शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
3
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
4
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
5
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
6
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
7
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
8
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
9
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
10
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
11
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
12
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
13
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
14
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
15
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
16
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
17
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
18
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
19
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
20
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
Daily Top 2Weekly Top 5

किसान जनता अपघात विमा योजना ठरतेय पांढरा हत्ती!

By admin | Updated: July 14, 2014 23:54 IST

पाच वर्षात ४,८0१ प्रस्ताव नामंजूर

वाशिम: अपघातग्रस्त शेतकरी व त्याच्या कुटुंबियांच्या दु:खावर मायेची फुंकर घालण्यासाठी मोठा गाजावाजा करून सुरू करण्य़ात आलेली शेतकरी व्यक्तिगत अपघात विमा योजना संकटकाळी शेतकर्‍यांना हुलकावणीच देत असल्याची धक्कादायक वस्तुस्थिती समोर आली आहे. वर्ष २00९ ते २0१३ या कालावधीत, राज्यातील १५,१0५ पैकी केवळ १0,३0४ प्रस्ताव मंजूर झाल्याने, उर्वरित ४,८0१ शेतकरी कुटुंबांना विम्याच्या लाभापासून वंचित राहावे लागले आहे. अपघातग्रस्त शेतकर्‍यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदतीचा हात देण्यासाठी, राज्य शासनाने २00५-0६ मध्ये राज्यात शेतकरी व्यक्तिगत अपघात विमा योजना सुरू केली. या योजनेंतर्गत एकूण १३ प्रकारच्या अपघातांसाठी विमा संरक्षण देण्यात येते. पुढे या योजनेचे ह्यकिसान जनता अपघात विमा योजनाह्ण असे नामकरण करण्य़ात आले. योजनेचे नाव बदलले असले तरी, त्यामधील गुंता मात्र कायम असल्याचा आरोप, मदतीपासून वंचित राहिलेल्या शेतकरी कुटुंबियांकडून होत आहे. या विमा योजनेच्या हप्त्यांचा भार राज्य शासन उचलत आहे; मात्र विम्यापासून वंचित राहणार्‍या शेतकरी कुटुंबियांचा आकडा ह्यथांबता थांबेनाह्ण असेच वास्तव आहे. शासनाने २00९ मध्ये या विम्यापोटी ९ कोटी ५३ हजार रुपये विमा कंपनीकडे भरले होते. त्या वर्षात एकूण २,७३९ प्रस्ताव भरपाईसाठी दाखल झाले होते. त्यापैकी १,७२३ मंजूर झाले, तर उर्वरीत प्रस्ताव फेटाळल्या गेले. वर्ष २0१३ मध्ये २,९५३ प्रस्ताव दाखल झाले होते. त्यापैकी केवळ १,८५१ प्रस्ताव मंजूर, तर उर्वरीत १,१0२ प्रस्ताव नामंजूर झाले आहेत.