शहरं
Join us  
Trending Stories
1
गोव्यावरून कोल्हापुरात आली आणि रंकाळा तलावात...; गर्भवती नेहा पवार यांच्यासोबत काय घडलं?
2
'मोदी तेरी कब्र...' काँग्रेसच्या रॅलीतून पीएम मोदींवर वादग्रस्त टीका; भाजपचा पलटवार...
3
Grand Vitara-Hyryder चे वर्चस्व धोक्यात; 28.65 Kmpl मायलेज देणारी Hybrid SUV ठरली गेमचेंजर
4
IND vs SA Live Streaming 3rd T20I : सूर्या-गिलवर असतील नजरा! कुठं पाहता येईल तिसरा टी-२० सामना?
5
₹1000 कोटींच्या सायबर फ्रॉड रॅकेटचा भांडाफोड; 58 कंपन्यांविरुद्ध CBI ने दाखल केले आरोपपत्र
6
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
7
भारतानंतर आता दक्षिण आफ्रिकेनेही सुरू केली बांग्लादेशी घुसखोरांविरुद्ध हद्दपारीची मोहीम
8
Palghar Crime: वसईत पाच वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून हत्या; १८ वर्षांनंतर आरोपी सापडला उत्तर प्रदेशात
9
'मंत्री झाला म्हणजे जास्त कळते, असा गैरसमज करून घेऊ नये', जयंत पाटील मंत्री सावकारेंवर भडकले, 'हजामती' शब्दावरून चकमक
10
आता '४ दिवसीय आठवडा' शक्य! कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा; नवीन कामगार कायद्यात '३ दिवस सुट्टी'ची तरतूद
11
नाईट क्लबमध्ये आग, दिल्लीत मेसेज पोहोचला अन् लुथरा ब्रदर्स थांयलंडमध्ये; पडद्यामागे काय घडलं? Inside Story
Daily Top 2Weekly Top 5

जिथे निवडणूक आहे तिथेच आचरसंहिता लागू करा - अजित पवार

By admin | Updated: October 18, 2016 16:13 IST

जिथं निवडणूक प्रक्रिया चालू आहे तिथंच अाचारसंहिता लागू करा व अन्यञ लावलेली अचारसंहिता निवडणूक अयोगाने मागे घ्यावी अशी मागणी राज्याचे माजी उपमुख्यमंञी अजित पवारांनी केली.

ऑनलाइन लोकमत
करमाळा, दि १८ -  नगरपरिषदेच्या निडणुकीची अचारसंहिता जिथं निवडणूक आहे तिथंच लागू करावी. ग्रामीण व महापालिका क्षेञात  अचारसंहिता लागू झाल्याने विकास कामे ठप्प होणार आहेत, त्यामुळे जिथं निवडणूक प्रक्रिया चालू आहे तिथंच अाचारसंहिता लागू करा व अन्यञ लावलेली अचारसंहिता निवडणूक अयोगाने मागे घ्यावी अशी मागणी राज्याचे माजी उपमुख्यमंञी अजित पवार यांनी आज करमाळयात केली.
नगरपरिषद,जिल्हा परिषद,पंचायत समिती निवडणूकीच्या पार्श्वभूमिवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी व प्रमुख कार्यकर्त्यांचा मेळावा अजित पवार यांच्या उपस्थिती मध्ये पार पडला. यावेळी पवार बोलत होते.
नगरपरिषद व जि.प.पं.सं च्या निवडणूका राष्ट्रवादी काँग्रेस पूर्ण ताकतीनिशी लढवणार असून पक्ष ६० टक्के जागा नवा चेहरा असलेल्या युवकांना निष्कलंक व समाजात मिसळणा-यांना उमेदवा-या द्या. गेल्या दोन वर्षात केंद्र व राज्य सरकारने जनतेचा विकासाबाबत भ्रमनिरास केला आहे. याचा फायदा निडणूकीत घ्या असे अवाहन पवार यांनी केले. यावेळी रा.काँ.चे जिल्हाध्यक्ष दीपक साळुंखे, जि.प.अध्यक्षा जयमाला गायकवाड, माजी आ.शामलताई बागल रश्मी बागल, दिग्विजय बागल आदीसह तालुक्यातील राष्ट्रवादीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.