शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी दबावाखाली काम करत नाही'; जगदीप धनखड यांनी असे का म्हटले?, राजीनाम्यानंतर व्हिडीओ व्हायरल
2
जगदीप धनखड यांच्या राजीनाम्याचं टायमिंग अनेकांना न पटण्यासारखे; 'त्या' ३ तासांत काय घडले?
3
राजनाथ सिंह यांच्याकडे राजकीय हालचालींना वेग; भाजपा खासदाराच्या कोऱ्या कागदावर का घेतल्या सह्या?
4
एकदा- दोनदा नाही, एअर इंडियाला सहा महिन्यात ९ कारणे दाखवा नोटीस बजावल्या; सरकारची माहिती
5
४ मुलांच्या आईनं २४ वर्षाच्या युवकाशी केलं कोर्ट मॅरेज; पतीनं सोडला सुटकेचा नि:श्वास, म्हणाला...
6
२ शत्रू ग्रहांची युती: ९ राशींचे कल्याण, दुपटीने लाभ; पद-पैसा वृद्धी, राजयोगांचा वरदान काळ!
7
जगदीप धनखड यांचा उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा; प्रकृतीच्या कारणास्तव निर्णय
8
आजचे राशीभविष्य, २२ जुलै २०२५: 'या' २ राशींसाठी लाभदायी दिवस, अचानक धनलाभ होईल
9
'आम्ही अणुकार्यक्रम सुरूच ठेवणार', युरोपीय देशांशी चर्चेपूर्वी इराणचा अमेरिकेला संदेश
10
पहिला दिवस गोंधळाचा; विरोधक झाले आक्रमक; पहलगाम हल्ला ते बिहार मतदारयादीवरून गोंधळ 
11
शाळेवर विमान कोसळून २० ठार; बांगलादेशात अहमदाबादची पुनरावृत्ती!
12
एअर इंडिया विमानाचे तीन टायर फुटले; विमानतळावर लँडिंगच्या वेळी पावसामुळे विमानाने धावपट्टी सोडली
13
मुख्यमंत्र्यांनी कोकाटेंना सुनावले; जे काही घडले ते भूषणावह नाही!
14
मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपींच्या सुटकेसाठी उच्च न्यायालयाला का लागले तब्बल १० वर्षे?
15
ब्रिगिट मॅक्रॉन ‘पुरुष’? खटले आणि वादांना ऊत! दाव्याची सत्यता काय?
16
अंधेरी मेट्रो स्थानकात गळती; पाणी गोळा करण्यासाठी बादल्यांचा वापर
17
भाजपचा नवा फॉर्म्युला; प्रत्येक आमदाराची पाच कामे होणार! पालिका निवडणुकीसाठी रणनीती
18
परिचारिकांच्या संपामुळे पाच दिवसांपासून रुग्णांचे हाल; नियमित शस्त्रक्रियाही पूर्णपणे बंद
19
विधवा महिलेस १.२० लाखात गुजरातेत विकले, दोन वर्षांनी पुत्रप्राप्तीनंतर आणून गावात सोडले!
20
सोळावे वरीस... धोक्याचे नव्हे, निवडणुकीत मत देण्याचे! ब्रिटनचा धाडसी निर्णय; युवाशक्ती लोकशाहीत सहभागी!

वालीव ४० तास अंधारात

By admin | Updated: June 27, 2016 02:49 IST

वालीव गावातील वीज पुरवठा गेल्या ४० तासापासून खंडीत झाल्याने ग्रामस्थांमध्ये संताप खदखदतो आहे.

वसई : वालीव गावातील वीज पुरवठा गेल्या ४० तासापासून खंडीत झाल्याने ग्रामस्थांमध्ये संताप खदखदतो आहे. वीज पुरवठा करणारे ट्रान्सफार्मर नादुरूस्त झाल्याने शुक्र वार पासून बत्तीगुल झाली आहे. विशेष म्हणजे वीज वितरण कंपनीकडून वीज पुरवठा सुरळीत करण्यासंदर्भात कोणत्याच हालचाली केल्या गेल्या नसल्याने ही वेळ ओढावली आहे. गुरु वार पासून वसई तालुक्यात जोरदार सुरु झालेल्या पावसाने वीज वितरण कंपनीचा गलथान कारभार उघडा पाडला. वसई पूर्वेतील वालीव गावाला धुमाळनगर व मांडवकरपाडा येथे असलेल्या दोन ट्रान्सफार्मरवरून विद्युत पुरवठा केला जातो. त्यातील मांडवकरपाडा येथे नदी किनारी असलेल्या ट्रान्सफार्मरचा स्टॅण्ड सरकल्याने तो शुक्र वारी दुपारी फेल झाला तर धुमाळनगरचा ट्रान्सफार्मर देखील अचानक नादुरु स्त झाल्याने वालीव गावचा वीज पुरवठा खंडीत झाला. हे दोन्ही ट्रान्सफार्मर तातडीने दुरु स्त करु न वीज पुरवठा सुरु करणे हे वीज कंपनीचे कर्तव्य असतानाही वीज कंपनीने नादुरुस्त ट्रान्सफार्मरकडे दुर्लक्ष केले. परिणामी वालीव गाव शुक्र वार पासून आज रविवार सायंकाळ पर्यंत म्हणजेच तब्बल ४० तास अंधारात आहे. (वार्ताहर)काही दिवसापूर्वी वीज कंपनीच्या भोंगळ कारभाराविरोधात संतप्त नागरीकांनी नालासोपाऱ्यात रास्तारोको केला होता. दरम्यान, आज दुपारपासून वीज कंपनीने ट्रान्सफार्मर शिफ्टिंगचे काम हाती घेतले गेले असल्याचे सांगण्यात आले.