शहरं
Join us  
Trending Stories
1
BCCIचे अध्यक्ष बदलताच आगरकरच्या निवड समितीत मोठा बदल, दोन स्टार क्रिकेटर बनले 'सिलेक्टर्स'
2
OBC आंदोलने, पण कुठेत नाना पटोले; पदावरून दूर केल्याचा मूक निषेध की नव्या योजनेची तयारी? 
3
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...
4
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान, शरद पवार यांनी सरकारकडे केल्या पाच मागण्या
5
"संघाने आता नथुराम आणि मनुस्मृतीला तिलांजली देऊन गांधी विचार आणि संविधान स्वीकारावे’’, काँग्रेसने दिला सल्ला  
6
भारतावर राज्य करण्याचं स्वप्न, ५० लाख हल्लेखोरांची फौज, शेजारील देशात आखला जातोय भयानक कट 
7
“मातोश्रीवर हल्ल्याचा आणि राज ठाकरेंना मारायचा कट होता”; प्रदीप शर्मांनी सांगितला 'एन्काउंटर'चा थरार
8
IND vs PAK: पाकिस्तानची रडारड सुरूच! FINALआधी PCBची अर्शदीप सिंगबाबत ICCकडे तक्रार, कारण...
9
भीषण! रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला; ५९५ ड्रोन, ४८ क्षेपणास्त्रे डागली, इमारती उद्ध्वस्त
10
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी
11
तुमचा गॅस एजन्सीवाला चांगली सेवा देत नाही? मोबाईल सिमप्रमाणे आता LPG गॅस कंपनी बदला
12
“नवी मुंबईत सत्ता हे आनंद दिघेंचे स्वप्न, महायुतीचे आम्ही पाहू, तुम्ही फक्त...”: एकनाथ शिंदे
13
गर्दीवर दगडफेक, पोलिसांकडून लाठीमार, करूरमधील चेंगराचेंगरीबाबत विजयच्या पक्षाला वेगळाच संशय, केली अशी मागणी 
14
“आज-उद्याचा दिवस चिंताजनक, सरकार-प्रशासन अलर्ट”; CM फडणवीसांचे आढावा घेत महत्त्वाचे निर्देश
15
Triptii Dimri : "आयुष्यात रोमान्स करण्यासाठी..."; करोडपती बिझनेसमनच्या प्रेमात आहे अभिनेत्री, गुपचूप करतेय डेट?
16
आशिया कप २०२५ फायनल: क्रिकेटचा थरार, प्राईज मनी ५० टक्क्यांनी वाढविला, भारताला मिळणार एवढे कोटी...
17
हृदयद्रावक! फ्लॅटमध्ये आग, अभिनेत्रीच्या दोन्ही मुलांचा गुदमरून मृत्यू; बाल कलाकाराने गमावला जीव
18
दुर्गा पूजा ते दिवाळी! ऑक्टोबरमध्ये बँकांना २१ दिवस सुट्टी! 'ही' यादी तपासूनच कामाचे नियोजन करा
19
मराठवाडा, सोलापूर येथील परिस्थिती कायम; धरणांतील विसर्ग वाढला, हजारो नागरिक सुरक्षितस्थळी
20
Tamilnadu Stampede : “आता कोणाला नवरदेव बनवू?”, चेंगराचेंगरीत लेकाचा मृत्यू; आईचा टाहो, पुढच्या महिन्यांत होतं लग्न

सिंचनाच्या चौकशीची गरज काय?

By admin | Updated: June 20, 2014 02:24 IST

राज्यातील कथित सिंचन गैरव्यवहारांची चौकशी डॉ. माधवराव चितळे समितीमार्फत करण्यात आली. आता विरोधक केवळ राजकारणासाठी सीबीआय चौकशीची मागणी करीत आहेत.

अजित पवार यांचा विरोधकांना सवाल : चौकशी डॉ. माधवराव चितळे समितीमार्फत करण्यात आली, सीबीआय चौकशीला आक्षेप
मुंबई : विरोधकांनी मागणी केल्यानुसार राज्यातील कथित सिंचन गैरव्यवहारांची चौकशी डॉ. माधवराव चितळे समितीमार्फत करण्यात आली. आता विरोधक केवळ राजकारणासाठी सीबीआय चौकशीची मागणी करीत आहेत. विरोधकांच्या आरोपांना आता थेट जनतेत जाऊन उत्तर देऊ, असे आव्हान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिले.
चितळे समितीचा अहवाल आल्यानंतर पवार यांच्यावर या अहवालात दोषारोप असल्याचा दावा करीत भाजपाने त्यांच्याविरुद्ध मोहीम उघडली आहे. यासंदर्भात पत्रकारांशी बोलताना अजित पवार यांनी भाजपावर हल्लाबोल केला. ते म्हणाले,  जलसंपदा विभागात गैरव्यवहारांची ओरड झाली म्हणून आम्ही आधी श्वेतपत्रिका काढली. मी राजीनामा पण दिला होता. आम्ही चितळे समिती नेमून चौकशी केली. या समितीची मागणी विरोधकांनीच केली होती. राज्यात सिंचनाचे क्षेत्र मोठय़ा प्रमाणात वाढले, असे समितीने स्पष्ट केले आहे. क्.1 टक्केच सिंचन 1क् वर्षात वाढल्याचा दावा पूर्णत: फेटाळून लावला आहे. अहवालात मला क्लीन चिट दिलेली आहे. समितीच्या 22पैकी 2क् शिफारशी शासनाने स्वीकारल्या. तरीही विरोधक राजकारण करीत आहेत. त्यातही माङयावर काही दोषारोप नाहीत. तरीही आता पुन्हा नव्याने आरोप केले जात आहेत. सीबीआय चौकशीची मागणी केली जात आहे. दरवेळी मलाच लक्ष्य केले जाते. इतके दिवस मी शांत होतो पण आता मी जनतेत जाऊन बोलणार आहे, या शब्दांत पवार यांनी विरोधकांना आव्हान दिले. 
प्रदेश राष्ट्रवादीचे अध्यक्ष भास्कर जाधव यांना बदलणार का, या प्रश्नात ते म्हणाले की, लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर प्रदेशाध्यक्षपदाबाबतचे मनोगत आम्ही शरद पवार यांच्यासमोर मांडले आहे. ते निर्णय घेतील. प्रदेशाध्यक्ष बदलणार या बातम्या मी पेपरमध्येच वाचतोय. (विशेष प्रतिनिधी)
 
भाजपाला आता हवीय सीबीआय चौकशी
राज्यातील सिंचन घोटाळ्याची चौकशी करणा:या चितळे समितीचा अहवाल ही शुद्ध धूळफेक असल्याचा आरोप प्रदेश भाजपाने केला आहे. सिंचन घोटाळ्यांची सीबीआय चौकशी झालीच पाहिजे, या मागणीसाठी भाजपा आंदोलन करणार असल्याचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.