शहरं
Join us  
Trending Stories
1
‘जन’ आक्रोश नाही, सत्ता गेली, खुर्ची गेली म्हणून ‘मन’ आक्रोश; CM फडणवीसांचे ठाकरेंना उत्तर
2
"खोलीत बोलवायचे, घाणेरड्या नजरेने बघायचे, रात्री व्हिडीओ..."; IAS अधिकाऱ्याविरोधात महिलांचे गंभीर आरोप 
3
"आपली ही तक्रार मी..."; अभिनेते किशोर कदम यांच्या पोस्टला मुख्यमंत्री फडणवीसांचा 'रिप्लाय'
4
शेअर बाजारात आधी घसरण मग तेजी; 'या' स्टॉक्सनं घसरणीसह सुरू केला व्यवहार
5
भिवंडीत भाजप युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्षासह दोन जणांची धारदार शस्त्राने निर्घृण हत्या; परिसरात तणावाचे वातावरण 
6
आसिम मुनीरनंतर बिलावल भुट्टोंची फडफड; भारताला दिली युद्धाची धमकी! म्हणाले... 
7
“राहुल गांधी म्हणजे फेक नॅरेटीव्हची फॅक्टरीच, फेक न्यूजचे बादशाह”; भाजपाने पुरावेच दिले!
8
अंगारकी चतुर्थीनिमित्त गणपतीपुळेत भाविकांचा महासागर
9
बँका आपल्या मनमर्जीनं मिनिमम अकाऊंट बॅलन्स ठरवू शकतात का? RBI गव्हर्नरांनी सांगितला नियम
10
'उत्पन्नावर आधारित' आरक्षण व्यवस्था असावी; जनहित याचिकेवर विचार करण्यास सुप्रीम कोर्टाने दर्शवली तयारी
11
डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरण: सरकारी वकील प्रदीप घरत यांना खटल्यातून हटवल्याने न्यायालय नाराज
12
Post Office च्या MIS स्कीममध्ये ₹१,००,००० जमा कराल तर महिन्याला किती मिळेल व्याज, पाहा कॅलक्युलेशन
13
दोन मुलांची आई, १३ वर्षांनंतर कमबॅक करणार अभिनेत्री; मराठी बिझनेसमॅनसोबत बांधलेली लग्नगाठ
14
कबुतरांच्या विष्ठेमुळे मुलांना फप्फुसाचे गंभीर आजार; फायब्रोसिसवर औषधेही परिणामकारक ठरत नाहीत
15
आजचे राशीभविष्य : मंगळवार १२ ऑगस्ट २०२५; आज शक्यतो प्रवास टाळावा, अचानक खर्च उदभवण्याची शक्यता
16
पाकिस्तानचे लाड सुरूच! अमेरिकेचा आणखी एक धक्का, 'या' संघटनेवर मारला दहशवादाचा शिक्का
17
दुचाकीला बांधून पत्नीचा मृतदेह नेताना चार पोलिस ठाणी झोपेत होती का? चार मोठी, १५ छोटी गावे ओलांडली, पण...
18
लोकलची प्रवासी वाहतूक क्षमता २५ टक्के वाढणार; सीएसएमटी-खोपोली दरम्यान १५ डब्यांची गाडी धावणार
19
हत्तीचं ॲक्युपंक्चर, बिबट्याचं रूट कॅनल अन् ICU मधील माकड
20
Indian Embassy in Pakistan :'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान घाबरला! इस्लामाबादमधील भारतीय राजदूतांना पाणी, गॅस पुरवठा थांबवला, वर्तमानपत्रांवरही बंदी

सिंचनाच्या चौकशीची गरज काय?

By admin | Updated: June 20, 2014 02:24 IST

राज्यातील कथित सिंचन गैरव्यवहारांची चौकशी डॉ. माधवराव चितळे समितीमार्फत करण्यात आली. आता विरोधक केवळ राजकारणासाठी सीबीआय चौकशीची मागणी करीत आहेत.

अजित पवार यांचा विरोधकांना सवाल : चौकशी डॉ. माधवराव चितळे समितीमार्फत करण्यात आली, सीबीआय चौकशीला आक्षेप
मुंबई : विरोधकांनी मागणी केल्यानुसार राज्यातील कथित सिंचन गैरव्यवहारांची चौकशी डॉ. माधवराव चितळे समितीमार्फत करण्यात आली. आता विरोधक केवळ राजकारणासाठी सीबीआय चौकशीची मागणी करीत आहेत. विरोधकांच्या आरोपांना आता थेट जनतेत जाऊन उत्तर देऊ, असे आव्हान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिले.
चितळे समितीचा अहवाल आल्यानंतर पवार यांच्यावर या अहवालात दोषारोप असल्याचा दावा करीत भाजपाने त्यांच्याविरुद्ध मोहीम उघडली आहे. यासंदर्भात पत्रकारांशी बोलताना अजित पवार यांनी भाजपावर हल्लाबोल केला. ते म्हणाले,  जलसंपदा विभागात गैरव्यवहारांची ओरड झाली म्हणून आम्ही आधी श्वेतपत्रिका काढली. मी राजीनामा पण दिला होता. आम्ही चितळे समिती नेमून चौकशी केली. या समितीची मागणी विरोधकांनीच केली होती. राज्यात सिंचनाचे क्षेत्र मोठय़ा प्रमाणात वाढले, असे समितीने स्पष्ट केले आहे. क्.1 टक्केच सिंचन 1क् वर्षात वाढल्याचा दावा पूर्णत: फेटाळून लावला आहे. अहवालात मला क्लीन चिट दिलेली आहे. समितीच्या 22पैकी 2क् शिफारशी शासनाने स्वीकारल्या. तरीही विरोधक राजकारण करीत आहेत. त्यातही माङयावर काही दोषारोप नाहीत. तरीही आता पुन्हा नव्याने आरोप केले जात आहेत. सीबीआय चौकशीची मागणी केली जात आहे. दरवेळी मलाच लक्ष्य केले जाते. इतके दिवस मी शांत होतो पण आता मी जनतेत जाऊन बोलणार आहे, या शब्दांत पवार यांनी विरोधकांना आव्हान दिले. 
प्रदेश राष्ट्रवादीचे अध्यक्ष भास्कर जाधव यांना बदलणार का, या प्रश्नात ते म्हणाले की, लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर प्रदेशाध्यक्षपदाबाबतचे मनोगत आम्ही शरद पवार यांच्यासमोर मांडले आहे. ते निर्णय घेतील. प्रदेशाध्यक्ष बदलणार या बातम्या मी पेपरमध्येच वाचतोय. (विशेष प्रतिनिधी)
 
भाजपाला आता हवीय सीबीआय चौकशी
राज्यातील सिंचन घोटाळ्याची चौकशी करणा:या चितळे समितीचा अहवाल ही शुद्ध धूळफेक असल्याचा आरोप प्रदेश भाजपाने केला आहे. सिंचन घोटाळ्यांची सीबीआय चौकशी झालीच पाहिजे, या मागणीसाठी भाजपा आंदोलन करणार असल्याचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.