शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
4
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
5
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
6
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
7
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
8
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
9
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
10
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
11
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
12
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
13
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
14
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

आम्ही उद्धघाटन केल्यावर कामे करतो केवळ नारळ फोडत नाही - दानवे

By admin | Updated: December 25, 2016 22:52 IST

आम्ही उद्धघाटन केल्यावर कामे करतो, केवळ नारळ फोडत नाही

ऑनलाइन लोकमतसिल्लोड, दि. 25 - आम्ही उद्धघाटन केल्यावर कामे करतो, केवळ नारळ फोडत नाही. ज्या रस्त्याचे आमदारांनी या पूर्वीच उद्धघाटन केले त्याचे ई-टेंडर आता झाले आहे. जळगाव-औरंगाबाद, अजिंठा- बुलढाणा-सिल्लोड-जालना या रस्त्याचे 6 पदरी काम 3 महिन्यांत सुरू होईल. कामे झाले नाही तर आगामी निवडणुकीत भाजपाला मतदान करू नका, असे बोलून आमदार अब्दुल सत्तार यांच्यावर प्रदेश अध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी केवळ उद्धघाटन करून श्रेय घेत असल्याचे आरोप केले. सिल्लोड तालुक्यातील तळनी येथे (दि. 25) भाजप कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. आचारसंहिता लागू होण्यापूर्वी सर्वांना उद्घाटनाची घाई झाली आहे. कुणी कितीही घाई केली तरी काम मजूर आम्ही केले आहे आणि याचा फायदा भाजप लांच होईल असे रावसाहेब दानवे यांनी सांगितले.शाळेतच केले उद्धघाटनसिल्लोड तालुक्यातील तळणी येथे भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी सरस्वती माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेत शाळेसमोर विविध 85 लाख रुपयाच्या विविध विकास कामाचे 4 नाम फलकाचे उद्धघाटन केले. खरेतर जिथे हे काम होणार आहे तेथे हे उद्धघाटन होने गरजेचे होते. पण वेळ नसल्याने व वाहन त्या ठिकाणी जात नसल्याने शाळेच्या प्रांगनात हे उद्धघाटन करण्यात आले. या मुळे हां चर्चेचा विषय झाला आहे.