शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या हल्ल्यात ११ नाही तर अनेक पाकिस्तानी सैनिक ठार; पाक लष्कराने केले मान्य
2
पहलगामचा बदला; आता स्थानिक दहशतवादी भारतीय सैन्याच्या निशाण्यावर, आतापर्यंत 6 ठार
3
Viral Video : आईस्क्रीममध्ये सापडली पालीची शेपूट; व्हिडीओ पाहून तुम्हालाही किळस येईल
4
निफ्टीने ७ महिन्यांनंतर ओलांडला २५,००० चा टप्पा; डिफेन्समधील तेजी कायम, हे शेअर्स घसरले
5
IND vs ENG: तब्बल ५०५५ दिवसांनंतर टीम इंडियाच्या बाबतीत घडून येणार 'असा' योगायोग
6
यावेळी मोठा धमाका करायचा... PM मोदींनी पहलगाम हल्ल्याची बातमी मिळताच मनात आखलेला 'प्लॅन'
7
'तो' वाद पिझ्झाच्या क्वालिटीवरून, मराठी न बोलण्यावरून नाही; महिलेने सांगितली खरी स्टोरी
8
उल्हासनगरात संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त! पत्नी व मुलीची हत्या करून पवन पाहुजा यांनी घेतला गळफास
9
Video - दहशतवाद्याच्या हातात बंदूक, चेहऱ्यावर भीती...; त्राल चकमकीचं ड्रोन फुटेज आलं समोर
10
WTC Finalच्या विजेत्याला मिळणार मोठ्ठी रक्कम, टीम इंडियाही मालामाल, पाकिस्तानला किती बक्षीस?
11
आमिर खान-राजकुमार हिरानी पुन्हा एकत्र, महाराष्ट्राच्या 'या' सुपुत्रावर घेऊन येणार बायोपिक!
12
पाकिस्तानातून गाढवांची खरेदी का करतो भारताचा शेजारी देश? काय आहे चिनी कनेक्शन?
13
इंग्लंड दौऱ्याआधी टीम इंडियाचा कोच गौतम गंभीरने पत्नीसह घेतले सिद्धिविनायकाचे दर्शन
14
सोशल मीडियावर लाईव्ह होती प्रसिद्ध इन्फ्लुएंसर, भेटवस्तू देण्याच्या बहाण्याने आलेल्या इसमाने झाडल्या गोळ्या!
15
Swami Samartha: स्वामी कृपा व्हावी वाटत असेल तर त्यांना नावडणारी 'ही' गोष्ट ताबडतोब सोडा!
16
कहाणी १९६५ च्या युद्धाची! आदमपूर एअरबेसवर कब्जा करण्यासाठी उतरले ५५ पाकिस्तानी कमांडो, १२ ठार तर बाकी...
17
मुकेश अंबानी यांनी घेतली डोनाल्ड ट्रम्प यांची भेट; आखाती देशात किती पसरलाय व्यवसाय?
18
IAS-IPS बनण्याची सूवर्णसंधी; UPSC ने जारी केले परीक्षांचे वेळापत्रक, जाणून घ्या संपूर्ण माहिती...
19
Sensex मध्ये १३०० तर Nifty मध्ये ४०० अंकांपेक्षा अधिक तेजी, काय आहे तेजीमागचं कारण?
20
समुद्राचे खारट पाणी गोड करता येणार; तटरक्षक दल, डीआरडीओच्या संशोधकांना मोठे यश

उर्दू ही या देशाच्या मातीतील भाषा,उर्दू भाषेच्या प्रचार आणि प्रसारासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत - तावडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2017 03:07 IST

देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात उर्दू भाषेतील ‘इन्कलाब जिंदाबाद’ या ना-यानेच अनेक स्वातंत्र्यसैनिकांना देशासाठी प्राणाची आहुती देण्यास प्रेरित केले. त्यामुळे कुठल्या तरी देशाने उर्दूला राष्ट्रभाषेचा दर्जा दिला म्हणून आपण उर्दूकडे पाठ फिरविण्याचे काहीच कारण नाही. उर्दू ही या देशाच्या मातीतील भाषा आहे.

मुंबई : देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात उर्दू भाषेतील ‘इन्कलाब जिंदाबाद’ या ना-यानेच अनेक स्वातंत्र्यसैनिकांना देशासाठी प्राणाची आहुती देण्यास प्रेरित केले. त्यामुळे कुठल्या तरी देशाने उर्दूला राष्ट्रभाषेचा दर्जा दिला म्हणून आपण उर्दूकडे पाठ फिरविण्याचे काहीच कारण नाही. उर्दू ही या देशाच्या मातीतील भाषा आहे. त्यामुळे उर्दू भाषेच्या प्रचार आणि प्रसारासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. भविष्यातही त्यासाठी अनेक उपक्रम हाती घेतले जाणार आहेत, असे अल्पसंख्याक विकास मंत्री विनोद तावडे यांनी व्यक्त केले.उर्दू भाषेमधील उल्लेखनीय कामगिरीबद्दल महाराष्ट्र राज्य उर्दू साहित्य अकादमीमार्फत २०१५ व २०१६ वर्षाकरिता दिल्या जाणाºया विविध पुरस्कारांचे वितरण सोमवारी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृहात तावडे यांच्या हस्ते करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी अल्पसंख्याक विकास राज्यमंत्री दिलीप कांबळे, उर्दू अकादमीचे अबू आझमी, अल्पसंख्याक विकास विभागाचे प्रधान सचिव श्याम तागडे आदी उपस्थित होते. याप्रसंगी मिर्झा गालिब जीवनगौरव पुरस्कार काझी अब्दुर सत्तार (अलीगढ), फुजैल जाफरी (मुंबई) यांना तर वली दखनी राज्य पुरस्कार काझी मुश्ताक अहमद (पुणे) व वकील नजीब (नागपूर) यांना प्रदान केले. या समारंभात २०१५ करिता ५९ व २०१६ करिता ५७ अशा एकूण ११६ साहित्यिक, लेखक, कवी, पत्रकार, शिक्षक इत्यादींना महाराष्ट्र राज्य उर्दू साहित्य अकादमीमार्फत पुरस्कार, स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

टॅग्स :Vinod Tawdeविनोद तावडे