शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
2
राहुल गांधी यांचा सर्वात मोठा आरोप; मतचोरीचा पुरावा देत 'त्या' लोकांना थेट स्टेजवर बोलावले अन्...
3
बेपत्ता महिला कॉन्स्टेबलची हत्या, कारमध्ये मृतदेह लपवला; आरोपी पोलिसाने सत्य सांगताच अधिकारी हैराण
4
दुचाकीला साईड न दिल्याचे किरकोळ कारण; कोथरूड परिसरात निलेश घायवळ टोळीकडून गोळीबार, एक गंभीर जखमी
5
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचं 'मत'चोरीला संरक्षण; राहुल गांधी यांचा गंभीर आरोप
6
'ऑपरेशन ३१३'चा भांडाफोड! ३००हून अधिक मदरसा कॅम्प बांधण्याची तयारी होती सुरू, जैशचा मोठा कट उघडकीस
7
सासऱ्याच्या मृत्यूनंतर सून ढसाढसा रडली, संशय येताच पोलखोल झाली; 'ते' सत्य लपवण्यासाठी...
8
महाराष्ट्रातील या मतदारसंघात झाली मतचोरी, हजारो मतदार वाढले, राहुल गांधींचा पुराव्यानिशी सनसनाटी आरोप 
9
सेफ्टीमध्ये 'TATA'च एक नंबर, सलग नवव्या गाडीला मिळालं 5 स्टार रेटिंग; कोणती आहे कार?
10
जगातील सर्वात महान कर्णधार कोण? किरॉन पोलार्डनं 'या' दिग्गजाचं घेतलं नाव!
11
VIDEO: पाकिस्तानी खेळाडूने अंपायरच्या डोक्याला मारला चेंडू, अक्रमने केली 'घाणेरडी' कमेंट
12
मंदीच्या खाईत जाणाऱ्या अमेरिकन अर्थव्यवस्थेला वाचवण्यासाठी फेडचा मोठा डाव! भारतावर होणार थेट परिणाम
13
'डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे अध्यक्ष, जगाचे सम्राट नाहीत, त्यांच्या चुकांची किंमत...'; ब्राझीलच्या राष्ट्रपतींनी सुनावले
14
अमेरिकेत ३० वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या भारतीयाला ग्रीन कार्ड असूनही अटक, कुटुंबीय हताश! नेमकं प्रकरण काय?
15
'यानं' केवळ ३.७७ रुपयांप्रमाणे घेतलेले Urban Company चे शेअर्स, IPO उघताच त्याचे झाले ३९० कोटी; कोणी केली ही कमाई?
16
पितृपक्षातल्या गुरुवारी घ्या दत्त गुरुंची 'ही' १२ नावं; पितरांना मिळेल मुक्ती, तुम्हाला मिळेल समाधान 
17
IND vs PAK: नीरज चोप्रा आज अर्शद नदीमशी भिडणार! भारत-पाकमध्ये आणखी एक 'हाय-व्होल्टेज' सामना
18
'साप चावला' म्हणत कळवळला, वांद्रे-वरळी सी-लिंकवर गाडी थांबवली अन्...; मुंबईतल्या व्यापाऱ्याने उचलले टोकाचे पाऊल
19
"पल्लेदार वाक्य बोलणारी प्रिया शेवटच्या क्षणी...", अभिजीतची प्रतिक्रिया ऐकून डोळ्यात येईल पाणी
20
ऐकावं ते नवलच! डिजिटल फ्रेंडली भिकारी; ऑनलाईन मागतो भीक, काही मिनिटांत बक्कळ कमाई

कोयनेयचे पाणी येणार मुंबईत....

By admin | Updated: September 11, 2015 21:13 IST

मुंबईची पाण्याची वाढती गरज भागवण्यासाठी कोयनेचे वाया जाणारे ६७ टीएमसी (१टीएमसी =१अब्ज) पाणी बंद पाइपलाइनद्वारे आणण्याचा प्रस्ताव केंद्रीय नदीजोड प्रकल्पविषयक समितीसमोर ठेवण्यात आला आहे.

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. ११ - मुंबईची पाण्याची वाढती गरज भागवण्यासाठी कोयनेचे वाया जाणारे ६७ टीएमसी (१टीएमसी =१अब्ज) पाणी बंद पाइपलाइनद्वारे आणण्याचा प्रस्ताव केंद्रीय नदीजोड प्रकल्पविषयक समितीसमोर ठेवण्यात आला असल्याचे जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी सांगीतले आहे. वीजनिर्मितीनंतर धरणातील सुमारे ६७ टीएमसी पाणी वशिष्ठ नदीत सोडले जाते. ते शेवटी समुद्रात जाऊन मिळते. या प्रस्तावाच्या अंमलबजावणीसाठी २२७५ कोटी येवढा अवाढव्य खर्च आहे. आणि येवढा खर्च पेलण्याची राज्य सरकारची आर्थिक ताकद नाही मात्र, केंद्र सरकारच्या मदतीने हा प्रकल्प पुर्ण होऊ शकतो. 

मुंबईचं राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय महत्त्व लक्षात घेऊन तो राष्ट्रीय प्रकल्प म्हणून जाहीर करावा आणि केंद्र सरकारने त्यासाठी मदत करावी अशी राज्य सरकारची मागणी आहे. 
 
केंद्रात व राज्यात सत्तांतर झाल्यानंतर आंतरराज्य पाणीवाटप आणि प्रस्तावित नदीजोड प्रकल्पांचा नव्याने आढावा घेण्यात येत आहे. केंद्रीय जलसंपदामंत्री उमा भारती अध्यक्ष असलेल्या समितीसमोर राज्यातील अनेक नदीजोड प्रस्ताव नव्याने चर्चेसाठी ठेवण्यात आले आहेत. 
 
कोयना धरणातील वाया जाणारे हे पाणी चिपळूण ते मुंबई असे साधारणत १२५ ते १३० किलोमीटर अंतर बंद पाइपलाइनमधून आणण्याचा प्रयत्न आहे.