शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
3
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
4
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
5
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
6
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
7
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
8
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
9
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
10
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
11
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
12
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
13
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
14
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
15
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
16
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
17
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
18
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
19
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
20
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा

९-१०वीच्या विद्यार्थ्यांना जलसंवर्धनाचे धडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2019 05:40 IST

यंदापासून अनिवार्य; पुस्तकांसाठी बालभारतीकडून समिती

- श्रीकिशन काळे पुणे : ‘जल है तो कल है’ या घोषवाक्याप्रमाणे आता विद्यार्थ्यांमध्ये पाण्याचे महत्त्व रुजावे, म्हणून येत्या २०२०-२१ या शैक्षणिक वर्षापासून नववी आणि दहावीसाठी जलसुरक्षा विषय अनिवार्य करण्याचा निर्णय झाला आहे. दहा भाषांमध्ये हा विषय शिकविला जाणार असून, जूनपूर्वी पुस्तके विद्यार्थ्यांना उपलब्ध होणार आहेत.२०२०-२१ पासून शालेय शिक्षणात नववी-दहावीसाठी ‘जलसुरक्षा’ या विषयाचा अंतर्भाव केला आहे. या विषयाचा अभ्यासक्रम तयार करण्यासाठी बालभारतीने एक तज्ज्ञांची समिती तयार केली असून, तिच्या कामाची सुरुवात नुकतीच पुण्यात झाली. या समितीमध्ये झीरो पेन्डसी राबविणारे माजी विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी, भूगर्भजलतज्ज्ञ सुरेश खानापूरकर, जलतज्ज्ञ उपेंद्र धोंडे, जलसंवाद चळवळ चालविणारे दत्ता देशकर यांच्यासह काही तज्ज्ञांचा सहभाग आहे.पुस्तक लिहिणाऱ्या समितीतील सदस्य उपेंद्र धोंडे म्हणाले, ‘पहिल्या बैठकीत पुस्तकात कोणते विषय, प्रकरण असणार यावर अंतिम निर्णय झाला. यासाठी दोन समित्या आहेत. एक सल्लागर समिती आणि दुसरी कोअर कमिटी आहे. सल्लागार समितीमध्ये जलतज्ज्ञ, जल चळवळीतील कार्यकर्ते, लेखक आदी २७-२८ जणांचा समावेश आहे. दुसºया समितीत प्रत्यक्ष लिहिणारे लेखक आहेत. अभ्यासक्रमात सोप्या पद्धतीने जलसुरक्षा विषय असणार आहे. या विषयाला गुण नसतील, तर ग्रेड असतील. जलचक्र, जलविज्ञान, जलप्रदूषण, जल गुणवत्ता आदी प्रकरणांचा समावेश आहे.’सध्या पाणी हा विषय खूप महत्त्वाचा आहे. नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांना हा विषय अनिवार्य असेल. अभ्यासक्रमासाठी समिती नेमली आहे. जून, २०२०पासून पुस्तके उपलब्ध होतील. इतरांना तसेच या क्षेत्रातील व्यक्तींना ही पुस्तके संदर्भ म्हणून वापरता येतील.- राजीवकुमार पाटोळे, समन्वय अधिकारी, बालभारती