शहरं
Join us  
Trending Stories
1
...म्हणूनच पाक बिथरला! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये टॉप ५ दहशतवादांचा खात्मा; कोण आहेत ते?
2
'जर भारताने हल्ले थांबवले, तर आम्हीही आताच थांबवू', पाकिस्तानच्या उप पंतप्रधानांचे मोठे विधान
3
पाकिस्तानचा खोटारडेपणा उघड! भारतातील उधमपूर बेस उद्ध्वस्त केल्याचा दावा निघाला खोटा
4
दर गुरुवारी काय काम करतो हाफिज सईद?; लश्करच्या माजी दहशतवाद्याचा मोठा खुलासा
5
अनुष्का शर्मा ११ वर्षांची असताना वडील लढलेले कारगिल युद्ध; घरी आईची असायची 'अशी' अवस्था
6
अण्वस्त्रांबाबतच्या चर्चेची बैठक बोलावल्याचं वृत्त पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांनी नाकारलं! ख्वाजा असिफ म्हणाले... 
7
India Pakistan Tension: पाकिस्तानने किती वाजता केला हायस्पीड मिसाईल हल्ला? लष्कराने सांगितलं ९-१० मेच्या रात्री काय घडलं?
8
India Pakistan: दहशतवाद्यांच्या अड्ड्यांमधून नुसता धूर; लष्कराने सीमेवरील लॉन्च पॅड्स केले उद्ध्वस्त; व्हिडीओही दाखवला
9
वृद्धापकाळात दर महिन्याला मिळतील ₹५०००; मोदी सरकारच्या या स्कीममध्ये मिळतेय संधी
10
Fake News Alert : पाकिस्तानच्या सायबर हल्ल्यानंतर वीज पुरवठा होणार खंडित? सरकारने लोकांना सांगितलं 'सत्य'
11
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तान दहशतवादी देश, त्यामुळे भारत आता थांबणार नाही - देवेंद्र फडणवीस
12
पाकिस्तानने खरंच भारताच्या स्क्वाड्रन लीडर शिवानी सिंह यांना पकडलं का? सरकारकडून महत्त्वाचा खुलासा
13
...तर पाकिस्तानला बसेल मोठा फटका, सोन्याचे भांडार हातातून जाईल; किती मोठी आहे इकॉनॉमी?
14
"यांचं भलतंच युद्ध सुरु आहे", अमिताभ बच्चन यांचे ट्वीट बघून भडकले नेटकरी, हा काय प्रकार?
15
Narasimha Jayanti 2025: नृसिंह जयंतीनिमित्त जाणून घ्या १५०० वर्ष जुन्या नृसिंह मंदिराबद्दल!
16
Operation Sindoor : 'ऑपरेशन सिंदूर'वर सिनेमाची घोषणा, पोस्टर पाहून भडकले नेटकरी, म्हणाले- "लाज वाटत नाही?"
17
आकाश डिफेन्स सिस्टमनं काढली PAKISTAN ची हवा, दुसरीकडे हे बनवणाऱ्या कंपनीचे शेअर्सही सुस्साट 
18
Narasimha Jayanti 2025: 'नृसिंह म्हणजे समाजातून सिंहासारखा उभा ठाकलेला वीर!'-प.पू.आठवले शास्त्री
19
भारताच्या हल्ल्यानंतर झालेलं नुकसान लपवण्यासाठी पाकिस्तानची धडपड, काय काय करतंय वाचाच 
20
कॅश, एटीएम, युपीआय... पाकिस्तानसोबतच्या तणावादरम्यान सीतारामन यांचे बँकांना अलर्ट राहण्याचे निर्देश

कोकण रेल्वे मार्गावर २४ तास पहारा

By admin | Updated: June 8, 2015 01:28 IST

पावसाळ्यात कोकण रेल्वेमार्गावर कोणताही अनुचित प्रकार घडू नये, नागरिकांचा प्रवास सुरक्षित व्हावा, यादृष्टीने रेल्वे प्रशासनाने सज्जता केली आहे.

कुडाळ (जि. सिंधुदुर्ग) : पावसाळ्यात कोकण रेल्वेमार्गावर कोणताही अनुचित प्रकार घडू नये, नागरिकांचा प्रवास सुरक्षित व्हावा, यादृष्टीने रेल्वे प्रशासनाने सज्जता केली आहे. या मार्गावर सतर्कता राखण्यासाठी ५५० कर्मचारी २४ तास पहारा देणार असल्याची माहिती कोकण रेल्वेचे विभागीय क्षेत्रीय व्यवस्थापक बाळासाहेब निकम यांनी रविवारी दिली.बाळासाहेब निकम यांनी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. ते म्हणाले, कोकण रेल्वे मार्गावरील उंच व धोकादायक दरडी कमी केल्या आहेत. मात्र, बोर्डवे ते चिपळूण आगवे येथील मोठ्या दरडी जैसे थे आहेत. बोगद्यांमध्ये सौम्य परंतु आकर्षक असे एलईडी लाईट लवकरच बसविण्यात येणार आहेत, असे सांगून ते म्हणाले, नैसर्गिक आपत्ती ओढवू नये, यासाठी विशेष उपाययोजना राबविण्यात आल्या आहेत. सतर्कता म्हणून २४ तास पहारा या मार्गावर असेल आणि यासाठी ५५० कर्मचारी दिवसरात्र सेवा देणार आहेत. यावर्षी देखील पावसाळ्यात कोकण रेल्वेवर धावणाऱ्या गाड्यांचे वेळापत्रक बदलले असून त्याची अंमलबजावणी बुधवारपासून होणार आहे, अशी माहितीही त्यांनी दिली. (प्रतिनिधी) ----------गेल्यावर्षी गणेशोत्सवादरम्यान काही ठिकाणी नैसर्गिक आपत्तींमुळे घडलेल्या घटनांमुळे येथील प्रवाशांना मोठ्या प्रमाणात त्रासाला सामोरे जावे लागले होते. आता येत्या गणेशोत्सवात चांगली सेवा देण्यासाठी प्रयत्नशील आहोत, अशी ग्वाही निकम यांनी दिली.