शहरं
Join us  
Trending Stories
1
आता बिगुल वाजणार! "४ आठवड्यांच्या आत..."; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबद्दल SC चा महत्त्वाचा निकाल
2
Cashless Treatment Scheme: अपघातातील जखमींवर होणार कॅशलेस उपचार, नवी योजना लागू; केंद्राने काढली अधिसूचना
3
पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या स्मृतीस्थळ विकासासाठी ६८१ कोटींचा आराखडा; CM फडणवीसांची चौंडीत घोषणा
4
"मला वास्तवासोबत..."; बिग बॉस फेम अभिनेत्रीने सोडली इंडस्ट्री, निवडला अध्यात्माचा मार्ग
5
CID Recruitment: परीक्षा न देता सरकारी नोकरी, सीआयडीमध्ये 'या' पदासाठी भरती, 'इतका' पगार मिळणार!
6
पुन्हा सुरु होणार जीवघेणा खेळ! 'Squid Game 3' चा टीझर आऊट; रिलीज डेटही समोर
7
भारताने दहशतवादाविरोधात लढा द्यावा, आम्ही सोबत आहोत; अमेरिकेचा भारताला पाठिंबा...
8
दरमहा ५००० रुपयांची SIP केली तर किती वर्षात १ कोटी रुपये जमा होतील? गणित समजून घ्या
9
Noida Dog Attack: वॉक करणाऱ्या महिलेवर पाळीव कुत्र्याचा हल्ला; जीव वाचवायला गेली आणि अन्...
10
भारतीय अब्जाधीशाला दुबईमध्ये तुरुंगवास, मुलासह ३२ जणांना शिक्षा; कोण आहे व्यक्ती, प्रकरण काय?
11
७ मे रोजी देशभरात वॉर मॉक ड्रिल; सामान्य नागरिक म्हणून आपण करायच्या 'या' १० गोष्टी 
12
जातीय जनगणनेबाबत मल्लिकार्जुन खरगे यांचे पीएम मोदींना पत्र; केल्या तीन महत्वाच्या सूचना...
13
नवऱ्यासोबत पहिल्यांदाच काम करणार मराठी अभिनेत्री; आनंद व्यक्त करत म्हणाली, "तो दिग्दर्शक..."
14
UNSC बैठकीत अमेरिका, फ्रान्सनं पाकिस्तानला फटकारलं; चीननेही दिला गुलीगत धोका
15
"आम्हाला सैन्यात भरती करा, बॉर्डरवर लढू"; पाकिस्तानला गेली गर्भवती पत्नी, तरुणाची मोठी मागणी
16
सिंधु करार मोडून भारताने उचललं मोठं पाऊल! पाकिस्तानात नेमकी किती पाणी टंचाई भासणार?
17
पाकिस्तान विरोधात मोठी तयारी! अजित डोवाल यांनी २४ तासांत दुसऱ्यांदा पंतप्रधान मोदींची भेट घेतली
18
३२८ रुपयांवर लिस्ट झाला Ather Energy IPO; लिस्टिंगनंतर शेअर जोरदार आपटला, शेअर विकायला रांग
19
टीसीएसमध्ये पगारवाढ नाही! पण, ७० टक्के कर्मचाऱ्यांना मिळाली गुड न्यूज; काय आहे कारण?
20
रशियाकडून भारताकडे युद्धनौका निघणार, याच महिन्यात पोहोचणार; रडारही पकडू शकणार नाही, ब्राह्मोस क्षेपणास्त्र डागणार...

ऊर्जा प्रकल्पांत वापरणार प्रक्रिया केलेले सांडपाणी

By admin | Updated: April 12, 2017 22:56 IST

राज्यातील सर्व विद्युत ऊर्जा प्रकल्पांमध्ये प्रक्रिया केलेले सांडपाणी वापरणे बंधनकारक होणार आहे. राज्यातील पाण्याचा अपव्यय टळावा व सांडपाण्याचा योग्य वापर व्हावा

ऊर्जामंत्र्यांची माहिती : राज्यात सर्व ठिकाणी करणार बंधनकारकनागपूर : राज्यातील सर्व विद्युत ऊर्जा प्रकल्पांमध्ये प्रक्रिया केलेले सांडपाणी वापरणे बंधनकारक होणार आहे. राज्यातील पाण्याचा अपव्यय टळावा व सांडपाण्याचा योग्य वापर व्हावा यासाठी राज्य शासनाकडून पावले उचलण्यात येत आहेत, अशी माहिती ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे दिली. ह्यनीरीह्ण येथे आयोजित ह्यविकसनशील देशांतील एकात्मिक घनकचरा व्यवस्थापन प्रणालीह्ण या विषयावर आयोजित आंतरराष्ट्रीय परिषदेदरम्यान ते बोलत होते.ऊर्जा प्रकल्पांना मोठ्या प्रमाणावर पाण्याची आवश्यकता असते. विशेषत: औष्णिक ऊर्जा प्रकल्पांत तर जास्त पाणी लागते. शेतीसाठी पुरविले जाणारे पाणी येथे जात असल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होत होते. मात्र दुसरीकडे शहरांमध्ये लाखो लिटर सांडपाणी वाहून जाताना दिसून येते. या पाण्यावर प्रक्रिया करून त्याचा उपयोग ऊर्जा प्रकल्पांमध्ये होऊ शकतो, असे बावनकुळे यांनी सांगितले.पाण्याच्या कमतरतेचचा फटका राज्यातील अनेक ऊर्जा प्रकल्पांना बसला आहे. मात्र सांडपाणी वापरण्यात आले तर या प्रकल्पांना कायमस्वरूपी पाणीपुरवठा होऊ शकेल; शिवाय सांडपाण्याचा प्रश्नदेखील दूर होईल. परळी येथे नांदेडहून सांडपाणी पोहोचविणे शक्य आहे. याचप्रकारे इतर प्रकल्पांतदेखील जवळच्या शहरांतून सांडपाणी पोहोचविले जाऊ शकते, असे त्यांनी प्रतिपादन केले. यावेळी त्यांनी कोराडी विद्युत प्रकल्पाचे उदाहरण दिले. कोराडी प्रकल्पात नागपूरच्या सांडपाण्याचा वापर करण्यात आला आहे. शिवाय जे सांडपाणी अगोदर वाया जात होते, त्यापासूनच आता नागपूर महापालिकेला १६ कोटी रुपयांचे वार्षिक उत्पन्न मिळत आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले.