शहरं
Join us  
Trending Stories
1
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
2
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
3
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
4
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
5
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
6
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
7
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
8
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
9
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
10
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
11
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
12
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
13
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
14
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
15
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
16
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
17
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
18
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
19
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
20
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!

विचारांचे युद्ध हवेच - मोहन जोशी

By admin | Updated: December 24, 2014 09:17 IST

जो अनुभवी आहे, तो आपले विचार मांडतोच. काही प्रमाणात वादही होतात. वाद होणे हे चांगलेच लक्षण आहे. उलट ‘विचारांचे वॉर’ हवेच.

पुणे : जो अनुभवी आहे, तो आपले विचार मांडतोच. काही प्रमाणात वादही होतात. वाद होणे हे चांगलेच लक्षण आहे. उलट ‘विचारांचे वॉर’ हवेच. त्यातूनच कामाविषयीचे मार्गदर्शन मिळत राहते, असे स्पष्ट मत अभिनेते मोहन जोशी यांनी व्यक्त केले. जयंत बेंद्रे यांनी शब्दांकन केलेल्या मोहन जोशी यांच्या ‘नटखट’ या आत्मचरित्राचे प्रकाशन २८ डिसेंबर रोजी ज्येष्ठ दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल यांच्या हस्ते पुण्यात होत आहे. त्यासंदर्भात माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. आत्मकथनात्मक पुस्तकाचा प्रवास उलगडताना ते म्हणाले, वयाच्या ६ ते ६१ वर्षांपर्यंतचा काळ यामध्ये शब्दबद्ध करण्यात आला आहे. वयाच्या सहाव्या वर्षापासून अनुभव लिहित आहे, त्यासाठी ३६ प्रश्न काढले, मात्र लिहिण्याचे विशेष ज्ञान नसल्याने कॅसेटमध्ये बोलणे रेकॉर्ड करून ठेवत होतो. अशा सुमारे ६५ कॅसेटस् झाल्या.स्वत:च्या आयुष्याचा गंभीरपणे विचार करताना जे काही चढउतार आले, चांगले वाईट-अनुभव आले, कोणत्या परिस्थितीतून कुठून कुठपर्यंत आलो त्याचा धांडोळा घेत ज्या रसिकांनी प्रेम दिले त्यांच्यासह नवीन पिढीला हे पुस्तक मार्गदर्शक ठरावे, हे यामागचे प्रयोजन असल्याचे त्यांनी सांगितले. निरीक्षण ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. माणूस मोकळा होतो तेव्हाच तो खरे बोलतो, पुस्तकातील एकही गोष्ट कल्पातीत नाही, त्यातील आकलन हे प्रांजळ आहे. यापुढील आयुष्य कसे जगायचे हे देखील ठरवले आहे. यावेळी बेंद्रे आणि सुनील महाजन उपस्थित होते.