शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
2
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
3
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
4
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
5
जातनिहाय जनगणनेला RSS ने दीड वर्षांअगोदरच केरळमधून दाखविला होता हिरवा झेंडा
6
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
7
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
8
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
9
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
10
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
11
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
12
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
13
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
14
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
15
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
16
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
17
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
18
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
19
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
20
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत

नाथाभाऊंची मंत्रिमंडळात पुनरागमनाची प्रतीक्षा

By admin | Updated: July 5, 2017 04:19 IST

भाजपाचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या अनुभवाची सरकारला गरज आहे. नाथाभाऊंच्या मंत्रिमंडळातील पुनरागमनाच्या

लोकमत न्यूज नेटवर्कअमळनेर (जि. जळगाव) : भाजपाचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या अनुभवाची सरकारला गरज आहे. नाथाभाऊंच्या मंत्रिमंडळातील पुनरागमनाच्या दिवसाची आम्ही वाट पाहत आहोत, असे प्रतिपादन जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी मंगळवारी येथे केले.आषाढी एकादशीच्या निमित्ताने महाजन हे मंगळदेव मंदिरात आरती करण्यासाठी आले होते. शेतकऱ्यांना कायमचे कर्जमुक्त कर आणि यावर्षी चांगला पाऊस पडून राज्यातील धरणे १०० टक्के भरु दे, अशी प्रार्थना त्यांनी केली.महाजन म्हणाले की, शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी शासनाने ३२ हजार कोटी खर्च केले. त्यामुळे विविध विकास कामांच्या निधीत कपात होईलच. मात्र शेतकऱ्यांना संकटातून बाहेर काढण्यासाठी त्यांच्या शेतापर्यंत पाणी जाणे गरजेचे असल्याने जलसंपदा खात्याच्या निधीत कोणतीही कपात होवू देणार नाही.