शहरं
Join us  
Trending Stories
1
स्पष्ट विजय! भारताच्या 'या' दोन मिसाइलला तोड नाही, पाकनं नांगी टाकली...; ऑपरेशन सिंदूरवर ऑस्ट्रियन इतिहासकाराचा मोठा दावा
2
गोळीबार नको, बॉर्डरवरील सैनिकांची संख्या कमी करावी; भारत-पाकिस्तान DGMO मध्ये चर्चा
3
"ज्या गोष्टी लढून मिळवायच्या, त्या मागून मिळत नाहीत..."; उद्धवसेनेचा PM मोदींवर निशाणा
4
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकला स्पष्ट शब्दांत ठणकावले; पाहा, भाषणातील ५६ महत्त्वाचे मुद्दे
5
आजचे राशीभविष्य १३ मे २०२५ : या राशींना आर्थिक लाभ, कसा असेल तुमचा आजचा दिवस...
6
एअर मार्शल भारती म्हणाले, “भय बिनु होइ न प्रीति, कोणत्याही आव्हानांचा मुकाबला करण्यास सज्ज”
7
१९७१नंतर प्रथमच पाकला मोठा दणका; ५२हून अधिक वायुसैनिकांचा मृत्यू; १२ एअरबेसवर भारताचे हल्ले
8
‘हे’ तीन दहशतवादी हवेत, मगच थांबेल काश्मीरचा दहशतवाद; भारताची पाककडे सातत्याने मागणी
9
धास्ती: सीमावर्ती गावांत अद्याप शेकडो जिवंत बॉम्ब, ६ ठिकाणी केले निष्क्रिय; नागरिक परतले घरी
10
जे होते ‘ऑपरेशन सिंदूर’चा चेहरा त्यांचे ट्रोलिंग; मिस्रींच्या मुलीची वैयक्तिक माहिती लीक
11
युद्ध झालेलेच नाही, तेव्हा शस्त्रसंधीचा प्रश्नच नाही; भारत-पाकच्या राजनैतिकांनाच श्रेय
12
३२ विमानतळ पुन्हा सुरू करण्याची तयारी; भारत-पाकिस्तान संघर्षामुळे विमान उड्डाणे होती बंद
13
पाकच्या ताब्यातील जवानाच्या पत्नीशी संवाद; सुटकेसाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन, फोनवर चर्चा
14
संरक्षण दलांना राज्यात सर्वतोपरी मदत: मुख्यमंत्री; तिन्ही दलांच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक
15
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर सायबर हल्ल्यांचा आकडा १५ लाखांवर; फक्त १५० यशस्वी, सायबर विभागाचा तपास
16
दहावीचा निकाल आज... मित्रांनो, मनासारखे नाही झाले, तरी हार मानू नका 
17
मराठवाडा, उत्तर महाराष्ट्राला अवकाळीचा तडाखा; पिकांनी टाकल्या माना, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान
18
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील जखमी म्हणतात, आजही तेथून जाताना हृदयात चर्रर्र होतं
19
नवीन होर्डिंग धोरण वर्षभरानंतरही कागदावरच! घाटकोपर दुर्घटनेला वर्ष होऊनही महापालिका गप्पच
20
शाहरुख खानच्या ‘त्या’ कर्मचाऱ्याच्या कुटुंबाला ६२ लाखांची भरपाई योग्यच; हायकोर्टाचे आदेश

निवडणुकीच्या अनुदानाची प्रतीक्षा

By admin | Updated: May 9, 2015 01:13 IST

ग्रामपंचायत निवडणुकीसाठी होणाऱ्या खर्चाची तजवीज करण्याची घोषणा करणाऱ्या ग्रामीण विकास विभागाने निवडणूक प्रक्रिया आटोपताच स्वत:च्याच आश्वासनाकडे पाठ फिरविली आहे.

नाशिक : ग्रामपंचायत निवडणुकीसाठी होणाऱ्या खर्चाची तजवीज करण्याची घोषणा करणाऱ्या ग्रामीण विकास विभागाने निवडणूक प्रक्रिया आटोपताच स्वत:च्याच आश्वासनाकडे पाठ फिरविली आहे. ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मतदान केंद्रनिहाय २० हजार रुपये खर्चाचे अनुदान देण्याची मागणी करीत राज्यातील तहसीलदारांनी थेट राज्य निवडणूक आयोगाविरुद्ध दंड थोपटले होते. त्यावर ३० एप्रिलपर्यंत होणाऱ्या खर्चाची तजवीज करण्याचे आश्वासन सरकारने दिले होते.एप्रिल महिन्यात झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीची मार्च महिन्यात अधिसूचना काढल्यानंतर, निवडणुकीसाठी होणारा भरमसाठ खर्च व राज्य आयोगाकडून केली जाणारी अल्प तरतूद पाहता या निवडणुकीसाठी प्रति मतदान केंद्र २० हजार रुपये खर्च देण्यात यावा, अशी भूमिका तहसीलदारांनी घेतली होती व अधिसूचना प्रसिद्ध करण्यास नकार दिला होता. त्यामुळे मोठा पेचप्रसंग निर्माण होऊन ग्रामपंचायत निवडणुकीचे भवितव्य अधांतरी झाले होते. अखेर राज्य निवडणूक आयोगाने मध्यस्थी केली होती. (प्रतिनिधी)