शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  
2
Mumbai Water Storage: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त १८ टक्के पाणीसाठा शिल्लक
3
IPL 2025 Playoffs Race : आता MI सह ६ संघ शर्यतीत; कुणाचा पेपर सोपा कुणाला आहे सर्वाधिक धोका?
4
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
5
IPL 2025 : गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स OUT! 'विराट' शक्ती प्रदर्शनासह RCB टॉपला; पण...
6
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
7
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
8
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
9
तू स्वप्नातही...! राहुल द्रविडचा हिटमॅन रोहितसाठी खास मेसेज; मुंबई इंडियन्सनं शेअर केला व्हिडिओ
10
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
11
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
12
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
13
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक
14
दर्यापूरचे सराफा दुकान फोडणारी आंतरराज्यीय टोळी अटकेत
15
पाच बायका, शाहबाज शरीफ यांची लव्ह स्टोरी ऐका, चुलत बहिणीशी केलं पहिलं लग्न, त्यानंतर...
16
नातेवाईकावर अंत्यसंस्कार करून आंघोळीसाठी नदीत उरतले, बाप-लेकासह तिघांचा बुडून मृत्यू
17
अलिशान स्पोर्ट्स कारवरील स्क्रॅच बघून संतापला रोहित शर्मा; भावावर असा काढला राग (VIDEO)
18
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
19
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
20
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा

विंधण विहिरींना मिळाला मुहूर्त

By admin | Updated: June 8, 2016 02:07 IST

पनवेल तालुक्यातील ३७ गावे पाणीटंचाईने त्रस्त झाली आहेत

पनवेल : पनवेल तालुक्यातील ३७ गावे पाणीटंचाईने त्रस्त झाली आहेत. यातील २ गावे आणि ११ वाड्यांतील १३ विंधण विहिरींना मंजुरी मिळाली होती, मात्र त्या खोदण्याकरिता एजन्सीच मिळत नव्हती. याबाबतचे वृत्त ‘लोकमत’ मध्ये प्रसिद्ध झाले होते. त्यानंतर संबंधित प्रशासनाला जाग आली असून १२ ठिकाणी विंधण विहिरी खोदण्यात आल्या आहेत. त्यापैकी ११ विंधण विहिरींना पाणी लागले आहे. त्यामुळे आदिवासी बांधवांची पाण्यासाठी होणारी पायपीट थांबणार आहे. तालुक्यातील अनेक गाव-पाडे पाण्याच्या टंचाईने हैराण आहेत. आदिवासी आणि दुर्गम भागात निर्माण होणारी पाणीटंचाईची स्थिती लक्षात घेऊन प्रशासनाने पाणीटंचाईच्या कृती आराखड्यात तालुक्यातील ३६ गावे आणि वाड्यांचा समावेश करण्यात आला होता. यात १३ विंधण विहिरींना मंजुरी देण्यात आली होती. एजन्सीच मिळत नसल्याने विंधण विहिरी खोदण्याचे काम महिन्याभरापासून रखडले होते. १२ पैकी ११ विहिरींना पाणी लागल्याची माहिती पंचायत समितीचे पाणीपुरवठा उपअभियंता आर.डी.चव्हाण यांनी दिली. (वार्ताहर)येथे खोदल्या विहिरीतालुक्यातील मालडुंगे येथील देहरंग व धोदाणी ही दोन गावे तसेच बेलवाडी (नानोशी), गराडा (नानोशी), सावरमाळ (नानोशी), कामटवाडी (नानोशी), धामोळे (ओवे), बुर्दुलवाडी (तुर्भे), आदिवासी वाडी (मोरबे), ठाकूरवाडी (वलप), भल्याची वाडी (शिरवली), पेरूची वाडी (चावणे) या ठिकाणी विंधण विहिरी खोदण्यात आल्या आहेत.