शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

विनायक मेटे यांचे मंत्रिपदाचे स्वप्न भंगले !

By admin | Updated: January 22, 2015 03:15 IST

‘शिवसंग्राम’ संघटनेचे नेते विनायक मेटे यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करून स्मारकाची सर्व जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली आहे.

मुंबई : अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक उभे करण्याकरिता सातत्याने आक्रमक भूमिका घेणारे ‘शिवसंग्राम’ संघटनेचे नेते विनायक मेटे यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करून स्मारकाची सर्व जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली आहे. त्यामुळे मेटे यांचा मंत्रिपदाचा पत्ता कापला गेल्याची चर्चा आहे. येत्या २३ जानेवारी रोजी समितीची पहिली बैठक होणार आहे.विधान परिषदेवर वर्णी लागल्यामुळे लाल दिव्याची गाडी मिळावी, अशी मेटे यांची अपेक्षा होती. परंतु आज त्यांच्या अध्यक्षतेखाली स्मारक समिती नेमण्यात आली. या समितीमध्ये सामान्य प्रशासन विभागाचे अपर मुख्य सचिव, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव (रस्ते), पर्यावरण विभागाचे प्रधान सचिव यांचा समावेश आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे अांतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक मुंबईलगतच्या अरबी समुद्रात उभारण्यात येत आहे. त्याकरिता जागा निश्चिती केलेली आहे. स्मारकाच्या उभारणीकरिता केंद्राच्या पर्यावरण, वन, जलवायू खात्यांकडून परवानग्या मिळवायच्या आहेत. त्या मिळवण्याची जबाबदारी ही समिती पार पाडणार आहे. सरकारी आदेशात प्रिंट मिस्टेकराज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने काढलेल्या याबाबतच्या आदेशात छत्रपतींच्या नावात प्रिंटिंग मिस्टेक झाली आहे.