शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

VIDEO : उड्डाणपुलाअभावी आला बाळाचा जीव धोक्यात

By admin | Updated: September 13, 2016 14:17 IST

वाशिम येथे उड्डाणपूल नसल्याने नवजात बाळाचा जीव धोक्यात आला.

ऑनलाइन लोकमत
वाशिम, दि. १३ -  जन्मताच वजन कमी असल्याने आणि प्रकृती गंभीर असलेल्या नवजात बाळाला रुग्णवाहिकेने वाशिम येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यासाठी आणण्यात येत असताना वाशिम येथील रेल्वेफाटक बंद असताना आणि या ठिकाणी उड्डाणपूल नसल्यामुळे  १५ मिनिटे प्रतिक्षा करावी लागली. त्यामुळे आधीच प्रकृती गंभीर असलेल्या बाळाचा जीव धोक्यात आला. 
 
मंगरुळपीर तालुक्यातील पोटी आरोग्य उपकेंद्रात एका महिलेने सोमवारी सकाळी बाळाला जन्म दिला; परंतु सदर बाळाचे वजन हे केवळ बाराशे ग्रॅम अर्थात जेमतेम सव्वा किलो असताना पोटी उपकेंद्रातील डॉक्टरांनी त्याला तातडीने वाशिम येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्याचा सल्ला दिला आणि त्याचवेळी बाळाला दवाखान्याच्या रुग्णवाहिकेने वाशिम येथे रवाना करण्यात आले; परंतु वाशिम शहराच्या बाहेर असलेल्या रेल्वे फ ाटकाजवळ ही रुग्णवाहिका थांबवावी लागली, कारण त्या ठिकाणी उड्डाण पुल नसल्यामुळे आणि रेल्वे येण्याची वेळ असल्याने फाटक बंद करण्यात आले होते. त्यामुळे नाईलाजास्तव त्या ठिकाणी १५ मिनिटे रुग्णवाहिका थांबवून ठेवावी लागली. या कारणामुळे बाळाची प्रकृती अधिकच गंभीर झाली